<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085</id><updated>2012-01-23T23:02:38.799-08:00</updated><category term='१७/११/२०११.'/><category term='१ डिसेंबर'/><category term='23 january'/><category term='26/12/2011.'/><category term='डोळ्यातील पाणी...05/10/2011'/><category term='14.10.2010.'/><category term='०१/०१/२०१२.'/><category term='२७ सप्टेंबर.'/><category term='१ ऑक्टोबर'/><category term='pune 6.4 degree cel.'/><category term='दिवाळी अंकांतील लेखन...'/><category term='सप्टेंबरचा अंतिम रविवार.'/><category term='काथ्या आणि कूट'/><category term='नवरात्रोत्सव'/><category term='५ सप्टें.'/><title type='text'>मराठी गप्पा</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>68</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-1300847058822232198</id><published>2012-01-23T23:00:00.000-08:00</published><updated>2012-01-23T23:02:38.866-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='23 january'/><title type='text'>हस्ताक्षरातील अक्षर...</title><content type='html'>‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. मग हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या भाव-भावनांचा मेळ घालण्याचे जे शास्त्र(?) आजकाल ठासून लिहिले जाते त्याविषयी शंका घ्यायला वाव आहे.&lt;br /&gt;सहीवरून स्वभाव कळतो(?) म्हणतात. ज्यांना अंगठे मारणेच जमते त्यांचा स्वभाव दिलदार आहे की संकुचित? कसे ताडावे? साक्षरता अभियानामुळे तळागाळातील लोक साक्षर झाले. मात्र ते जे लिहितात त्यातील एक अक्षर तरी वाचता येईल का? अशी काही ठिकाणी परिस्थिती असतांना हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या मनातील भाव, मानसिक बैठक, भावनांची आंदोलने नोंदविणे हा प्रकार कसा तकलादू कुबड्यांवर उभा केला गेलाय ते समजून येईल.&lt;br /&gt;कालच (२३ जानेवारी) राष्ट्रीय हस्ताक्षर दिन (नॅशनल हँडरायटींग डे) साजरा झाला. ‘सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे,’ हा सुविचार वाचता न येण्याच्या वयापासून ऐकावा लागतो. ज्यावेळी लिहायला सुरुवात होते त्यावेळी कुत्र्याचे पाय मांजराला होणे क्रमप्राप्त असते. धाकदपटशा दाखवून अक्षर सुधारते, सुधारावता येते. म्हणजे लहानग्यांनी जे ‘चितारलेय’ ते इतरांना ‘वाचण्या’योग्य होते. खरे तर वयाच्या तेराव्या  चौदाव्या वर्षी वळणदार हस्ताक्षर शिकणे जाणीवपूर्वक सुरु होते. त्यानंतर मात्र स्वतःची विशिष्ट ‘लिखाण’शैली विकसित होते. चोविसाव्या वर्षी हे शिकणे पूर्ण होऊन हस्ताक्षरातून स्वत्व ठीबकू लागते. हँडरायटींगला ब्रेनरायटिंग समजण्याचा काळ या वयानंतरच सुरु होतो, असे म्हणतात.&lt;br /&gt;परंतु मुख्य मुद्दा इथेच उपस्थित होतो की, या वयानंतर पेन कागद घेऊन एकाग्रतेने लिहितांना आजकाल कुणी आढळते का? टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेटच्या या वेगवान जमान्यात ही ‘उत्तम हस्ताक्षर’ नामक कला एका दूर कोपऱ्यात जाऊन पडली आहे की नाही? स्क्रीनवर लागतील इतक्या संख्येने इंग्रजी-मराठी फॉन्ट उपलब्ध असतांना आणि ते विनासायास पाहिजे त्या आकारात प्रकारात प्रिंट करता येण्याची सोय असतांना कोण पठ्ठ्या कागदावर सुंदर अक्षरांचे दागिने पेरीत बसेल? आता तर म्हणे प्रत्येक शाळा संगणकीय करणार आहेत. अकरावी-बारावीच्या मुलांना स्वस्तातले लॅपटॉप मिळणार आहेत. म्हणजे उद्याची कॉलेजियन्स खिशात पेन घेऊन मिरविण्याऐवजी संगणकच ठेवून मिरवतील हे आजही दिसतेच आहे. अशावेळी सुंदर हस्ताक्षर वगैरे प्रकार फारच गौण मानला जाईल. याबाबत दुमत नसावे. ज्याचे प्रेझेंटेशन उत्तम तोच उत्तम असेही एक नवे सूत्र आमलात येईल.&lt;br /&gt;सद्याच्या पिढीकडे अॅन्ड्रॉईड लोडेड मोबाईल असतांना कोण महाभाग कागदांवर वा वहीत कधी ना कधीतरी ‘संपणाऱ्या’ पेनाने नोट्स लिहीत बसेल? मग हे ‘हस्ताक्षर सुधार’ वर्ग घेणे, हस्ताक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणे, अक्षरांच्या उंचीवरून- फर्राटे मारण्याच्या शैलीवरून मनातील आंदोलने समजावून घेणे याचे ‘शास्त्र’ नक्कीच कालबाह्य ठरणार हे निश्चित.&lt;br /&gt;मामलेदार कचेरीत जाऊन पहा. तिथे अर्ज लिहून देणाऱ्या व्यक्तींची अक्षरे त्यांनाच कळत असतील की नाही देव जाणे. कुठल्याही सरकारी कचेरीत गेलात अन् फायली चाळल्या असता काय दिसेल? हो दिसेलच ते, वाचता येणे अशक्यच असते. शिफारस वा टिप्पणी लिहितांना वरिष्ठ साहेबच जिथे कंजुषी करतो तिथे इतर लिपिकांची सुंदर अक्षर काढण्याची काय मजाल? फार फार तर चौथी पाचवीची मुलेमुलीच तेवढी काहीतरी सुंदर लिहितांना (तेही शिक्षकांनी कम्पलसरी केलं असल्याने) दिसतील. अन्यथा सगळीकडे सुंदर हस्ताक्षरांची बोंबाबोंबच दिसते. असे असतांना आजच्या पिढीसाठी आउटडेटेड ठरणारी शैली गळी उतरविण्याचा गवगवा करून त्यासाठी रान उठवायचे काहीच कारण नाहीये.&lt;br /&gt;आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. ते असे लिखाण असते की डॉक्टरपेक्षा तो केमिस्टच अतिहुशार म्हणावा की ज्याला ते औषध काय लिहिले असावे याचा अचूक ‘अंदाज’ लावता येतो. पण म्हणून काही डॉक्टरांच्या गिचमिड हस्ताक्षरावरून ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास काढणारे शास्त्र ‘फसवे’ म्हणावे नाही तर काय? या पुष्ट्यर्थ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.&lt;br /&gt;एकंदर काय तर लफ्फेदार सही ठोकणारा जितका लुच्चा असू शकतो तितका जोरकस अंगठा उठविणारा कदापी नसतोच असे नेहमी आढळून येते ते काही उगाच नाही. मग गलिच्छ हस्ताक्षरावरून एवढा गदारोळ उडविण्याचे काम का म्हणून करायचे? ज्याला जशी अक्षरे लिहायचीत तशी लिहू द्या, अक्षर चांगले‘च’ असावे असा अट्टहास का? प्रत्येकाने सुंदर अक्षर काढण्यासाठी जनजागृती व्हावी (जी कधी होऊ शकणार नाही) म्हणून हस्ताक्षरदिन साजरा करणे चुकीचेच ठरेल. नाही का?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-1300847058822232198?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/1300847058822232198/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2012/01/blog-post_23.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1300847058822232198'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1300847058822232198'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2012/01/blog-post_23.html' title='हस्ताक्षरातील अक्षर...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-7104423571580982440</id><published>2012-01-12T21:22:00.000-08:00</published><updated>2012-01-12T21:27:33.795-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='pune 6.4 degree cel.'/><title type='text'>(हात) चोळीत चला!</title><content type='html'>काम फत्ते झालं नाही की हात चोळीत बसणं क्रमप्राप्त असतं. थंडीतही असंच होत असावं. त्याशिवाय का कोणी हात चोळीत जातात? (कुठे ते विचारू नका.) कडाक्याच्या थंडीत बंडीही अपुरी पडू लागल्यावर होळीची वाट पाहणे संयुक्तिक असते. होळी काय किंवा चोळी काय ही एक गरम नरम अफूची गोळीच ठरते. एकीने रंगता येतं, दुसरीसाठी रांगावं लागतं. होळी आल्याशिवाय ऊन पोळत नाही हा भाग योगायोगाने पुढे येतोच की. धगधगत्या होळीपुढे हात चोळून काय फायदा? तसाच हातावर हात चोळीत बसून होळीच्या रंगील्या गप्पा मारण्यातसुद्धा काय हशील? फार वेगळ्या अर्थाने सांगायचं तर हात चोळीत जाण्यापेक्षा तो भलत्याच ठिकाणी गेल्याची ‘हाळी’ ठोकण्यात काहीजण वाकबगार असतात. तर बात चोळीची चालली होती, होळीची नाही. पण एक साम्य लक्षात घेण्याजोगं- हात चोळीत बसला काय किंवा होळी पुढं धरला काय चांगलाच ‘शेकून’ निघतो हा बहुतेकांचा अनुभव असावा. कशाला तरी काहीतरी घासलं की वातावरण (अन् आवरणही!) गरम होणारच ठरलं. तर अशा घासाघीशीची वेळ येऊन ठेपली आहे बघा!&lt;br /&gt;तर एक ‘आगाव’ पोरगी, (जिला नाव गाव नसते अशी आगाव!) जिचं सर्व काही चोळीत बसतं (मिळालेल्या नोटा, मोबाईल वगैरे...) उलटपक्षी इतरांना तशा चोळीची गरजच नाही इतकं ते दखल घेण्याजोगं नसतं अशा विरोधाभासित टंच, उंच अन् ‘पंच’ (इंग्रजीतला पंच, मराठीतलाही!) बसेल अशी उन्मत्ततेने ‘भार’लेली (ल्याली!) पोरगी ‘आबा’ला उद्देशून एका ‘उनाड’ (ऊन शब्दांच्या आड दडून!) गाण्यात म्हणते कशी- ‘वळखीनं वळख तुमीच काढली मुद्द्याचं बोलून थेट, अवो आबाऽऽऽ, जरा सरकून बसा की नीट, हात चोळीत चाललाय कुठं?’&lt;br /&gt;डान्सबार बंदी लागू झाली असली तरी आमचे हे ‘रस’रसिक आबा त्यातले (मंत्रिमंडळातले) नाहीत बरं. हे ‘संत्री’मंडळातले! (मोसंबी-नारंगी(नार-रंगी) वगैरेतले!) पाठीवर गुद्दा देऊन नेमका मुद्दा ह्यांना वदवता येतो, मर्मावर बोट ठेवता येतं, कर्मानं जाणलेलं ‘वर्म’ ओठांवर आणता येतं. आणि इतका आटापिटा करुनही पदरात काहीच पडलं नाही तरी पदर’मोड’ करून हात चोळीत जाणं ह्यांचा हातखंडा धर्म! धर्मावरून आठवलं, तसं कर्मावरूनच असेल बहुतेक पण काहीतरी आठवलं हे काय थोडं आहे? तर आठवलं की ‘चंदनाची चोळी घातली तरी अंगांग पोळीत जाते’ असा कुठेतरी अध्यात्मातही (कान्हो वनमाळी वेगी भेटवा...?) उल्लेख आलेला आहे. विचार केला, चंदन तसं थंडक देणारं द्रव्य तरीपण अंगावर घेताच पोळत जातं म्हणजे काय?&lt;br /&gt;तर तशी परिस्थिती आज आलेली आहे. इतकी ‘जाम’ (खोबरेल तेलाचाही जाम व्हावा इतकी) थंडी पडलीय की तिला उचलून अंगावर घेताच ती पोळू लागावी अशी मनीषा(इच्छा!) मनी(मनात) वस्ती करू पाहते आहे. कधी नव्हे तो पारा उतरलाय, तोंडाच्या वाफा बाहेर पडताहेत, आतली गर्मी नरम होऊन जातेय, दवबिंदूंचेच जिथे हिमकण होऊ लागले आहेत तिथे वेगळ्या बिंदूंचा टिकाव तरी लागेल का? अशा गुलाबी थंडीत (पहाटे) नऊ वाजेतो मल्मली (तारुण्याच्या म्हणा हवं तर!) रजईत खुसरपुसर करीत राहण्याचा योग रोज येवो असे काही ‘चोळी’बहाद्दरांना वाटले तर नवल ते कसले?&lt;br /&gt;असा हा एकंदर गरमागरम मामला हात शेकून घेण्यास पुरेसा आहेसे कुणीही सांगेल. कारण चोळीत बसलं काय किंवा गेलं काय हातांना कोमट ते उष्ण करून घेता येणं सहजसाध्य आहे. मग वाट कसली बघता लेको, हाक किंवा हाळी फार फार तर होळी येण्याआधीच चोळीत चला...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-7104423571580982440?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/7104423571580982440/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2012/01/blog-post_12.html#comment-form' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/7104423571580982440'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/7104423571580982440'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2012/01/blog-post_12.html' title='(हात) चोळीत चला!'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-2999103648888933101</id><published>2012-01-05T06:54:00.000-08:00</published><updated>2012-01-05T06:55:31.339-08:00</updated><title type='text'>दी क्लिन (बोल्ड) पिक्चर!</title><content type='html'>त्या पिक्चरच्या नावात जरी ‘डर्टी’ शब्द मुद्दाम टाकला असला तरी एका सत्यकथेची ती क्लीन स्टोरी असून ती पाहतांना त्यातील बोल्ड सीन्स ओघानेच अंगावर येत राहतात व नेमकं फिल्म इंडस्ट्रीत असंच घडतं का? या मंथनात रंगलेला प्रेक्षकच अखेरीस क्लीनबोल्ड होऊन थिएटरच्या बाहेर येतो...&lt;br /&gt;कथानक सर्वांना परिचित वाटावं असंच असलं तरी यशाच्या शिखरावर असतांना अल्पावधीत प्राप्त केलेलं ते भौतिकसुख कसं बोचू लागतं, कसा पलटवार करू पाहतं आणि एकदा जिंकलेला जुगार कसा लगेच हारावा लागतो याचं मोठं संयमी चित्रण करण्यात फिल्म यशस्वी ठरली आहे.&lt;br /&gt;थोडक्यात ‘विषय’ असा फुलत जातो...&lt;br /&gt;ती एक अल्लड मुलगी- रेश्मा. जराशी नटखटही. पिक्चरमध्ये काम करण्याचं वेड कोणाला नसतं? तिलाही ते लागलं होतं. ठरलेल्या लग्नाच्या आदल्या दिवशीच घरातून पळून ती शहरात येते. छोटं हॉटेल चालविणाऱ्या एका अम्माच्या आश्रयाला राहते. ती अम्मा रात्रीचीही कमाई करीत असते. तिच्याकडे गिऱ्हाईक आलं की दुसऱ्या रूममधून रेश्मा सित्काराचे आवाज काढीत त्यांचा रसभंग करते. यात तिला भारी मौज वाटत असते.&lt;br /&gt;एका सकाळी रात्रीचा तो चाकरमानी येतो व थेट रेश्मालाच शीळ घालून जवळ बोलवतो. ‘काल रात्री तुला मजा आली असेल ना? आज रात्री मी येईन तू तयार रहा.’ या त्याच्या मागणीवर ती त्याची फिरकी घेते. त्याच्या चेहऱ्यावरून, अंगावरून बोटे फिरवते आणि त्याच्या डाव्या खिशातील शाईपेनाचे टोपण त्याच्याही नकळत काढते व म्हणते, ‘तुला काहीच जमत नाही असं अम्मा सांगत असते. बघ तुझी शाई कशी पटकन गळाली!’ तिचं खळाळून हसणं अन् त्याचा डाग लपवण्याचा प्रयत्न हे दोन्ही सीन प्रेक्षकांच्या मनाची एकदम पकड घेतात.&lt;br /&gt;फिल्म मध्ये किमान डान्स तरी करायला मिळावा म्हणून कितीतरी इंटरव्हूसाठी रेश्मा जात राहते, प्रत्येकवेळी तिलाच डावललं जायचं. एकदा ती सिलेक्शन करणाऱ्याला भिडते. तो एक वाक्य तिच्या तोंडावर फेकतो- ‘अॅक्टर बनणे कुणालाही जमणार नाही, तू तर कोणत्याच दृष्टीने प्रेयसी वाटत नाही की नटी.’ ‘कशी वाटेल? मी चार दिवस हेलपाटे घालतेय, उपाशी आहे.’ या तिच्या खऱ्याखुऱ्या उत्तरावर तो तिला पाच रुपये देतो. ‘काहीतरी खा’ म्हणतो. हे अव्हेरणं जिव्हारी लागून ती आपले स्वप्न अर्धवट ठेवून परिस्थितीशी झगडू पाहते. जिथे खायचीच भ्रांत तिथे इतर गोष्टींची फक्त स्वप्नेच पाहायची. त्या मिळालेल्या पाच रुपयांत ती जाते तिच्या आवडत्या हिरोची- ‘सूर्या’ची फिल्म पाहायला. तिथे शेजारी बसलेला एक बुढ्ढा तिला वीस रुपयांत चिकटू पाहतो. ती त्याला धुडकावून लावते.&lt;br /&gt;दुसऱ्या दिवशी पाच रुपये परत करायला ती पुन्हा त्या शुटींग चाललेल्या ठिकाणी जाते. त्या गाण्यात छातीवरचा पदर पाडून डान्स करायला कोणीही तयार होत नाहीत, तेव्हा ही तयार होते. मग एक डान्सर म्हणून तिला भाग्यानेच त्या गाण्यामध्ये छोटासा रोल मिळतो. दुनियेला स्त्रीकडून जे अपेक्षित आहे तेच ती त्या गाण्यात करते परंतु इब्राहीम नामक ‘शुद्ध’च सीन घेणारा डायरेक्टर इतरांनी शूट केलेले नेमके तेच गाणे कापून टाकतो. त्यामुळे पिक्चर साफ आपटतो. ती व अम्मा तिचा पिक्चरमधील डान्स पाहण्यास थिएटर मध्ये जातात परंतु पिक्चर संपेपर्यंत काही तिच्यावर शूट केलेलं गाणं लागतच नाही. दोघीही हिरमुसल्या होऊन परततात.&lt;br /&gt;नंतर निर्माता तेच तिचं गाणं घेऊन पुन्हा तोच पिक्चर रिलीज करतो तर पब्लिक डोक्यावर घेतं. तिचा एक चाहता ती फिल्म फक्त तिच्या एका गाण्यासाठी ब्लॅक तिकीट घेऊन पाहू इच्छितो, तेव्हा ब्लॅक करणारा म्हणतो, ‘शंभर रुपयांत तर ती आख्खी भेटेल तुला.’ तो आशिक तिचा शोध घेत तिच्या घरी जातो. पण तिचे गाणे कापून टाकल्यामुळे ती चिडलेली असते. त्याचे भलतेच इरादे स्पष्ट झाल्याने ती त्याला घालवून देते. पण जाता जाता तो तिला ओरडून सांगतो, ‘तुमचा डान्स खूप सेक्सी झालाय.’ मग तिच्या लक्षात येतं की आपलं गाणं पुन्हा घेतलं गेलंय. &lt;br /&gt;संस्कृतीरक्षक पेपरांतून हे गाणं म्हणजे पिक्चरवर एक धब्बा आहे असं परीक्षण नोंदवितात. हे परीक्षण वाचून होते उलटेच केवळ त्याच गाण्यासाठी तुफान गर्दीत पिक्चर चालतो. फक्त आपल्यासाठी लोक ती फिल्म पाहताहेत हे लक्षात आल्याने ती आनंदून जाते.&lt;br /&gt;शेवटी तो निर्माता तिचा पत्ता शोधीत तिच्या घरी जातो. तिला घर ना दार. भुकेल्या तिला तो भरपेट खाऊ घालतो. तिथेच तिचं नामकरण करतो- ‘सिल्क’ आणि तिला घेऊन फिल्म इंडस्ट्री गाठतो. ‘सूर्या’ नामक प्रथितयश हिरोला ही नवी हिरोईन काही पटत नाही. तो तिला भाव देत नाही. हीन लेखतो. ती जाणते पुरुषाला काय हवं असतं ते. ती त्याच्या मेकअप रूममध्ये जाते. ‘तुमचीच बनून राहीन, तुम्ही म्हणाल ते करीन’ म्हणते. तो म्हणतो, ‘तू मासिके वाचत नाहीस वाटतं? मी तब्बल पाचशे हिरोइन्स बरोबर ट्युनिंग करून राहिलो आहे, असं मॅगॅझीनमध्ये छापून येत असतं.’ यावर सिल्कच उत्तर असं- ‘पण एकाच हिरोईनसोबत पाचशेवेळा ट्युनिंग झालेलं नसेल ना?’ तिच्या हजरजबाबीपणामुळे तो चकित होतो. त्यालाही ‘तेच’ हवं असतं आणि तो तिला सांभाळून घेत शॉट पूर्ण करतो. त्या पिक्चरमधील फक्त तेच गाणं पहायला पब्लिक येतं व गाणं संपताच जल्लोष करीत निघून जातं. सिल्कला पक्कं उमजतं पब्लिक ‘कशाचं’ वेडं आहे. मग ती त्याच दृष्टीने काम करायचं ठरवते. ती सूर्याकडे जाऊन आणखी काम देण्याविषयी विनवते. त्यावर त्याचा प्रश्न येतो- ‘मी का म्हणून तुला आणखी ब्रेक देऊ?’ त्यावर ती त्याला पुन्हा चारशे नव्व्याण्णवची याद करून देते आणि तो तयार होतो. त्याच वेळी इब्राहीम एक नवी फिल्मची बोलणी करायला तिथे येतो. म्हणतो ‘या फिल्ममध्ये एक उत्तम रोल तुम्हांला करावा लागेल सूर्यकांतजी. ज्यासाठी अशा बेशर्म नटीची अजिबात जरुरी भासणार नाही.’ ते ऐकून सिल्क बाहेर जाते. तो तिला तिचा अपमान वाटतो. पण सूर्या सारखा सुपरस्टारही इब्राहीमला सुनावतो- ‘पब्लिकला मसाला पाहिजे असतो मसाला. तुझ्या फिल्म्समध्ये मसालाच नसल्याने त्या अळणी होऊन आपटतात. फार फार तर एखाद्या फिल्मफेस्टिव्हल मध्ये अशा फिल्म वाहवा मिळवतील. पण थिएटर मध्ये नाही.’ यावर तो ऐकत नाही. ‘मी माझ्या पद्धतीनेच फिल्म डिरेक्ट करणार. मी सिल्कसोबत काम करू इच्छित नाही.’ असं सांगून निघतो. दारातच सिल्क त्याला अडवते. ‘मला पिक्चरमध्ये न घेण्याचं कारण काय?’ असं विचारते. तो तिला समजावून सांगू पाहतो. ‘फिल्म केवळ तुझ्यासारख्या आयटम गर्लमुळे चालत नसतात हे मी सिद्धच करून दाखवेन,’ असं चॅलेंज तिला देतो. त्यावर तिचं उत्तर असतं- ‘फिल्म फक्त तीनच गोष्टींवर चालते एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट. आणि मी स्वतः एक एन्टरटेनमेंट आहे.’ इब्राहीम मुलखाचा स्त्री सौंदर्य द्वेष्टा असतो. त्यामुळे तो तिचं मनावर न घेता निघून जातो. इकडे सूर्या सिल्कला दररोज कितीतरी फिल्म्समध्ये आयटमसाँगसाठी ब्रेक देऊन दर रात्री मात्र स्वतःचं इप्सित साध्य करण्यात मश्गुल असतो...&lt;br /&gt;एकदा तिची कव्हरस्टोरी करायला नामांकित मासिकाचा फोटोग्राफर सिल्कच्या घरी येणार असतो. तेव्हा तिच्या घरी काहीच नसते. ना बसायला खुर्ची ना टेबल. मग ती एक शक्कल लढवते. फोटोग्राफर घरात शिरतो अन् पाहतो तर काय सिल्क टबबाथ घेत असते. तो जाऊ माघारी लागतो. ती थोपवते. ‘घे फोटो’ म्हणते. तो विचारतो, ‘पण अंगावर काही कपडा आहे की नाही?’ ती म्हणते- ‘तुम्ही अंघोळ काय कपड्यांनिशी करता? नाही ना? तर मग घ्या फोटो. कपडे घालून अंघोळ करणे चिटींग आहे. अन् मी काहीही लपवून न ठेवता सर्व काही देण्याचं ठरवलं आहे.’ फ्रंटपेजवर सिल्कचा टबबाथमधील फोटो छापून येतो. त्याच मासिकासाठी सूर्याचे घेतलेले फोटो छापले जात नाहीत म्हणून तो चिडलेला असतो पण तसे तिला दाखवत नाही. तिचा रातोरात उपभोग घेतच राहतो. अल्पावधीतच सिल्क सेक्सीडान्सर म्हणून सुपरस्टार होते. तिच्या आयटम साँगशिवाय पिक्चर तयारच होत नसतात. लोकही तिला डोक्यावर घेऊन नाचतात. ती जिथे जाईल तिथे चावट पब्लिक लोटांगण घेत असतं. तिने थोड्याकालावधीतच ड्रीमगर्ल म्हणून मोठी झेप घेतलेली असते.&lt;br /&gt;रेसकोर्सवर सिल्क जाते तेव्हा सूर्या तिला टाळू पाहतो. ‘इथे चांगल्या घराण्यातले, सुशिक्षित लोक येत असतात. माझ्या बायकोला कळले तर गहजब होईल. तू रात्री फार्महाउसवर भेट.’ म्हणतो. तरीही ती प्रवेश करतेच. तिथे तिला रमाकांत भेटतो. त्याच्या घोड्यावर कुणीच पैज लावत नसतात पण ती लावते. पैज सुरु होण्यापूर्वी ती घोड्याच्या कानामध्ये काहीतरी गुणगुणते आणि तो घोडा चक्क जिंकतो! तिला आकाशही ठेंगणे वाटते.&lt;br /&gt;त्या रात्री सूर्याच्या फार्म हाऊसवर ते दोघे रंगात आलेले असतांनाच सूर्याची पत्नी टपकते. तो सिल्कला लपण्यास सांगतो. ती बाथरूममध्ये लपते अन् तो त्याच्या पत्नीशी रत होतांना पाहते. हा तिच्यावर आघात असतो. ज्याला सर्वकाही देऊ केले तो असा छबीछैल निघेल, दोन्ही दगडांवर हात ठेवणारा असेल असं तिला कधी वाटलं नव्हतं. तो केवळ तिला उपभोगण्यासाठी प्रेमाचं नाटक करीत असतो. ज्या पद्धतीने तो तिला ओरडून लपून राहायला सांगतो त्यावरून त्याची नियत तिला कळून चुकते आणि प्रत्यक्ष जेव्हा तिच्यासमोरच तो पत्नीला कवेत घेत जातो तेव्हा तर पुरुष जातीवरचा तिचा विश्वासच उडून जातो. इतका की सकाळी तिला घरी पोचवू का म्हणणारा रमाकांतही आपल्याला ‘वापरून’ घेणार असाच तिचा ग्रह झालेला असतो. त्याने गाडीचे गिअर बदलतांना आपल्या मांड्यांना स्पर्श का केला नाही याचे तिला आश्चर्य वाटते. ती तसे बोलूनही दाखवते- ‘तूही माझ्यावर रेप करणार आहेस ना?’ असं बेधडक बोलते. त्यावर तो विचारतो, ‘तुम्ही नेहमी असं उलटा विचार का करताहात?’ त्यावर ती म्हणते, ‘कारण दुनिया सरळ वागत नाही म्हणून.’ तिला त्याच्याबद्दल संशय वाटू लागत असतो पण त्याच्याशी बोलतांना तिला खरे प्रेम जाणवू लागते. तो स्टोरी रायटर असतो अन् त्यात सूर्याचा भाऊ. ती त्याला तिच्या गावाकडच्या घरी सोड म्हणते. ते दोघे तिच्या घरी जातात. तेव्हा तिची आई तिला घरात घेत नाही. तिच्या तोंडावर दार आपटते. ती जे अश्लील चाळ्यांचे नाचकाम फिल्म्समधून करीत असते ते तिच्या आईला कसे पटेल?&lt;br /&gt;सूर्याने तिला ‘वापरून’ टाकलेले असते तर आई घरात घेत नसते. पुरुषी वासनेची केवळ शिकार झालेली ती सूर्याला टाळू लागते. अशातच तिला त्या वर्षीचा उत्कृष्ट फिल्मपुरस्कार जाहीर केला जातो. तिचे नाव ऐकून प्रेक्षकांमध्ये बसलेला इब्राहीम निराश होतो. ‘भलत्याच लोकांना भलतेच लोक भलत्याच कामासाठी मनाचा पुरस्कार देऊन प्रेक्षकांचा अपमान करताहेत’ असं पुटपुटतो आणि ते खरेच असते. सूर्याला ती अलिकडे भेटत नसते. त्यामुळे त्यानेच तिच्यासाठी पुरस्कार देऊ केलेला असतो. पुरस्कार देतांना तो तिच्याशी कुजबुजत  म्हणतो, ‘तुला वाटत असेल तू खूप उंचीवर पोचलीयेस परंतु लोक जाणतात की खरं काय आहे ते. तू एक डर्टी सिक्रेट आहेस.’&lt;br /&gt;तिला आता त्याच्या मनातलं साफ समजलेलं असतं. मग ती आपल्या मनातली खदखद स्टेजवर मोकळी करून टाकते. ‘मी आज इथे उभी आहे ती एक सेक्सी, अश्लील, डर्टी काम करणारी नर्तिका म्हणून. मी जरी मन लावून काम केलं असलं तरी तुम्हांला जे हवं ते माझ्याकडून करवून घेतलं गेलंय. माझे कष्ट कोणाला दिसले नाहीत. केवळ सेक्सी आयटमगर्ल म्हणून माझ्याकडे बोट दाखवलं जातं. कुटुंबासहित माझे पिक्चर पाहू शकता येत नाहीत असे आरोप करणारे तुम्ही चोरून चोरून माझ्या फिल्म्स पाहून कोणतं सुशील कुटुंब घडवता आहात? मी जास्त बोलणार नाही कारण माझ्याव्यतिरिक्त येथे सगळेच सज्जन लोक उपस्थित आहेत. तुम्ही मला मानाचा पुरस्कार देता खरं पण मला दूरही लोटता, पेपरांतून विरोधी लिहिता. हा कुठला न्याय? तुम्ही पुरस्कार द्या अथवा मला शिव्या घाला मी माझे डर्टी पिक्चर करीत राहणार, लोकांना माझे उत्तान काम पाहायलाच लावणार.’ ती निघते तेव्हा फक्त एकच व्यक्ती टाळ्या वाजवून दाद देते ती म्हणजे सिल्कबद्दल सडेतोड लिहिणारी लेखिका- नयना.&lt;br /&gt;एका सेटवर सूर्याच्या पत्नीशी तिची गाठ पडते. ती तिला सांगते की आपल्या दोघींत खूप फरक आहे. सिल्क म्हणते ‘नाही. फक्त एका तिळभराचा फरक आहे. एक तीळ जो माझ्या छातीवर आहे आणि एक तीळ तू जिथे बसतेस (सूर्याच्या अंगावर) तिथे आहे.’ ती चमकतेच. काय समजायचे ते समजते व फुरंगटून जाते.&lt;br /&gt;सूर्याशी फारकत घेतल्यावर सिल्क त्याचा भाऊ रमाकांतला आपला सोबती करते. तो विचारतो ‘रेस जिंकण्यापूर्वी तू घोड्याला काय कानमंत्र दिलास?’ ती नेजामिच्या शैलीत हसते. म्हणते- ‘मी त्याला माझ्या पायाकडे पाहू नकोस म्हटलं वरती पहा लोकं जिंकून घेता येतात.’ तो तिचं सौंदर्य पाहतच राहतो. त्या दोघांची झालेली जवळीक नयनामुळे पेपर आउट व्हायला वेळ लागत नाही. रमाकांत नाराज होऊन सिल्कला काय छापून आलेय ते सांगतो. म्हणतो ‘तुला द्रोपदी म्हणून हिणवलंय.’ ते ऐकून ती चिडते. सगळे मॅगॅझीन्स जाळते आणि त्या नयनाला धडाच शिकवायचा म्हणून तिच्या बंगल्यावर जाते. तर तिला प्रवेश दिला जात नाही. भेटू दिले जात नाही. आत महत्वाची पार्टी चालू असल्याचे सांगण्यात येते. मग सिल्क भर रस्त्यात तिच्या गाडीच्या बोनेटवर सेक्सी डान्स करीत ट्राफिक अडवते. लोक बेभान होऊन नाचत राहतात. नयना गॅलरीत उभे राहून तिचा नंगानाच पाहते व पोलिसांना फोन करते. नेमकी त्या गर्दीतच सूर्याची गाडी अडकते. रमाकांत खाली उतरून सिल्कला रोखायला जातो. तर सर्वांसमक्ष ती त्याला किस करते. म्हणते, ‘मी नयनाची पार्टी खराब करायला आले होते आता दुसऱ्या पार्टीचाही (सूर्या) बोजवारा उडवला.’ ती नकळत रमाकांतकडे खेचली जाते. ते दोघे एकत्र येतात. त्यांचं प्रेम फुलू लागतं.&lt;br /&gt;इकडे सूर्या शकिला नामक नव्या हिरोईनला घेऊन फिल्म काढणार असतो. तर सिल्ककडून इतर डायरेक्टरांच्या त्याच त्या अश्लील काम करण्याच्या अपेक्षा असतात. त्यात तिचं लक्ष लागत नाही. सारखं सारखं तेच ते करून ती कंटाळलेली असते. त्यामुळे तिचं डायरेक्टरशी भांडण होतं. पूर्वी ती कधीतरी ड्रिंक घ्यायची आता सारखीच घेऊ लागते. कधीतरी सिगर ओढणारी चेनस्मोकर होते. अशावेळी तिला आधाराची गरज असतांना रमाकांतही येऊ शकत नाही. कारण तो नव्या फिल्मच्या मुहूर्ताच्या पूजेमध्ये व्यग्र असतो. सूर्या तिला आगामी फिल्म मध्ये घेण्यास नकार देतो. म्हणतो, ‘आपण सिल्कचे काम हिरोईन कडून करून घेऊ. लोक फक्त दुकानातला माल पाहतात, दुकान नाही.’ फिल्मच्या पाहिल्या टेकच्या पार्टीला रमाकांत सिल्कची ओळख आपल्या आई-वडिलांशी करून द्यायला तिला बोलवतो. तो तिला ‘सभ्यपणे वाग’ असे सांगतो खरे परंतु सिल्कला डावलून फिल्ममध्ये घेतलेल्या शकीलाची व तिची खडाजंगी होते. कोण श्रेष्ठ यावर दंगा होतो. सिल्क तिला पायात पाय घालून पाडते. पार्टीचा सत्यानाश होतो. सिल्क तरातरा निघून जाते. रमाकांत तिला थोपवू पाहतो पण सूर्या त्याला अडवतो. म्हणतो, ‘तिला जाऊ दे. ती तुझ्या लायकीची नाहीच. सिल्कसारख्या पोरी फक्त शय्यासुखासाठीच ठीक असतात.’ तरीही तो तिला सोडवायला जातो. ‘फक्त काही तासांसाठी तुला गप्प राहायला काय झालं होतं? तू का तमाशा केलास? माझे आई वडील तुला काय समजत असतील? डर्टी?’ तो तिला विचारतो. यावर ती म्हणते ‘मी आहेच डर्टी. ज्या कामामुळे मी प्रकाशझोतात आले ते मी का विसरू? मी अशीच राहणार. असंच वागणार.’ तो विचारतो, ‘म्हणजे तू बदलणार नाहीस तर? आयुष्यभर अशीच डर्टी कामे करणार?’ तिचा ठामपणे आलेला होकार ऐकून तो सुनावतो, ‘तरी सूर्या म्हणतच होता, तू घरी आणण्याच्या लायकीची नाहीयेस.’ त्यावर ती उसळून विचारते. ‘मग फक्त शय्यासोबतीसाठीच हवी असते की काय मी तुम्हांला?’ ती त्याच्या गाडीतून मध्येच उतरते. तो निघून जातांना ती कारच्या मागच्या काचेवर जोरात दगड मारते.&lt;br /&gt;तिने स्टेजवर दिलेल्या जाहीर कबुलीमुळे तिला कामे मिळेनाशी होतात. अनेक डायरेक्टर तिची जी मलीन प्रतिमा जनसामान्यांत तयार झालेली आहे, त्या इमेजला घाबरून आपल्या फिल्ममध्ये घेण्यास असमर्थता दर्शवितात. ती व्यसनांच्या आहारी जाते. सिगारेट आणि दारू तिच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनतात. मग ती एक आव्हान पेलण्याचं ठरवते. आपली सर्व कमाई पणाला लावून सगळा पैसा ओतून सिल्कचा ट्रिपल रोल असलेली फिल्म बनवते. तिला इब्राहिमच्या फिल्मला शह द्यायचा असतो. ज्या फिल्मची स्टोरी रमाकांतने लिहिलेली असते. परंतु उलटंच होतं. लोक इब्राहिमच्या फिल्मला कौल देतात. सिल्कचं तेच ते नागडं ‘काम’ त्यांना अजिबात पटलेलं नसतं. तिच्या त्या सेक्सी भूमिकांचं प्रेक्षकांना अजीर्ण होतं. कारण आता ती पाहिल्या सारखी चवळीची शेंग नसते. दारू पिऊन अन् सिगारी ओढून तिचा ‘चौकोन’ झालेला असतो. पब्लिक फक्त माल पाहतात, तो त्यांच्या पसंतीस न उतरल्याने तिची फिल्म डूबते.&lt;br /&gt;ती एकटीच नशापाण्यात गर्क होऊन सागराच्या लाटा मोजीत असते. तिथे तिला मुद्दामहून इब्राहीम भेटायला येतो. ‘तुझी हार झाल्याचा जश्न करण्यासाठी आलोय’ म्हणतो. ती म्हणते, ‘तू काहीही म्हण परंतु तू मला चाहतोस.’ तिच्या या वाक्यावर त्याचे मंथन चालू होते. खरेच ही मला दोस्त म्हणून नव्हे तर दुश्मन म्हणून आवडते का? आणि विचारचक्रात गुंतून तो तिच्या घरी जातो. ‘ड्रिंक दे’ म्हणतो. ती तिचे जुने फोटोज दाखवते. बोलताबोलता त्याला असं जाणवतं की खरोखर आपण हिच्या प्रेमात आलो आहोत. ती रात्र ते एकत्र घालवतात.&lt;br /&gt;त्यानंतर तिला घराच्या जप्तीसाठी फोन येऊ लागतात. कर्जबाजारी झालेल्या सिल्कला ‘आठवडाभरात पैसे दिले नाहीत तर घर खाली करावे लागेल’ असा फोन आल्यावर तिला एक सटरफटर डायरेक्टर आठवतो. त्याने त्याचे व्हिजिटिंग कार्ड रमाकांतच्या पार्टीत दिलेले असते. एखादा फिल्मरोल मिळेल, कर्जही फेडता येईल या आशेने ती त्या पत्त्यावर जाते. पण तिथे भयंकर शुटींग चाललेले असते. अश्लील फिल्म्स बनविल्या जात असतात. खूप पैशांचं आमिष दाखवून व तिला अंमलीपदार्थ पदार्थ पाजून विवस्त्र शुटींग करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविलेला असतो. तिला शुद्धच नसते. इतक्यात पोलिसांची तिथे रेड पडते व सर्वांना पळ काढावा लागतो. तिला लाथाडत सगळे धूम ठोकतात. नशेत असल्याने ती भरकटते. वेडी होते, आपली खरी ओळख तिला पटत नाही. आपण सिल्क की रेश्मा? हे द्वंद्व तिला सहन होत नाही. ती आणखीनच व्यसनाधीन होते. आठ दिवसांत ती कोठून पैसे आणणार? तिची मानसिक स्थिती पूर्ण बिघडून जाते, नैराश्येच्या गर्तेत ती सापडते.&lt;br /&gt;एव्हाना इम्रान तिच्या आईला शोधून आणतो. तिची आईच तिला या परिस्थितीतून बाहेर काढील असा त्याचा अंदाज असतो. तो सारखा सिल्कला फोन लावत राहतो परंतु ती नशेत तर्र असल्याने सिल्क फोन घेऊ शकत नाही. अखेर एकदाच फोन उचलते. इम्रान म्हणतो, ‘किती फोन लावतोय तू उचलत का नाहीस?’ ती म्हणते, ‘माझा नाद सोड आता. एखादी चांगली मुलगी गाठ.’ पुढे तो सांगतो, ‘तुला एक बेस्ट सरप्राईज देणार आहे.’ ती विचारते, ‘मला तुझ्या पुढील फिल्ममध्ये घेणार का?’ तो म्हणतो ‘नाही त्याहूनही मोठं सरप्राईज आहे.’ ती म्हणते ‘ये मग लगेच.’ तो म्हणतो ‘आता शक्य नाही. मी एका बोअरिंग पार्टीत अडकलोय.’ ती विचारते ‘कोण कोण आहेत?’ तो सगळ्यांची नावे सांगतो. सूर्यकांत, रमाकांत इ. इ. ती म्हणते ‘त्या सर्वांना माझ्यातर्फे बाय बाय सांग.’ तो विचारतो ‘कुठे जाणार आहेस?’ ‘झोप येतीये खूप. सकाळी ये.’ असं उत्तर देऊन ती फोन ठेवते. ती काय म्हणाली ते तो इतरांना सांगतो. त्यावेळी सूर्या म्हणतो, ‘बरोबर आहे. तिनं बाय बाय केलेलंच चांगलं आहे आता. नाहीतरी तिच्याकरिता इथे या जगात राहिलेलं आहे तरी काय?’ हे ऐकून इम्रानच्या डोक्यात प्रकाश पडतो. तो धावत सिल्कच्या घरी जातो... पण...&lt;br /&gt;पण ती त्याच्यासाठी थांबणार नसते. आपला सिल्कचा मेकअप उतरवून रेश्माच्या मूळ चेहऱ्यासह झोपेच्या गोळ्यांची अर्धी-पाऊण डबी खाऊन ती कायमची निजलेली असते...&lt;br /&gt;प्रथमच इम्रान हाश्मीला टोकाची साजूक भूमिका देऊन यथास्थित स्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे त्याला त्याच्या रंगेल इमेजमधून बाहेर येण्यास मदत होईल. दाक्षिणात्य प्रथितयश हिरो म्हणून नसरुद्दिन शाहला पुन्हा ‘मिर्च मसाल्या’सारखा मसाला चाखण्याचा रोल देऊन भलतेच भडक दाखविले गेले आहे. तुषार कपूरचा अभिनय उत्तम असून बरीच सुधारणा झाल्याचे जाणवते. खरा कस तर विद्या बालनचा लागला आहे अन् तिने अगदी जीव तोडून रेश्मा व सिल्कच्या व्यक्तिरेखा साकार केलेल्या आहेत. व्यसनाधीन झाल्यावर केलेली अॅक्टिंग दाद देण्याजोगी. यशोशिखरावर असतांना बेफिकीरपणे वागणं, बिनधास्त बोलणं अन् प्रसंगी कुणाच्याही गळ्यात पडणं हे तिनं परिणामकारकपणे दाखवलं आहे. पिक्चरचा शेवट मध्यंतरानंतरच कळून येत जातो पण मध्येच दोन गाणी घुसडल्याने वेगवान कथानकाला खीळ बसते. ‘उलाला उलाला’ हे गाणं ठेका धरायला लावतं, सिल्कच्या कालखंडाची आठवण करून देणारं असलं तरी श्रवणीय झालं आहे. मात्र चित्रपटाच्या सुरुवातीलाच धुम्रपान व मद्यपान शरीरास हानिकारक आहे असा वैधानिक इशारा देऊन पिक्चरची प्रत्येक चौकट सिगारेटी फुंकण्यात अन् बाटल्या रिचवण्याकामी वापरली गेली आहे.&lt;br /&gt;बाकी मग क्लीन स्टोरी पाहायची असेल तर थोडंफार डर्टी होऊन गेलं तर बिघडत नाही. त्यातूनही आपण चांगलं ते शिकत जातो. तेच शिकण्यासाठी एकदा तरी हा पिक्चर पाहावा. (फक्त प्रौढांनीच!)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-2999103648888933101?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/2999103648888933101/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2012/01/blog-post_05.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/2999103648888933101'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/2999103648888933101'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2012/01/blog-post_05.html' title='दी क्लिन (बोल्ड) पिक्चर!'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-1075747228851758120</id><published>2012-01-02T02:57:00.001-08:00</published><updated>2012-01-02T03:04:09.163-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='०१/०१/२०१२.'/><title type='text'>ऐतिहासिक पेरणेफाटा...</title><content type='html'>१ जानेवारी चलो पेरणेफाटा...&lt;br /&gt;ऐतिहासिक पेरणेफाटा...&lt;br /&gt;पेरणे गावापासून दोन किमीदूरवर नव्याने हायवेला झालेली नागरवस्ती म्हणजे पेरणेफाटा होय. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याची हद्द इथे समाप्त होते. भीमा नदीवरील पूल ओलांडला की शिरूर तालुका लागतो. नव्याने वसलेल्या गावास इतिहास असू शकतो का? पण होय. पेरणेफाट्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. मुळात दीड-दोन शतकांपूर्वी हा प्रदेश भीमा-कोरेगाव असा संबोधला जायचा आणि भीमा कोरेगाव हे इतिहासात लिहिले गेले ते शेवटच्या आंग्ल-मराठा लढाईमुळे...&lt;br /&gt;सन १७७९ मध्ये पुण्याकडे कूच करतांना वडगाव येथे अंग्लांनी मराठ्यांना आव्हान देत लढाई छेडली खरी परंतु जवळपास पन्नास हजारांच्या संख्येने लढाईसाठी गर्जत येणाऱ्या मराठी सैन्यापुढे फक्त अडीच हजार अंग्लांचा पळभरही टिकाव लागला नाही. गनिमीकाव्याने ते हैराण झाले होते. त्यांची चाल पुण्याकडे होत असली तरी मुंबईकडून येणारी रसद तोडण्यात मराठे यशस्वी होत होते. अखेर त्यांना चारही बाजूंनी घेरून कोंडीत पकडल्यावर तहाची बोलणी करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. मराठ्यांविरुद्धच्या या लढाईत सपाटून मार खावा लागल्याने ईस्ट इंडिया कंपनीचे धाबे दणाणले. पुरंदरच्या तहात कमावलेलं सर्व काही मराठ्यांना परत करावं लागलं होतं. १९७३ पासून जिंकलेले प्रांत गमवावे लागले. शिवाय वीस वर्षे युद्धबंदीची अट पाळावी लागणार होती. वडगावच्या या तहानंतर काही काळ आंग्ल अधिकारी काहीएक हालचाल न करता गप्प होते. मनात धुमसत असलेला लाव्हा ते सहन करीत होते. पुणे प्रांतात कंपनीचा शिरकाव झालेला असला तरी पूर्णतः अंमल प्रस्थापित होऊ शकत नव्हता. हा आपला पराभव काही त्यांच्या पचनी पडेना झाला. ते संधीच्या शोधातच होते.&lt;br /&gt;काळ पुढे जात राहिला. पेशवाई मध्ये फंदफितुरी माजली. ब्राह्मण समाजाचे वर्चस्व वाढीस लागले. भाटगिरी सुरु झाली. त्यावेळी दुसरा बाजीराव पेशवेपदावर विराजमान होता. त्याच्या भोवती वावरणाऱ्या संस्कृती रक्षकांनी व कर्मठ धर्मवादी भाटांनी अनेक नवे कायदे कानून लागू करण्यास पेशव्यांना भाग पाडले. त्यामुळे सैन्यातील अस्पृश्य लोकांना डिच्चू देण्यात आला. इतकेच नाही तर दलित वर्गातील लोकांच्या गळ्यात मडके बांधून त्यात थुंकणे अनिवार्य केले गेले. महार, मांग, रामोशी इ. अस्पृश्य गटातील लोकांनी रस्त्याने जातांना आपल्या पार्श्वभागी एका खराटा बांधून रस्ता आपोआप झाडीत जावे अशी जाचक अट पाळावयास भाग पाडले गेले. त्यामुळे या अस्पृश्य जाती-जमातींचा रोष पेशवाईवर होता. हे चाणाक्ष ब्रिटिशांनी हेरले आणि पेशव्यांनी लाथाडलेल्या पददलितांना आश्रय देऊन आपल्या सैन्यात सामावून घेतले. खरे तर हे लोक अतिशय शूरवीर होते. जीवाला जीव देणारे होते. त्यांच्यात कमालीची स्वामिनिष्ठ्ता असायची. शिवरायांनी आपल्या आरमारांत तसेच घोडदळ, पायदळात यांना मोलाचे स्थान दिले होते. दुर्दैवाने ब्राह्मण्य बाटू नये या संकल्पनेने पछाडलेल्या पेशवाईला हे जमले नाही. स्पृश्य-अस्पृश्यात पडलेली दरी लक्षात घेऊन ब्रिटिशांनी खास महार रेजिमेंटची निर्मिती केली. त्यांना शास्त्रोक्त युद्धशिक्षण दिले गेले. काट्याने काटा काढावयास ब्रिटीश सज्ज झाले होते...&lt;br /&gt;नोव्हेंबर १८१७ मध्ये पेशव्यांच्या फौजेने पुण्यातील ईस्ट इंडिया कंपनीची कचेरी उध्वस्त केली. जशास तसे उत्तर देण्यासाठी ब्रिटीशांच्या शिबंदीला कोणतीच संधी मिळाली नाही. तेव्हा पुण्यातील ब्रिटीश ऑफिसरने मुंबईच्या मुख्यालयाला साकडे घातले. मुंबईच्या दुसऱ्या बटालियनच्या पहिल्या रेजिमेंट मधील बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फन्ट्रीची तुकडी मदतीसाठी पाठवून देण्यात आली. हीच तुकडी का? इतर सैन्य किंवा इतर बटालियन्स का नाही? तर ब्रिटीशांचा धूर्तपणा येथेच अधोरेखित होतो. कारण या रेजिमेंटमध्ये जवळजवळ निम्मे-अधिक सैन्य जातीने महार होते, काही मुस्लीम होते तर काही रामोशी!&lt;br /&gt;पूर्वोत्तर पुण्याच्या शिरूर परगण्यात या रेजिमेंटचा तळ पडला. कॅप्टन फ्रान्सिस स्टाऊँटनच्या नेतृत्वाखाली ५०० पायदळ, २५० घोडदळ अन् २४ तोफा इतकाच लवाजमा घेऊन पुर्वोत्तरेकडून हल्ला करण्याचे निश्चित झाले होते. त्यांना थोपविण्यासाठी दुसरा बाजीराव पेशवा तब्बल २०००० घोडदळ आणि ८००० पायदळानिशी निघाला. तिकडून शिरूरवरून चालत येणाऱ्या ब्रिटीश सैन्याची गाठ मराठी फौजेशी जेथे पडली तोच हा पेरणेफाटा. त्याकाळी त्याला कोरेगाव भीमा असे संबोधले जायचे.&lt;br /&gt;भीमेच्या तीरावर दोन्ही सैन्य एकमेकांना भिडले. न थकता ब्रिटीश सैन्याने जोरदार प्रतिकार सुरूच ठेवला. हे आपल्याला अस्पृश्य म्हणून हिणवतात, आपला अतोनात छळ करतात, पाणवठ्यांवर येऊ देत नाहीत, आपली सावलीही अंगावर पडू देत नाहीत, आपल्या समाजबांधवांचे यांनी भयंकर हाल चालवले आहेत... अशी अनेक कारणे मनात धुमसती ठेवून महार रेजिमेंट जीव तोडून लढत होती. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या मराठी सैन्यापुढे आपल्या रेजिमेंटचा निभाव लागणार नाही हे ओळखून मुंबई मुख्यालयाने पुन्हा एकदा तह करावा लागेल या शंकेने जिंकण्याची आशाच सोडली होती. परंतु जणू काय एखादे धर्मयुद्ध लढावे, जातीयतेचा संघर्ष छेडावा अशा त्वेषाने महार रेजिमेंट लढत होती. काहीच न खाता पिता सलग बारा तास हातघाईची लढाई चालली. ब्रिटिशांच्या योजनाबद्ध तोफमाऱ्यामुळे मराठा सैन्य जेरीस येऊ लागले. त्यांना धड खाता-पिता येईना की लढण्याची उमेद मिळेना. त्यांची पीछेहाट सुरु झाली. तसतसे ब्रिटीश सैन्य आणखी वेगाने मारा करू लागले. अखेरीस संध्याकाळी मराठी सैन्याने माघार घेतली. आपली कुवत अधिक असूनही ब्रिटिशांना हा विजय बहाल केला. या महत्वपूर्ण विजयामुळे पेशवे आपले साम्राज्य घालवून बसले. पेशवाई संपुष्टात आली. ब्रिटीशांचा झेंडा पुणे प्रांती फडकला. जातीयतेची बंधने तोडून काढण्यात हा विजय यशस्वी ठरला. एक प्रकारे अस्पृश्यांनीच ही लढाई जिंकलेली होती. सवर्णांचा तो पराभव ठरला होता.&lt;br /&gt;या शेवटच्या आंग्ल-मराठा युद्धात ब्रिटिशांची सरशी झाली. महार रेजिमेंट मधील २२ सैनिक कामी आले. त्यांच्या स्मरणार्थ १८२१ मध्ये ब्रिटिशांनी एक रणस्तंभ येथे भिमेकाठी उभारला. स्वतः बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी १ जानेवारी रोजी न चुकता येत असत व शूरवीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पित असत. कारण बाबासाहेबांचे वडील, चुलते इतर नातेवाईक देखील महार रेजिमेंटमध्ये ब्रिटिशांची चाकरी करीत होते. त्यांनीच या स्थळाला शौर्यभूमी असे नामाभिधान केले होते आणि आजतागायत पेरणेफाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरांतून कितीतरी दलित बांधव येथे एकत्र येत असतात. शूरवीरांना अभिवादन करीत असतात. लष्करातर्फे पुष्पचक्र अर्पण केले जाते. एक प्रकारचा सद्भावनेने ओथंबलेला माहोल येथे पहावयास, अनुभवास मिळतो. दलित पुरस्कृत विविध पक्षांची नेते मंडळी व पुढारी येथे हजेरी लावून आपले शक्तीप्रदर्शनही करू पाहतात. इतकी गर्दी व दाटीवाटी होत असते की चार-पाच तास हायवेची ट्राफिक जॅम होत असते. चोख पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे अनुचित प्रकार सहसा घडत नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा छोटे व्यावसायिक खेळणी, पुस्तके, गोंदणकाम, रसवंतीगृहे, खाद्यपदार्थ विकतांना आढळतात. दीड-दोन किमीपरिसरात येणारी वाहने पार्किंगसाठी लावलेली असतात. तेथूनच घोषणा देत विविध संघटनांचे कार्यकर्ते विजयस्तंभाकडे चालत येतात. एक प्रकारचा भीमपराक्रम करून धारातिर्थी पडलेल्या सैनिकांप्रति भावांजली अर्पिण्यास भीमसैनिकांचा महासागर येथे लोटतो. यावेळी एक वेगळीच विरश्री अंगात भिनत चालल्याचा प्रत्यय येत जातो...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-1075747228851758120?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/1075747228851758120/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2012/01/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1075747228851758120'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1075747228851758120'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2012/01/blog-post.html' title='ऐतिहासिक पेरणेफाटा...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-1280114949942481527</id><published>2011-12-26T11:51:00.000-08:00</published><updated>2011-12-26T11:53:29.366-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='26/12/2011.'/><title type='text'>ब्रेक अप...</title><content type='html'>माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस. त्यामुळे होतं काय की तुझ्याकडे स्वतःसाठीच जिथे वेळ नसतो, तिथे माझ्यासाठी तू कधी वेळ काढणार, कधी मला एकांतात भेटायला येणार? नाहीच जमत ते तुला. गेले काही महिने तू मला जशी हवी होती तशी भेटत नाहीये. वाटतं तू मला टाळते आहेस, भेटण्याचे ठरवूनही येत नाहीस. प्रयत्न करते म्हणतेस अन् ऐनवेळी काहीतरी कारण पुढे करून मला हुलकावणी देतेस. त्यानंतर उडणारा विस्फोट मी शब्दांत नाही सांगू शकत. तू येणार म्हणून केलेली जय्यत तयारी तशीच वाया जाते. मानसिकच नव्हे तर शारीरिक खच्चीकरण केल्यासारखे होते. मी आतल्या आत कोमजून जातो. कशासाठी आपण हा अट्टहास चालवला आहे? असाही प्रश्न पडतो. कामधंदा सोडून तुझी प्रतीक्षा करीत रहावी अन् तू ‘वेळ नाही ना रे मिळाला, बघू पुढच्यावेळी भेटू..’ असं सहज म्हणतेस अन् माझ्या नजीक यायचं प्रकर्षानं टाळतेस. हे काही मला पटत नाही बघ. मी इतक्या आर्जवाने तुला बोलावतो, एकदातरी येच म्हणतो पण तू मात्र किती सफाईदार खोटे बोलून मला वाकुल्या दाखविल्यासारखे करतेस. तुझं हे खिजवणं आहे की तुझी मजबुरी हे कळायला मार्ग नसतो. मी प्रतिप्रश्न करताच तू तुझे अनेक प्रॉब्लेम्स सांगत सुटतेस. ‘घरी खूप कामं पडलीयेत रे, मला कामाहून घरी निघायलाच उशीर झालाय कसं भेटू शकते तुला? आज नाईटशिप करून थकलेय रे, नवऱ्याचा फोन आला होता त्याने लवकर बोलावलंय अरे, घरी पाहुणे आलेत काय करू रे? वेळच नाही बघ तुझ्याकडे यायला.’ अशी कितीतरी संयुक्तिक कारणे तू मला सुनावून सहीसलामत (हसत) सुटतेस.&lt;br /&gt;मग मला प्रश्न पडतो की हे अनैतिक संबंध कशासाठी? यात आपला काय फायदा? ही ‘बया’ तर आपल्याला बोटावर नाचविल्यासारखे खेळवीत आहे. जिच्यासाठी आपण धावाधाव करून साड्या खरेदी केल्या, त्यावर मॅचींग ब्लाउज शिवायला टाकले. ब्लाउजचं माप देण्यासाठी तू आलीच नाहीस, पण तुझा एक जुना ब्लाउज टेलरला देण्याकरिता माझ्याकडे सुपूर्त करण्यास तुला बरे वेळ मिळाला? कितीतरी महागडे ड्रेसमटेरियल तुझ्यासाठी मी खरेदी केले होते, त्यांची शिलाई देखील मीच दिली. परंतु तू एकदाही ते ड्रेस घालून मला निवांत बिलगली नाहीस. तू म्हणेल ती चीज हजर करतांना मला किती यातायात करावी लागली हे तुझ्या गावी नसावे असेच तू वागायचीस. केवळ एक सूप्त इच्छेच्या तृप्तीसाठी मी तुझ्याभोवती गोंडा घोळायचो. तुझी मागणी पूर्ण केली की तू मला पुरुष म्हणून जे हवं ते देशील अशी अपेक्षा बाळगून मी गोल गोल फिरत राहायचो. खरं म्हणजे तू मला तुझ्या हितासाठी फक्त वापरून घेतलं, हो वापरूनच घेतलं. तू तुझा स्वार्थ पाहिलास. तुला तुझ्या पायावर उभं करतांना मी हात सढळ ठेवला. तुझी फी भरली. तुला आलेले कित्येक प्रॉब्लेम्स सोल्व्ह केले. बसचा पास काढून दिला. येता जाता मला मिसकॉल देता यावा म्हणून तुला मोबाईल घेऊन दिला. त्यातला बॅलन्स संपत आला की तू मोठ्या अधिकारवाणीने सांगायचीस, ‘अरे तेवढा बॅलन्स टाक रे..’ मी टाकायचो. मला मात्र तू फक्त मिसकॉल देणार, उलटपक्षी मीच फोन करावा अशी तुझी अट असायची. हे मला कधीच न उलगडलेलं कोडं होतं. म्हणजे तुझा मोबाईल रिचार्ज करायचा मी, तू मात्र तो बॅलन्स इतरांना फोन करून उडवून टाकायचीस. मी तुला रिटर्न कॉल का म्हणून करायचा? माझ्याच पैशातून तू मलाच फोन करीत नाहीस म्हणजे टू मच हं. मग मी ठरवले आता रिचार्ज तर करायचा नाहीच शिवाय रिटर्न कॉलही करायचा नाही. मी तसं तुला सांगताच तुझी ओरड सुरु झाली- ‘आता तू पहिल्यासारखा राहिला नाहीस रे, खूप बदललास. आखडू झालास. बरोबर आहे तुला तुझी बायको भेटली ना, आता माझी गरजच उरली नाहीये.’ परंतु तूच मला टाळीत चालली आहेस हे मी सांगू कुणाला?&lt;br /&gt;त्यात हे आपले अनैतिक संबंध एकदम चोरी छिपे चालत आलेले. त्याचं बोदरेशन काय कमी असतं? तुझा कधीही मिसकॉल येऊ शकतो म्हणूनच मी माझा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला आहे. चारचौघांत किंवा कुटुंबीयांत आपले प्रेम उघड करायचे नाही म्हणून किती तारेवरची कसरत करावी लागते म्हणून सांगू? तुलाही तुझ्या नवऱ्यापुढे माझा कॉल घेता येत नसतो. चुकून तू घरी असतांना मी कॉल केला तर तू अजूनही किती झापतेस मला. पण तू मला कधीही मिसकॉल देऊन मोकळी होणार. (अगदी बायकोजवळ झोपलेलो असतांनाही!) हे कसे काय सहन करायचे? का तर म्हणे तुला नाईट ड्युटी असते, झोप येत नाही म्हणून मला मिसकॉल! धन्य तुझी प्रेमकहाणी. म्हणजे तू तुझा स्वार्थ किती पाहत, जपत आलीयेस पहा. जरा काही खुट्ट झालं, तुझं तुझ्या नवऱ्याशी वाजलं किंवा सासू बोलली, कामाच्या ठिकाणी काही वादंग झाले तर पटकन मला दहा-बारा मिसकॉल देऊन टाकायचे. मी करतोच रिटर्न कॉल. की गाऱ्हाणे ऐकवत बसायचं. माझा बॅलन्स संपलाच म्हणून समजा. दुखाःच्या वेळीच मी आठवणार, इतर आनंदाच्या प्रसंगी का नाही? कधी सहज म्हणून मिसकॉल येतच नाही तुझा. तुला चांगली नोकरी मिळाली, किती पेमेंट मिळाले हे तर तू कधीच मला कळविले नाहीस. तसा माझा अधिकार नसेलही परंतु ज्याच्यामुळे आपण शिकून सावरून, नवे क्षितीज पादाक्रांत करून स्वतःच्या पायावर उभे राहिलो आहोत, त्याला एकदा तरी सांगावसं वाटलं नाही तुला की, ‘चल रे, आज माझा पहिला पगार झालाय. चल कुठेतरी मस्तपैकी कॉफी पिऊ यात...’&lt;br /&gt;छे, घरी जातांना मात्र तू आलेल्या पगारातून सासूला चपला नेशील, पोरांना खाऊ नेशील, नवऱ्याला पगाराचं पुडकं देशील. तुला इथवर आणून पोचविणारा मी कोरडाच राहणार. तुझी भेट तर दूरच, दर्शनही दुर्लभ झाले आहे. अलिकडे तू माझ्याशी फटकून वागते आहेस की खरोखरच घरातलं, बाहेरचं उरकता उरकता तुझ्या नाकीनऊ येत असतील कळायला मार्ग नाही. जर तसं असेल आणि भविष्यात आपण भेटूच शकणार नसू तर मग हे प्रेमाचं गोंडस नाव दिलेलं ओझं वागवायचं का म्हणून? जिथे गाठीभेटी होण्याची सुतराम शक्यता नाही ते तकलादू प्रेम टिकवून ठेवायचंच कशासाठी? तू मला भेटत नाहीस तर का म्हणून मी तुझ्यासाठी झुरायचं? तू जर मला टाळते आहेस, माझ्या अर्जवांना किंमत देत नाहीस, फक्त फोनवर बोलतेस (मीच कॉल केल्यावर) तर मी का म्हणून व्यर्थ खर्च करायचा? ज्यातून काही हशील होत नाही तिथे अशील बनून जाण्यात काही अर्थ आहे का?&lt;br /&gt;माझ्या मते प्रेम-बीम सबकुछ झूठ असतं बघ. एक पुरुष म्हणून माझी मलाच जाणवलेली तळमळ सांगतो- मी तुझ्यावर प्रेम केलं ते मनात एक छुपा ‘हेतू’ ठेवूनच. माझी इच्छा तू पूर्ण करावीस इतकाच माफक आशय त्यात दडलेला होता. तुझ्या अडीअडचणी समजून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता, नाही देखील. केवळ तोंडदेखलेपणा म्हणून मी तुला ऐकून घेत आलोय, भलेबुरे जे जसे सुचतील ते सल्ले देत आलोय. त्यामागे उद्देश एकच तुझा एकांत मिळावा, तुझा मदमस्त सहवास लाभावा, तू मला तृप्त करून सोडावंस. हो, नक्कीच. एक पुरुष म्हणून प्रेम करतांना जे त्याला अपेक्षित असतं तेच मीही अपेक्षित ठेवलं होतं. संधी साधून मी तुझं सर्वस्व लुटलं त्यावेळी फार मोठी मर्दुमकी गाजविल्याचा भास होत राहिला. त्याच भ्रमात मला तुझी चटक लागली अन् तू जे जे सांगितले ते ते करीत गेलो. तुझा अनुनय करता करता त्या बदल्यात तुझं शरीर मागू लागलो. वेळ प्रसंगी ते तू माझ्या हवाली करीत गेलीस त्यात वाद नाहीच, परंतु जेव्हा आज तू तुझ्या इच्छित स्थळी पोचली आहेस तेव्हा मला नकळत झिडकारून पुढे जाणं तुला शोभतं का? कबूल मला माझी बायको मिळालीय पण मग तू तुझी पोळी भाजून घेतल्यावर मला टाळणे योग्य नाही. पुरुष म्हणून मी तुझ्याकडून एकच अपेक्षा बाळगून असतो त्या बदल्यात तू तुझी दहा कामे करवून घेतेस आणि वर पुन्हा मला ठेंगा दाखवतेस म्हणून तर खरं माझा जळफळाट चालला आहे. खिसा रिकामा होतोय अन् हाती धुपाटणे राहतेय याची मला तीव्र जाणीव होऊ लागल्यानेच मी तुझ्याशी फारकत घ्यायचं ठरवलं आहे...&lt;br /&gt;तू कदाचित म्हणशील, ‘सगळे पुरुष सारखेच असतात. स्त्रीला वासनेच्या दृष्टीनेच बघतात.’ हो हेही मला एकदम कबूल आहे. मी कोणी देव नाही निरपेक्ष प्रेम करायला. मीही एक प्राणीच आहे. त्यातही पुरुष. म्हणजे निसर्गनियमाप्रमाणे मी प्रेम करावं ते वासनेच्या अधीन राहूनच! आणि तुला म्हणून सांगतो जिथे वासना नसते ते प्रेम नसतेच मुळी, त्याला 'निष्काम' मैत्री म्हणता येईल हवं तर! स्त्रीवर प्रेम केलं आणि ‘ते’ घडलं नाही तर तो पुरुष बुळाच म्हणावा अन् दुसरं काय? तेव्हा मी ज्या हेतुपुरस्सर तुझ्यावर प्रेम केलं त्याचा मला पुरुष म्हणून अभिमानच वाटतो. खंत एकच राहते की आजकाल तू फक्त तुझा स्वार्थ साधून घेत आहेस. मी टाळीसाठी हात पुढे करतोय अन् तू दूर जातेस हे काही बरोबर नाहीये. टाळी एका हाताने वाजूच शकत नाही हे माहीत असतांनाही तू जवळ येण्याचे टाळावे हेच मला खटकतेय. माझी इच्छा पूर्ण होत नाही तर मी का म्हणून तुझ्यावर खर्च करावा? म्हणूनच आज आपण ब्रेकअप घ्यायचे म्हणजे घ्यायचे. पुन्हा कधीही भेटायचे नाही. मी तुला रिटर्न कॉल करणार नाही. तुझा कॉल मात्र आजपासून घेणार. ती तयारी ठेव तू. तूही आता कमावते आहेस, तुला खुपच वाटत असेल ना माझ्याशी बोलायचे तर बॅलन्स शिल्लक ठेवत जा. मला वेळ असेल किंवा जर बोलावेसे वाटले तरच मी फोन रिसिव्ह करीन तुझा. नाहीतर नाही. अब मेरी मर्जी...&lt;br /&gt;मला माहितीये तू आता आसवे ढाळू लागशील. 'मी इतकी वाईट आहे का रे?' असं विचारशील. पण मी मुळीच बधणार नाही. जिथे मला हवं ते तू देऊ शकत नाहीस तिथे माकडउड्या मारण्यात काहीच अर्थ नाहीये. जे मिळूच शकत नाही त्याची आस धरून वेळ, पैसा, श्रम वाया घालविण्यात मला तरी आता रस उरलेला नाहीये. बघ तुला पटतेय का? नाही पटले तरी चालेल मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम आहे. जितक्या वेळा तू मला उपभोगू दिलंस त्याच्या कैकपटीने अधिक त्याग मी केलेला आहे. घरादाराकडे दुर्लक्ष केलं आहे, वेळ दवडला आहे, पैसा ओतला आहे. आता कुठेतरी हे थांबायलाच हवं. म्हणून हा अंतिम निर्णय- ब्रेक अप.&lt;br /&gt;मग तू म्हणशील, ‘तू मला लुटलंस, माझं सर्वस्व तुला देऊन बसले.’ पण हे मी मानीत नाही. एक तर आपले हे अनैतिक संबंध ना तुझ्या नवऱ्याला कळले, ना माझ्या बायकोला. दुनियेपासून कितीतरी लपतछपत आपण भेटत राहिलो. हा व्यभिचार फक्त तुला व मलाच माहीत आहे. हे गैरवर्तन केवळ आपल्या दोघांतच सीमित राहिलं आहे, राहणार आहे. म्हणजे तू जे काचेचं भांडं समजतेस ते आजही शाबूत आहे. त्यावर कुणीही दगडफेक अजून तरी केलेली नाहीये, ते भांडं फुटण्याचा संभव नाहीच. कारण हा मामला म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूप या पठडीतला आहे. तू मला जे बहाल केलंस ते निसर्ग नियमाला धरून होतं. विजातीय धृवांमध्ये आकर्षण व्हायलाच पाहिजे तेच खरं प्रेम. मात्र त्या प्रेमाच्या बदल्यात तू मला कफल्लक केलंस, करते आहेस हे निसर्गनियमाला धरून आहे का? आज तू कमावू लागली आहेस, यशस्वी झाली आहेस, तुला तुझा नवरा आदराने वागवू लागला आहे, तुझी सासू तू ड्युटीवर गेल्यानंतर मागे सर्व कामे उरकू लागली आहे, सर्व काही आलबेल चालेलेलं आहे म्हणून तू मोठ्या मिजासखोरीत वावरू लागली आहेस, तुझ्या डोक्यात हवा शिरली आहे, तुझे पाय जमिनीवर ठरू पाहत नाहीत, एकंदर काय तर तू कृतघ्न होत चालली आहेस. गेल्या महिन्यात तुला पेमेंट वाढवून मिळालं हे एका अक्षरानं तू मला कळवलं नाहीस, मात्र नवऱ्यासोबत बटर चिकन खाऊन सेलिब्रेशन केलंस. वाह रे तुझी नियत. तुझं बरं चाललेलं असतांना, तू ऐशोरामात असतांना, आनंदी असतांना माझा विसर तुला का पडावा? ज्याच्यामुळे हे वैभव पाहत आहोत त्याला एक फोन करवत नाही तुला? हा कुठला न्याय म्हणायचा?&lt;br /&gt;मग अशा परिस्थितीत मी तुझी संगत सोडणे योग्य नव्हे काय? सांग. मी तर ठरवले आहे, तुझंही अंतर्मत वेगळं असू शकणार नाही. ‘जो माझ्याकडे वासनेची शिकार म्हणून पाहतो त्याला का म्हणून भेटायचे?’ असं तुला वाटत असेल, पटलं असेल तर मान्य. तुझा हा आरोप शिरसावंद्य आहे. कारण मी पुरुष या नात्याने तुझ्या स्त्रीत्वाकडे भोगवस्तू म्हणूनच पाहत आलोय. त्यामुळे तू मला निखालस टाळू शकतेस. माझ्याशी असलेले निनावी संबंध तोडू शकतेस. मलाही तेच हवे आहे. कारण माझ्या लेखी- “जिथे ‘काम’ नाही तिथे रामराम घालण्यात अर्थच नाही.” तेव्हा बाय बाय बाय...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-1280114949942481527?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/1280114949942481527/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/12/blog-post_26.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1280114949942481527'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1280114949942481527'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/12/blog-post_26.html' title='ब्रेक अप...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-2337516625583126749</id><published>2011-12-02T19:00:00.001-08:00</published><updated>2011-12-02T19:01:35.112-08:00</updated><title type='text'>प्रासंगिक-३.</title><content type='html'>डिप्लोमा इन सेक्स!!!&lt;br /&gt;होय, हे खरे आहे. आता आपण या विषयातही चक्क पदवी घेऊ शकणार आहोत! यासाठी अट फक्त एकच आहे तुम्ही सोळाव्या वरीसाच्या धोक्याबाहेर आलेले असावे. इतर नियम असे आहेत की, हा कोर्स चालू असतांना तुम्हांला शाळेबाहेर पडता येणार नाही, होस्टेलमध्येच राहावे लागेल. एका रुममध्ये फक्त एकाच विद्यार्थी/विद्यार्थिनीला राहता येईल. मग या डिप्लोमा अंतर्गत तुम्हांला प्रेम कसं करायचं? चांगला प्रियकर वा प्रेयसी कसं व्हायचं? सुरक्षित आणि आनंददायीही संबंध कसे प्रस्थापित करायचे याचे पाठ आणि धडेच शिकावे लागतील. गिरवावे लागतील. या अभ्यासक्रमावर लेखी, तोंडी अन् ‘प्रात्यक्षिक’ परीक्षाही असेल!&lt;br /&gt;या शाळेच्या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेला किसिंग सीन मोठ्या चर्चेचा आणि काही समाजधुरीणांच्या पोटदुखीचा विषय बनला असून त्यांनी या जाहिरातीवर बंदी आणलेली आहे. वाद उत्पन्न केला की आपोआप प्रसिद्धी मिळते, या नायायानुअसार सर्वकाही चालेले आहे असे वाटते. मुळात लैंगिक शिक्षण कसे द्वे याचे गुऱ्हाळ चालूच असून भलताच संभ्रम निर्माण केला जातो. या सर्व चर्चेला फाटा देऊन या कोर्सची धुमधडाक्यात सुरुवात केली गेली आहे. ज्यांना असे वाटत असेल की आपले काहीतरी शिकायचे राहून गेले किंवा करायचे राहून गेले त्यांना येथे निर्विवाद प्रवेश घेऊन ती हौस पूर्ण करता येईल. हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर तुम्हांला पदवी देऊन पुरस्कृत केले जाईल. ही सर्व माहिती चटपटीत किंवा मनोरंजक वाटत असली तरी काही प्रश्ने अनुत्तरीतच राहतात...&lt;br /&gt;येथे नोकरी करण्यासाठी कोणती योग्यता पडताळली जाईल किंवा या इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्हॅकन्सी आहे काय? जास्तीत जास्त वयाची अट काय? कितीही वर्षे नापास होऊन ‘प्रॅक्टीकल’चा अनुभव घेता येईल काय? या कोर्सचे प्रमाणपत्र सादर करून कोठे नोकरी मिळण्याची शाश्वती देता येईल काय? जे वयस्क लोक प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना काही डिस्काऊंट दिला जाईला काय? इथे काही चॉईस राहणार आहे का? की मिळेल त्या भिडूसोबत प्रात्यक्षिक करायचे? शिवाय आपलेच प्रात्यक्षिक आपल्याला शूट करता येईल काय? ते इतरांना दाखवून शाबासकी किंवा वाहवा मिळविता येईल काय? जागतिक स्पर्धा वगैरे भरवणार काय? इ. इ.&lt;br /&gt;ही बातमी जाहीर होताच ‘डेली मेल’ वर प्रतिक्रियांचा असा पाऊस पडला!&lt;br /&gt;असो.&lt;br /&gt;आता तुम्ही म्हणाल हे काय भलतंच सांगता आहात. पण हे अगदी खरं आहे आहे महाराज! शिक्षणाची जागतिक राजधानी लंडनच्या परिसरात हे स्कूल सुरु झाले आहे. या कोर्ससाठी एका टर्मची फी एक लाख अकरा हजार पाचशे नऊ रुपये (फक्त) असून जेव्हा तुम्ही अॅडमिशन घ्याल तेव्हा तुम्हांला शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाईल. या इंटरनॅशनल स्कूलचा जास्तीत जास्त भर थेअरी पेक्षा प्रॅक्टिकल्सवर असणार आहे. असे स्कूलच्या स्वीडिश संचालिका ‘यिवा-मारिया’ यांनी कळविले आहे. व्हिएन्ना येथे हे ऑस्ट्रियन इंटरनॅशनल स्कूल सुरु झाले असून येथील प्रवेश दणक्यात सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या प्रवक्त्या मेलोडी किश्क यांनी ‘आमचे स्कूल नक्कीच यशस्वी होईल’ अशी ग्वाही दिलेली आहे.&lt;br /&gt;चला, या निमित्ताने कितीतरी सहस्त्रके अंधारात चालणारा कारभार उजेडात येईल नव्हे शिकताही येण्याची मुख्य सोय झाली. या कोर्समुळे लैंगिक शिक्षणाला चालना तर मिळाली! फक्त आता हे शिक्षण अधिक निकोप अन् शास्त्रीय कसे दिले जाईल ते पहायचे...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-2337516625583126749?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/2337516625583126749/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/12/blog-post_02.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/2337516625583126749'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/2337516625583126749'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/12/blog-post_02.html' title='प्रासंगिक-३.'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-445012264721945457</id><published>2011-12-02T19:00:00.000-08:00</published><updated>2011-12-02T19:01:13.778-08:00</updated><title type='text'>प्रासंगिक-३.</title><content type='html'>डिप्लोमा इन सेक्स!!!&lt;br /&gt;होय, हे खरे आहे. आता आपण या विषयातही चक्क पदवी घेऊ शकणार आहोत! यासाठी अट फक्त एकच आहे तुम्ही सोळाव्या वरीसाच्या धोक्याबाहेर आलेले असावे. इतर नियम असे आहेत की, हा कोर्स चालू असतांना तुम्हांला शाळेबाहेर पडता येणार नाही, होस्टेलमध्येच राहावे लागेल. एका रुममध्ये फक्त एकाच विद्यार्थी/विद्यार्थिनीला राहता येईल. मग या डिप्लोमा अंतर्गत तुम्हांला प्रेम कसं करायचं? चांगला प्रियकर वा प्रेयसी कसं व्हायचं? सुरक्षित आणि आनंददायीही संबंध कसे प्रस्थापित करायचे याचे पाठ आणि धडेच शिकावे लागतील. गिरवावे लागतील. या अभ्यासक्रमावर लेखी, तोंडी अन् ‘प्रात्यक्षिक’ परीक्षाही असेल!&lt;br /&gt;या शाळेच्या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेला किसिंग सीन मोठ्या चर्चेचा आणि काही समाजधुरीणांच्या पोटदुखीचा विषय बनला असून त्यांनी या जाहिरातीवर बंदी आणलेली आहे. वाद उत्पन्न केला की आपोआप प्रसिद्धी मिळते, या नायायानुअसार सर्वकाही चालेले आहे असे वाटते. मुळात लैंगिक शिक्षण कसे द्वे याचे गुऱ्हाळ चालूच असून भलताच संभ्रम निर्माण केला जातो. या सर्व चर्चेला फाटा देऊन या कोर्सची धुमधडाक्यात सुरुवात केली गेली आहे. ज्यांना असे वाटत असेल की आपले काहीतरी शिकायचे राहून गेले किंवा करायचे राहून गेले त्यांना येथे निर्विवाद प्रवेश घेऊन ती हौस पूर्ण करता येईल. हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर तुम्हांला पदवी देऊन पुरस्कृत केले जाईल. ही सर्व माहिती चटपटीत किंवा मनोरंजक वाटत असली तरी काही प्रश्ने अनुत्तरीतच राहतात...&lt;br /&gt;येथे नोकरी करण्यासाठी कोणती योग्यता पडताळली जाईल किंवा या इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्हॅकन्सी आहे काय? जास्तीत जास्त वयाची अट काय? कितीही वर्षे नापास होऊन ‘प्रॅक्टीकल’चा अनुभव घेता येईल काय? या कोर्सचे प्रमाणपत्र सादर करून कोठे नोकरी मिळण्याची शाश्वती देता येईल काय? जे वयस्क लोक प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना काही डिस्काऊंट दिला जाईला काय? इथे काही चॉईस राहणार आहे का? की मिळेल त्या भिडूसोबत प्रात्यक्षिक करायचे? शिवाय आपलेच प्रात्यक्षिक आपल्याला शूट करता येईल काय? ते इतरांना दाखवून शाबासकी किंवा वाहवा मिळविता येईल काय? जागतिक स्पर्धा वगैरे भरवणार काय? इ. इ.&lt;br /&gt;ही बातमी जाहीर होताच ‘डेली मेल’ वर प्रतिक्रियांचा असा पाऊस पडला!&lt;br /&gt;असो.&lt;br /&gt;आता तुम्ही म्हणाल हे काय भलतंच सांगता आहात. पण हे अगदी खरं आहे आहे महाराज! शिक्षणाची जागतिक राजधानी लंडनच्या परिसरात हे स्कूल सुरु झाले आहे. या कोर्ससाठी एका टर्मची फी एक लाख अकरा हजार पाचशे नऊ रुपये (फक्त) असून जेव्हा तुम्ही अॅडमिशन घ्याल तेव्हा तुम्हांला शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाईल. या इंटरनॅशनल स्कूलचा जास्तीत जास्त भर थेअरी पेक्षा प्रॅक्टिकल्सवर असणार आहे. असे स्कूलच्या स्वीडिश संचालिका ‘यिवा-मारिया’ यांनी कळविले आहे. व्हिएन्ना येथे हे ऑस्ट्रियन इंटरनॅशनल स्कूल सुरु झाले असून येथील प्रवेश दणक्यात सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या प्रवक्त्या मेलोडी किश्क यांनी ‘आमचे स्कूल नक्कीच यशस्वी होईल’ अशी ग्वाही दिलेली आहे.&lt;br /&gt;चला, या निमित्ताने कितीतरी सहस्त्रके अंधारात चालणारा कारभार उजेडात येईल नव्हे शिकताही येनायची मुख्य सोय झाली. या कोर्समुळे लैंगिक शिक्षणाला चालना तर मिळाली! फक्त आता हे शिक्षण अधिक निकोप अन् शास्त्रीय कसे दिले जाईल ते पहायचे...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-445012264721945457?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/445012264721945457/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/12/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/445012264721945457'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/445012264721945457'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/12/blog-post.html' title='प्रासंगिक-३.'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-4175695877221575192</id><published>2011-11-30T21:04:00.000-08:00</published><updated>2011-11-30T21:05:34.948-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='१ डिसेंबर'/><title type='text'>प्रासंगिक-२.</title><content type='html'>येडस...&lt;br /&gt;तर ऐंशीच्या दशकात एका आफ्रिकन बयेला माकडचाळे करण्याची कुबुद्धी सुचली. अर्थात चाळेच ते. कसेही, कुठेही अन् कधीही करता येऊ शकतील इतकी त्यात ती रममाण होऊन गेली होती. म्हणजे तिने पाळलेल्या मर्कटाशी तिचे सूत जुळले होते. सूत जुळले म्हटल्यावर ऊत यायला वेळ लागत नसतो. त्याप्रमाणे उतू गेलेला तिचा त्यावेळचा ऊत आता सर्वांना चांगलाच भोवला आहे. गेल्या चाळीस वर्षात अधिक मृत्यू होणाऱ्या मलेरियाचा धसका कोणी घेतला नसेल इतका एड्सचा घेतला जातो. झाले भले, होवो भले पण यांमुळे लोकांच्या (अन् बायकांच्याही) ‘बिन’धास्त वागण्याला एकप्रकारे लगामच बसला म्हणायचा. ‘साधन’ बाळगल्याशिवाय बागडता येऊ शकणार नाही, असा नियमच बनून गेला. तसं हुंदडायचं-बागडायचं वय थेट सत्तर ऐंशी पर्यंत पोचल्याचं आपण पेपरांत वाचतोच की. इतके म्हातारचळ उघडकीस येत असतील तर या व्हायरसचा धोका किती वाढू शकतो याचा अंदाजच केलेला बरा... असो.&lt;br /&gt; बाहेर जावे तर ‘टोपी’ आवश्यक असते, रपेट मारावी तर ‘हेल्मेट’ जरुरी होता है! असा एकंदर गोची करणारा मामला बनला आहे. ‘ते’ साधण्यासाठी ‘हे’ खिशात असलंच पाहिजे, ही अट मोठी जाचक ठरू लागलीय. पूर्वी कसं डोंगरकपारीत, झाडा-झुडपामागे, मुख्यत्वे उभ्या डोलणाऱ्या पिकांत ‘एक मौका दे, मौका दे, मौका दे’ म्हणत विनासायास घुमता यायचं, रमता यायचं. आता भितीच एवढी वाटते की जिला/ज्याला आपण स्पर्शतो आहोत ती/तो पॉझिटिव्ह तर नसेल ना? या नुसत्या शंकेनेच सेक्शुअल ड्राईव्ह पुरेसा ऍक्ट होत नाही! मुक्तपणा, स्वैर वागणे आता शक्य नाहीच. अशा ‘गैर’ ठिकाणी मग मनाची समजूत घालून भीत भीत मुख्य कार्यभाग पूर्ण केल्याचं समाधान मानून घ्यावं लागतं. असो.&lt;br /&gt;सध्या भारतात जवळजवळ २.५ मिलियन लोक एचआयव्हीसह जगत आहेत. ही जी पॉझिटिव्ह व्यक्तींची आकडेवारी प्रसिध्द करून चिंता व्यक्त केली जाते, त्याहीपेक्षा भयाण वास्तववादी आकडे जाहीर झाल्यावर ग्लानीच येईल. आपणही तसे नाही ना? अशी शंका नकळत येत जाईल. इतका हा भस्मासूर फोफावला आहे. स्वतःहून एचआयव्हीची तपासणी कुणीच करून घेत नाही. बोटांवर मोजण्याइतकेच असतील. त्यामुळे खरी माहिती पुढे येत नाही. केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातही हा व्हायरस आपले काम चोखपणे बजावत चालला आहे. कितीही सावधगिरी बाळगली तरी त्या अधीरक्षणी संयम सुटतोच. त्याला व्यसनेसुद्धा पूरक ठरत असतात. ‘आपण हे काय करून बसलो?’ असा प्रश्न सकाळी उतरल्यावर पडतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. व्हायरसने आणखी एकाला लक्ष्य केलेले असते. आम्ही मेडिकल कॉलेजला असतांना नेहमी सांगितले जायचे, ‘सध्याचा एचआयव्हीचा प्रसारवेग पाहता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा पाचपैकी एक पेशंट एचआयव्ही ग्रस्त असणार आहे. तेव्हा प्रत्येक पेशंट हाताळतांना काळजी घेणे जरुरीचे आहे.’ परंतु तसे झाले नाही. जनता वेळीच जागरूक झाल्याने, तशा जाहिरातींचा भडीमार केला गेल्याने एचआयव्हीच्या संसर्गाला थोडाफार का होईना आळा बसला आहे. एक मात्र खरे जनमानसांत या व्हायरसची इतकी धास्ती घेतली गेली की कंडोमच्या बाजारपेठेत प्रचंड उलाढाल वाढली. यशस्वी मार्केटींग तंत्र वापरून काही कंपन्या त्यामुळे गब्बर झाल्या. (यावरूनही ‘बाहेर’ जाणे किती अगत्याचे असते, याची प्रचिती अभ्यासूंना घेता येऊ शकेल!) असो.&lt;br /&gt;त्यानंतर एचआयव्हीला आटोक्यात ठेवण्याची औषधे उपलब्ध झाल्यावर बहुतेकांकडून सुस्कारा टाकला गेला. तोवर अनेक तथाकथित वैद्य व खानदानी तंबूवाल्यांनी चौका-चौकांत अशा एड्सग्रस्तांना गाठून पार लुटून नेले होते. कधीही बरा न होणारा आजार समूळ नष्ट केल्याचा दावा हे भोंदू लोक करीत असायचे. एका दाक्षिणात्य वैद्यबुवांनी तर अशी औषधी शोधून काढली होती की ज्यामुळे एचआयव्हीचा रिपोर्ट निगेटिव्ह येत असे! खरे तर ती शुध्द धूळफेकच होती. शरीरातील सी-डी फोर काउंट वाढवून दाखवीत तो वैद्य एड्स बरा केल्याचा आव आणायचा. त्याने या एका आजारापोटी भयंकर माया गोळा केली. आमचे काही पेशंटही त्याचा महागडा प्रसाद घेऊन आले होते. त्या वनस्पतीने थोडी तरतरी यायची मात्र एड्स वाढतच रहायचा. अशाप्रकारे त्याने अनेकांना गंडवले. भीतीच्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला असे अनेक भोंदू टपलेले होतेच. असो.&lt;br /&gt;दोन वर्षांपूर्वी ७२ तासांच्या आत घ्यावयाच्या गोळीची अमाप विक्री झाली तेव्हाही अनेक चर्चासत्रे झडली. ही गोळी ७२ तासांच्या अगोदर सेवन केली असता गर्भधारणा होत नाही अशी जाहिरात केली गेली. संततीनियमनासाठी ती वापरणे योग्यच होते. मात्र या गोळ्या कॉलेजपरिसरांतील मेडिकल्समध्ये इतक्या खपू लागल्या की समाजधुरीणांनी या विरुध्द आवाज उठवला नसता तर नवल. ‘विदाऊट कंडोम’ एकत्र येण्यासाठीची गुरुकिल्ली म्हणजे ही गोळी. असा समज भुकेल्या तरुण-तरुणींमध्ये पसरला. त्यामुळेच या गोळ्या प्रमाणापेक्षा अधिक खपल्या होत्या. परंतु या वापरणाऱ्यांच्या हे लक्षात येत नव्हते की ही गोळी फक्त गर्भ राहू देत नाही, इतर जंतू इकडे-तिकडे येणार-जाणार आहेतच. या गोळीच्या वापराने ‘एसटीडी’ बेलाशक पसरणार हे ठरलेलेच होते. ही भीती ओरडून सांगावी लागली तेव्हा कुठे या गोळ्या निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी जाहिरात मागे घेऊन हात आखडता घेतला. असो.&lt;br /&gt;तर असे हे ‘येडं’स पुराण. गावे तितके कमीच ठरेल. खरोखर या आजाराला इतके घाबरून चालेल का? तर नाही. म्हणजे स्वैर वागावे असा म्हणायचा हेतू नाही. मुळात व्हायरसची बाधा होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन मेथड सर्वांनी अंगिकारावी हेच खरे. एचआयव्ही पॉझिटीव्ह म्हणजे एड्स नव्हे, हे कायम लक्षात ठेवावे. एचआयव्ही हा विषाणू शरीरांत असणे म्हणजे मृत्यू नव्हे. तो योग्य औषधोपचारांनी कित्येक वर्षे लांबविता येतो, याची अनेक उदाहरणे आढळतील. यांमुळेच जे पॉझिटिव्ह झालेच आहेत, त्यांना मायेने जवळ करणाऱ्या अनेक संस्था पुढे येत आहेत. हे एक क्रिटीकल समाज कार्य असले तरी त्यातील उदात्त मेख जाणून घेऊन अनेक तरुण-तरुणी हात पुढे करून एचआयव्हीबाधितांच्या सेवेला हजर राहताहेत. त्यांच्या मनात किंतु नसतो का? त्यांना अनेक शंका येत नसतील का? ते का म्हणून अशांच्या दिमतीस हजर राहत असतील? असे कित्येक प्रश्न सामान्यांना पडत असतील. पण त्याची फिकीर न बाळगता त्यांचे सत्कार्य चालू आहे. रुग्ण कशाने एचआयव्हीबाधित झाला हे ते शोधीत बसत नाहीत. त्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये यापेक्षा आपल्याला एड्स झालाय या भीतीतून बाहेर काढणे हे स्वतःचे आद्य कर्तव्य ते समजतात. समुपदेशन, औषधोपचार इ.इ. कार्ये त्यात अंतर्भूत आहेत. असो.&lt;br /&gt;१ डिसेंबर या जागतिक एड्स दिनी अशा अनेक मुद्यांचा ऊहापोह केला जाईल. त्यावरील नवनवीन औषधांची चर्चा होईल. सामान्यांना ज्याचे नाव उच्चारताच अंगावर काटा येतो तो आजार कसा रोखता येईल या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी व्हावयास पाहिजे ही अपेक्षा...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-4175695877221575192?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/4175695877221575192/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/11/blog-post_30.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4175695877221575192'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4175695877221575192'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/11/blog-post_30.html' title='प्रासंगिक-२.'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-5711762668069072340</id><published>2011-11-18T02:16:00.000-08:00</published><updated>2011-11-18T02:18:25.105-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='१७/११/२०११.'/><title type='text'>प्रासंगिक</title><content type='html'>प्रासंगिक...&lt;br /&gt;तर ऐशच्या बाळंतपणावर तब्बल शंभर कोटींची ऐष सट्टेबाजांनी केल्याची बातमी त्या बिचारीचा पाळणा हलतो न हलतो तोच कानी आली! ऑनलाईन लॉटरी खेळण्याचे पेव सध्या फुटले आहे. त्यातच ‘ऐश’ नावाच्या व्यक्तीचा फोटो मोबाईलवर असणे म्हणजे कोणेएकेकाळी तरुणांचा ‘मान’बिंदू होता. ताल मधील तिचे अनेक फोटो ‘पाहून’ अनेकांनी भलताच ताल धरला होता. पण ती प्रख्यात कुटुंबाची विख्यात सून झाली अन् अनेकांची अवस्था ‘हम दिल दे चुके सनम..’ सारखी भणंग झाली. त्यामुळेच तिच्या बंगल्यासमोर जाऊन धिंगाणा घालणाऱ्या हिरोची दबंगगिरी पोट्ट्यांना आवडली होती परंतु त्यानंतरही तिच्या मृत्यूपूर्व दान केलेल्या सखोल नयनांतील आशयगर्भ खोलीची काहीच ‘आयडिया’ कुणालाच आली नाही व अचानक तिच्यावर अक्षतांचा अभिषेक झाला! काही दिवस असेतसेच अन् ‘तसे’ही गेलेच म्हणा. बातमी फुटली तेव्हापासून सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. काय होईल, कसं होईल? अशी चिंता स्वतःच्या बायकोच्यावेळी ज्यांनी केली नाही, तितकी ‘तिच्या’ बाबतीत घडोघडी अन् पदोपदी व्यक्त केली जात होती. अशा दोलायमान गंगेत कसलेले सटोडीये हात धुवून गेले नसते तर नवल होते!&lt;br /&gt;सर्वसामान्य क्ष-य-झ नामे व्यक्तीला ‘छ’ नावाचं मूल झालं तर कुणाचं काही बिघडत नसतं. परंतु मोठ्यांच्या गोष्टीच मोठ्या. त्या ऐकून तोट्यात जाण्याचं कारण नाही आणि गोट्या खेळता खेळता त्या घटनांचं इत्यंभूत वर्णन ऐकलं तरी चालू शकतं, इतक्या त्या रंजक असतात. सट्टा लावणं जरी गृहस्थधर्माला धरून नसलं तरी ते अशा जर-तर च्या खेळात मोठ्ठ्या मानधनाचे धनी होण्याचं भाग्य लाभण्याची शक्यता वर्तविली जाते. याकामी सट्टेबाज फार चतुराई दाखवितांना दिसतात. ते आधी विचारतील अमूक किंवा तमूक प्रसिद्ध व्यक्ती फलाण्या किंवा बिस्तान्या दिवशी मुलाला किंवा मुलीला जन्माला घालणार आहे किंवा जुळ्यांना ओटीत जोजविणार आहे किंवा हेही नाही? लावा बोली अन् खेळा सट्टा!&lt;br /&gt;आपल्या एकेकाळच्या आवडत्या माणसावरील प्रेमाखातर काहींनी (दैवावर भरवसा ठेऊन) मोठ्ठा सट्टा लावला. तारीख उलटताच त्यांना सट्ट्याचा दट्ट्या असा काही रुतला म्हणता की पुढे मुलगा होईल की मुलगी? असा सट्टा खेळणं त्यांना सोडूनच द्यावं लागलं. काहींनी जुळे तिळे चौसाळे अशा तिकीटांवर पैसे मोजून गंजलेले खिळे पदरात पाडून घेतले. रात्री डिलीव्हरी होणार की दिवसा? यावरही काहींनी नोटा उडविल्या आणि साखर झोपेतच त्या मोजण्याचा वायफळ प्रयत्न केला. सीजर होणार की नॉर्मल? यालाही अनेकांनी दाद दिली व सर्वकाही जगजाहीर होताच ह्यांची खेळी बाद झाली. ‘च्यामारी मला वाटलं असंच व्हयील, पर झालं उफराटंच..’ म्हणत कपाळावर हात मारुन घेण्यापलिकडे अशांनी काहीच केलं नाही.&lt;br /&gt;कोण कशावर सट्टा खेळेल काही सांगता येत नाही. आजवर क्रिकेटच्या प्रत्येक बॉलवर ग्राहकाला गोल गोल फिरविले जायचे. आता हे नवीनच क्षेत्र सट्टेबाजांच्या हातात सापडलंय. सेलिब्रेटींची कोणतीही ‘जर-तर’ मधली वैयक्तिक गोष्ट अशी सार्वजनिक चर्चेत ओढून त्यावर सट्टा खेळणे कितपत योग्य आहे? बाळ पाळण्यात असतांनाच ते कुणाशी लग्न करेल ह्याच्याशी की तिच्याशी? असाही सट्टा मांडायला ही लोकं मागेपुढे पाहणार नाहीत. सट्टा लावून कुणालातरी नोटांचा गठ्ठा मिळालाय का? तरी ही दैवभोळी लोकं का अशा ‘अर्ध-पडदी’ गाळ्यांत जाऊन गाळात का जातात? न कळे. वेळ आणि पैसा वाया घालविण्याचे हे मार्ग तरुण पिढीकडून का अनुसरले जातात? यामध्ये समाजधुरिणांनी लक्ष घालणे अपेक्षित आहे...&lt;br /&gt;********************************************************************&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-5711762668069072340?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/5711762668069072340/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/11/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/5711762668069072340'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/5711762668069072340'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='प्रासंगिक'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-8552181310676024215</id><published>2011-10-22T21:43:00.000-07:00</published><updated>2011-10-22T21:45:56.486-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दिवाळी अंकांतील लेखन...'/><title type='text'>शाब्दिक फराळ</title><content type='html'>यंदाच्या दिवाळीत आम्ही अनेक शब्द वेचून फक्कड फराळ पेश करण्याचे ठरवले होते. त्यायोगे प्रयत्न करून विविध विषयांना हाताशी धरले. रुचकर शब्दांची फोडणी देऊन कुरकुरीत चिवडा बनविला. मधाळ शब्दांच्या शर्करेत लाडू वळले. खमंग शब्दांनी युक्त पीठ घेऊन फर्मास अशा चकल्या तळल्या. मउसुत शब्दांच्या पदराखाली चविष्ट शब्दांचे सारण भरून करंज्या केल्या. गोडसर शब्दांचे अनारसे करून त्यावर वेचक शब्दांची खसखस भुरभूरली. एकसूरी शब्दांना घाण्यातून काढून रेखीव शेव तळली. असा हा शाब्दिक फराळ नुकताच आपणापुढे आम्ही ठेवला आहे. आवर्जून या फराळाचे ग्रहण करण्यासाठी हे स्नेहार्द्र निमंत्रण आहे. हा शाब्दिक फराळ कसा वाटला ते आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रिया देऊन आवड-नावडतेची पावती आमच्या प्रति पोहोच करावी.....&lt;br /&gt;१) फिरकी-  ‘भार’नियमन.&lt;br /&gt;श्री. विनोद कुलकर्णी. (पुणे)&lt;br /&gt;२) पुरुष उवाच- ‘स्पर्श’- दी सेन्स ऑफ टच.&lt;br /&gt;श्री. मुकुंद किर्दत व डॉ.गीताली वि.म. (पुणे)&lt;br /&gt;३) माझी वहिनी- जाहिरातींचा भूलभुलय्या.&lt;br /&gt;श्री. विश्वास पटवर्धन व सौ.विदुला पटवर्धन. (पुणे)&lt;br /&gt;४) रंगतरंग- गोपाळमामा व तमाशा.&lt;br /&gt;श्री. शरद पायगुडे. (पुणे)&lt;br /&gt;५) हा हा हा- श्रवणेंद्रीयविजय.&lt;br /&gt;साई सागर पब्लिकेशन (सातारा)&lt;br /&gt;६) झुंज- रोशनचा रोहन.&lt;br /&gt;श्री. अनिल वडघुले. (पुणे)&lt;br /&gt;७) महाराष्ट्राची जत्रा- गुंडोबाचं स्विमिंग.&lt;br /&gt;श्री. अशोक श्रीराम. (शिरपूर-धुळे)&lt;br /&gt;८) चपराक- घोटाळ्यातच करियर.&lt;br /&gt;श्री. घनश्याम पाटील. (पुणे)&lt;br /&gt;९) धमालधमाका- झोप्याची झोप.&lt;br /&gt;धमाका प्रकाशन. (अहमदनगर)&lt;br /&gt;१०) रत्नभूमी- नाम्याची म्हातारी.&lt;br /&gt;सौ. धनश्री पालांडे. (रत्नागिरी)&lt;br /&gt;११) हास्यजत्रा- सदाचं स्वर्गगमन.&lt;br /&gt;श्री. रवी शिरढोणे. (अकलूज)&lt;br /&gt;१२) वार्तादूत- राजा(बाई)माणूस.&lt;br /&gt;श्री. प्रशांत गांगुर्डे. (धरणगाव-जळगाव)&lt;br /&gt;१३) स्वरगंगा- शंकानिरसन.&lt;br /&gt;श्री. आर वाय जाबा. (औरंगाबाद)&lt;br /&gt;१४) सहजीवन विशेषांक- सहजीवन तुझे आणि माझे.&lt;br /&gt;श्री. रवी चौधरी. (पुणे)&lt;br /&gt;१५) भन्नाट- कासवाचा प्रवास.&lt;br /&gt;सौ. वर्षा ढवळीकर. (पुणे)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-8552181310676024215?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/8552181310676024215/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/10/blog-post_22.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/8552181310676024215'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/8552181310676024215'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/10/blog-post_22.html' title='शाब्दिक फराळ'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-7917152876543372610</id><published>2011-10-13T20:40:00.000-07:00</published><updated>2011-10-13T20:47:54.420-07:00</updated><title type='text'>वेळ आहे कुणाला एवढा?</title><content type='html'>मेंढरं ?&lt;br /&gt;मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही?&lt;br /&gt;आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही. त्यानंतर येणारे सरकार ‘आम्ही जनलोकपाल सुधारित करून त्यातील नियम थोडे फार शिथिल करू’ याच मुद्द्यावर निवडून येतील, हे काय कुणी भविष्यवेत्त्याने आम्हांला सांगायला हवंय का? मग का म्हणून मेणबत्त्या घेऊन मिरवत जायचं? का म्हणून चौकात जमून घोषणा द्यायच्या? का म्हणून आपला बहुमुल्य वेळ वाया घालवायचा?&lt;br /&gt;ज्यांना घसा साफ करायचा आहे ते जातील मोर्च्यात ओरडायला. ज्यांना काही छंद किंवा विरंगुळा सापडत नाही ते जातील पाखरं पाहायला अन् त्यांची पिसं मोजायला. एकत्र जमण्याचं ह्यांना निमित्तच लागतं बरं का. त्यांच्या मनात आपला भारत स्वच्छ व्हावा असं ठासून रुतलेलं नसणार बहुतेक. एक ओरडला की दुसऱ्यानं बेंबीचा देठ ताणून घसा मोकळा करायचा. अन् एकानं मेणबत्ती पेटवली की बाकीच्यांनी मशाली घेऊन संध्याफेरी काढायची. हा सगळा प्रसिद्धीचा स्टंट वाटतो किंवा मरगळलेल्या जीवनावरची धूळ झटकण्याची फुंकर वाटते. तेच तेच करून ऐकून पाहून एक प्रकारचं साचलेपण येत जातं. जीवनाचा खळखळाट कायम राहिला तरच धबधब्याखाली भिजण्याची मौज येते. म्हणूनही कदाचित तुम्ही म्हणता ती मेंढरं मेंढपाळांमागे निघत असतील, धबधब्याखाली नाचत असतील. मुळात हे जे काही दिसतं आहे तो उथळत्या पाण्याचा खळखळाटच आहे. थोडंफार नाचायला बागडायला मिळालं की कोणीही अंग मोकळं करून घेतच असतो की...&lt;br /&gt;असे नाचत येणारे हवशे नवशे गवशे हेरून काही पुढारी या खळखळाटी गंगेत हात धुवून घेत पवित्र होऊन जातात, पावन होऊन जातात, त्यांना घावन देखील पुढे मिळते. पण त्यांची ही चलाखी ना गंगेच्या ध्यानात येते ना त्या खळखळणाऱ्या पाण्याच्या लक्षात येते. जेव्हा ही मेंढरं भानावर येतात तेव्हा निवडणुका होऊन भलतेच लोक खुर्चीत बसलेले आढळून येतात, त्यांच्या हाती छडी असते व ते आता लोकशाहीच्या मेंढपाळाची भूमिका बजावणार असतात व त्यांची ठोकशाही अमलांत आणणार असतात. ज्यांना प्रामाणिक समजून आपण व्होट दिलेले असते, त्यांच्यातच आता खोट दिसू लागते अन् मतदानापूर्वी घेतलेली नोट आठवू लागते...&lt;br /&gt;मग विचार येतो, जे आपण बदलू शकत नाही त्याची इत्यंभूत माहिती हवीच आहे कशाला? अशी मुद्देसूद इन्फोर्मेशन डोक्यात ठेवून एमपीएससी/युपीएससी द्यायचीय कोणाला? महागाई हीऽऽऽऽऽ वाढलेली असतांना कामधाम सोडून या अशा लष्कराच्या भाकरी थापायला कुणी सांगितलेय? त्या पेक्षा जे जे होईल ते ते पहावे असे तटस्थ राहिले तर बिघडले कुठे?&lt;br /&gt;पण एक मात्र जरूर नक्की. या सर्व सिस्टीमच्या मुळाशी आपणच आहोत. आपण स्वतःच ‘नेक’ वागलो तर समोरचा ‘पैसे फेक’ म्हणेलच कसा? आपलेच हात शेणाने माखलेले असतांना ते घोषणाबाजीत वर उंचावून टीव्ही कॅमेऱ्यांना दाखवायचे कशासाठी? त्याऐवजी ती लाचेच्या शाईत रंगलेली बोटं व्होट मशीनचे योग्य बटन दाबण्याकामी वापरात आली तर नक्कीच फरक पडेल. याविषयी जागरूकता केली गेली तर आपल्याला ही नको असलेली यंत्रणा हमखास उलथवून टाकता येईल. पण हो... सीध्या उंगलीने योग्य ते बटण दाबण्यापूर्वी आपण टेढ्या उंगलीने घी काढलेलं नसलं पाहिजे... क्या समझे भिडू?&lt;br /&gt;***************************                डॉ. श्रीराम दिवटे (पुणे)     Shriram.divate@gmail.com&lt;br /&gt;(पूर्वप्रसिद्धी- लोकमत-ऑक्सिजन पुरवणी. १४/१०/२०११.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-7917152876543372610?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/7917152876543372610/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/10/blog-post_13.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/7917152876543372610'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/7917152876543372610'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/10/blog-post_13.html' title='वेळ आहे कुणाला एवढा?'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-6039982575587621474</id><published>2011-10-06T04:05:00.000-07:00</published><updated>2011-10-06T04:14:30.122-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='डोळ्यातील पाणी...05/10/2011'/><title type='text'>साक्षीला केवळ उरते..</title><content type='html'>आज ती खूप दिवसांनी आली. तरी सात आठ महिन्यांनी भेटत असावी. तब्येत बरीच सुदृढ झाल्याचे जाणवत होते. पूर्वीचं मळभ चेहऱ्यावर नव्हतं. ताजेपणा, टवटवी अन् आत्मविश्वासाचे भाव डोळ्यांत होते. मला वाटले ती पॉलीसिच्या कामाकरिता आली असावी. म्हणून मी फाईल पुढे ठेवली.&lt;br /&gt;‘मी यासाठी नाही आले सर. मी तुमच्यासाठी आलेय.’&lt;br /&gt;‘म्हणजे?’&lt;br /&gt;‘काय माहीत पुन्हा इकडे येणं होतंय की नाही.’&lt;br /&gt;‘असं का म्हणतेस तू? काही ठरलंय का?’&lt;br /&gt;‘नाही. ठरल्यावर आधी तुम्हांला नसतं का सांगितलं?’&lt;br /&gt;‘मला वाटलं की लग्न बिग्न करतीयेस की काय.’&lt;br /&gt;‘लग्न जरी झालं तरी तुम्हांला भेटायला येऊ शकत नाही का मी?’&lt;br /&gt;‘तरी पण काहीतरी झालंय, म्हणूनच तू असं म्हणतीयेस.’&lt;br /&gt;‘म्हटलं चला आता पुन्हा भेट होण्याची शक्यता कमी आहे. आत्ताच भेटून घेऊ. म्हणून आले सर.’&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला प्रश्न पडला ही पुन्हा भेटणार नाही म्हणतेय म्हणजे नक्कीच हिचा काहीतरी प्लॅन झालेला दिसतोय. त्याशिवाय ही असं टोकाचं बोलू शकणार नाही. मी जास्त खोदून विचारणं अप्रस्तुत ठरलं असतं. कारण एक तर ती खूप कालावधी नंतर निवांत भेटत होती. ती जे काही सांगेल तितकंच ऐकायचं असं ठरवून मी गप्प राहिलो. हिच्या मनात नक्कीच मोठी खळबळ असावी असा माझा कयास होता. ती पुन्हा का भेटू शकणार नाही हे कळायचं होतं. आणि ती पुन्हा येणार नाही म्हणून थोडी रुखरुखही जाणवू लागली होती. तशी ती अंतर राखून मैत्री करणारी मुलगी. गोड बोलणारी अन् सदा हसतमुख राहणारी. आज जरा निर्वाणीचं बोलतेय हे कुठे तरी खटकत होतं. आपण कामाच्या व्यापातून तिला फोन करू शकलो नाही की आणखी काही चूक आपल्याकडून झाली असावी? अशा अनेक प्रश्नांनी मी अंतर्बाह्य घुसळून निघालो.&lt;br /&gt;‘चला सर येताय का यूएसएला?’&lt;br /&gt;‘येऊ की. कधी जायचं?’&lt;br /&gt;‘जोक नाही हं. माझ्याबरोबर यायचं. याल ना?’&lt;br /&gt;‘अगं तू फक्त घेऊन चल. मी येतो की नाही ते बघ.’&lt;br /&gt;मी थोड्या मिश्किलीने बोललो. त्याच तिच्या मुग्ध शैलीत हसतांना नंतर ती थोडी गंभीर झाली.&lt;br /&gt;‘यूएसएला निघालेय सर.’&lt;br /&gt;‘अगं काय सांगतेय काय? अचानक कसं ठरलं?’&lt;br /&gt;‘तिकडे जुबेर असतो, अमित आहे आणि कविताही आहे.’&lt;br /&gt;‘म्हणजे त्यांची तिकडे फॅमिली वगैरे आहे का?’&lt;br /&gt;‘नाही सर. ते एकत्र राहतात.’&lt;br /&gt;माझे डोळे चमकले. पण तिला त्याचं काही वाटलं नाही. परदेशात अनेक मुलं-मुली एकाच बंगल्यात छानपैकी राहत असतात. त्यात काय एवढं विचार करण्यासारखं? असा प्रश्न तिच्या नेत्रांनी बोलून दाखविला.&lt;br /&gt;‘जुबेर अन् कविता रिसर्चमध्ये आहेत. तर अमित सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉबला आहे.’&lt;br /&gt;‘मग तू तिकडे जाऊन काय करणार? रिसर्च?’&lt;br /&gt;‘हो. केमिस्ट्रीमध्ये रिसर्चसाठी भरपूर जागा आहेत म्हणे.’&lt;br /&gt;‘म्हणजे तुझं तिकडे जाणं नक्की झालंय तर?’&lt;br /&gt;‘हो. व्हिसाच्या कामासाठीच आले होते. म्हटलं चला सरांचा निरोप घेऊन जाऊयात.’&lt;br /&gt;‘अच्छा. म्हणून तू म्हणतेय की पुन्हा भेटू की नाही कोण जाणे. पण परत येणार असशीलच की.’&lt;br /&gt;‘नाही येणार बहुतेक.’&lt;br /&gt;‘तिकडेच सेटल होणार की काय?’&lt;br /&gt;‘मग काय तर. राहणार तिथेच. तसे बरेच फ्रेंड्स आहेत तिकडे.’&lt;br /&gt;‘पण मग इकडच्या फ्रेंड्सचं काय?’&lt;br /&gt;‘चार पाच दिवस काढतील आठवण. पुन्हा त्यांचं रुटीन सुरु झाल्यावर विसरतील मला. नाहीतरी मी त्यांच्यात नसल्याने बिघडणार आहे का?’&lt;br /&gt;मी काहीच बोललो नाही. हिच्या मानत काय सल असावी याचा थांग लागत नव्हता. लग्नाचं वय असतांना, चांगली स्थळं येत असतांना असं अचानक निघून जाण्याची भाषा करणं म्हणजे काहीतरी नक्कीच बिनसलं असणार.&lt;br /&gt;‘काय झालंय? अशी अचानक तू तिकडे जायचं का म्हणतियेस?’&lt;br /&gt;या माझ्या प्रश्नाबरोबर तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अश्रू दाटले. आसवे ओसंडण्यापूर्वीच तिने हातांनी थेंब आवरले. पर्समधून पाण्याची बॉटल काढून ती दोन घोट पाणी प्याली. तरीही तिच्या नेत्रकडा ओलावत होत्या. फार कसोशीने तिने अश्रू माघारी परतविले. त्या अश्रूंच्या मागे अनेक भल्याबुऱ्या जखमा भळभळत असाव्यात याचा मला अंदाज आला.&lt;br /&gt;‘काय गं, काय झालं?’ मी तिच्या ओलेत्या डोळ्यांत खोलवर पाहत विचारलं. सर्वच सांगायला पाहिजे का? असा भाव त्या ठिकाणी उपस्थित होत होता. म्हणजे तिच्या मनात काय वादळ आहे हे मीच ओळखून घ्यावं असा तिचा मानस होता. परंतु गेले कित्येक दिवस तिचा माझा संवाद झालेला नसल्यामुळे मला तिच्या जीवनात काय उलथापालथ झालीये याची कल्पना येणार नव्हती. त्या पूर्वी रोज म्हटलं तरी आम्ही फोनवर बोलत असू. त्यावेळी ती त्या दिवशी जे जे घडलं असेल ते ते निःसंकोचपणे सांगायची. कोण कसं वागलं यावर आमची चर्चा व्हायची. अलीकडे तिचा फारसा फोन येत नव्हता. ती जॉब सोडून घरीच राहिली होती. यामागेही काहीतरी कारण घडून गेलेलं असावं जे की तिने कधीच मला सांगितलं नव्हतं. मी त्या हेतूने विचारताच म्हणायची, मी आजारी असते सर, म्हणून जॉब सोडून दिला. अन् ते खरंही होतं. रोज पन्नास साठ किलोमीटर अंतरावरून बसने अपडाऊन करून तिची प्रकृती खालावली होती. जेवणाचे हाल, वेळी अवेळी खाणं यांमुळे तिला रक्तक्षय झाला होता. तिचा उत्साह मावळत चालला होता. एकापरीने ती घरी राहिली हे योग्यच होतं.&lt;br /&gt;त्या चार पाच महिन्यांत काय झालं कुणास ठावूक? तिचे फोन येणं जवळजवळ बंदच झालं होतं. आणि आज अचानक तिने परदेशी जाण्याचे सूतोवाच केल्याने मला धक्काच बसला. त्यात तिच्या डोळ्यात तरळलेले अश्रू पाहून माझी खात्रीच पटली की काहीतरी जबर बोच हिच्या अंतरात सलते आहे म्हणून ती इथून दूर जाण्याचे योजिते आहे.&lt;br /&gt;‘काय झालं सांग ना. मला सांगण्यासारखं नाहीये का?’&lt;br /&gt;‘च च’ करून तिने डोळ्यांतील आसू लपवीत जे काही घडलं असेल ते उघड करण्यास असमर्थता दर्शविली. मग मी समजून घेतलं हिला सांगावयाचे नाही तर आपण का म्हणून खोदून विचारावं?&lt;br /&gt;‘ठीक आहे. मजेत रहा, आनंदात रहा, नवी स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न कर. बेस्ट ऑफ लक.’&lt;br /&gt;‘थँक्यू सर.’ म्हणत तिने आपली पर्स खांद्याला अडकवून माझा निरोप घेतला. मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो. पुढे होऊन तिचा हात धरून मी थांब म्हणू शकत नव्हतो की मोठ्ठ्याने हाळी देऊन तिला थोपवू शकत नव्हतो. माझा तसा अधिकार होता का? की तिने मला तशी मोकळीक देऊ केली नव्हती? खास मला भेटण्यासाठी ती वाट वाकडी करून का बरे आली असावी? तिच्या मनात आपल्याबद्दल नेमकी कोणती भावना आहे? तिकडे गेल्यावर ती आपल्याशी संपर्क ठेवील की नाही? की मला पूर्णपणे तोडून टाकण्यासाठीची ही तिची खेळी असावी? अशा कित्येक प्रश्नांचा गुंता सोडवतांना ती कधी निघून गेली ते कळलेही नाही...&lt;br /&gt;ती आता पुन्हा येणार नव्हती, तिची भेट पुन्हा होणार नव्हती, पुढे तिच्याशी संवाद होईल की नाही याचीही शाश्वती नव्हती. एका प्रसन्न वसंतॠतूप्रमाणे आयुष्यात भेटलेली ती आता अचानक शिशिराची पानगळ मागे आठवण म्हणून ठेऊन दूरदेशी निघाली होती...&lt;br /&gt;*****************************************************************************&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-6039982575587621474?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/6039982575587621474/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/10/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/6039982575587621474'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/6039982575587621474'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/10/blog-post.html' title='साक्षीला केवळ उरते..'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-5739764515193445312</id><published>2011-08-29T00:45:00.000-07:00</published><updated>2011-08-29T00:47:02.625-07:00</updated><title type='text'>होड्या सोडणं...</title><content type='html'>&lt;br /&gt;होड्या सोडणं (पुड्या नव्हे!) अन् खोड्या काढणं हा तर आम्हां मुलांचा पावसाळ्यातील मजेशीर उद्योग असायचा. त्यातल्या त्यात साचलेल्या पावसाच्या उथळ पाण्यात कागदी होड्या करून सोडणं व त्या कशा वाहत जातात, कोणाच्या कशा डुबकी मारतात किंवा कोणाच्या कशा तिरक्या होऊन गटांगळ्या खातात हे पाहणं फार मौजेचं गणित असायचं. होड्या तयार करणे आम्हांला जमत नसल्याने मोठ्या पोरांकडून बनवून घाव्या लागत. मग त्यासाठी त्यांची मनधरणी करणे, तो नाहीच वठला तर त्याच्या मागं ‘होऽडी होऽडी होऽडी’ असा गलका करीत टुमणं लावणे, त्या गलक्यानेही काही झाले नाही तर चक्क भोकाड पसरणे! अशा क्लृप्त्यांनी आम्ही आमचा हेतू साध्य करून घेत असू. अखेर हाती पडलेल्या दोन चार होड्या पळत जाऊन पाण्यात सोडणे ही तर एक प्रकारची लगीनघाईच असायची. त्या पळापळीत कोणी पाय घसरून चिखलात सरपटला की या खेळाला हास्याचा सप्तरंग चढे आणि चिखलाने बरबटलेला तो मित्र रडवेल्या चेहऱ्याने माघार घेऊन कपडे बदलायला (आणि मार खायलाही!) आपल्या घरी निघून जाई...&lt;br /&gt;पुढे होड्या स्वतःला तयार करता येऊ लागल्यावर पावसाची चातकासमान वाट पहावी लागायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर हमखास पावसाचे वेध लागत. मग एकदाचा पाऊस सुरु होऊन डबकी साचू लागली की आम्हीही थेंबासारखे नाचू लागायचो. मिळेल त्या कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडल्यावर हरखून गेलेलो आम्ही टाळ्या पिटीत आनंदाने धुंद व्हायचो. मात्र त्यानंतर घरी परतल्यावर अमूक तमूक महत्वाच्या डायरीतली पाने फाडून (अक्षरशः) पाण्यात सोडल्यामुळे अनेकदा मार खाल्ल्याचेही आठवते. त्याकाळी रद्दी हा प्रकार फारसा साचलेला नव्हता. जे काही कागद, चिठ्ठ्याचपाट्या असत तो कोणाचातरी महत्वाचा ऐवज असे. त्यावरच आम्ही डल्ला मारल्यावर आमच्या पाठीवर वडीलधारे हल्ला करायचे. तर एकंदर असं हे होडी प्रकरण असे.&lt;br /&gt;त्यानंतर नदीतली खरीखुरी होडी किंवा पंढरपूरच्या चंद्रभागेतळी नौका पाहण्याचा मौका मिळाला, तिच्यात बसणंही झालं. ती कशी वल्हवतात तेही शिकणं झालं. आपली कागदी होडी हिचा बोन्साय जरी असली तरी हिला मात्र तोड नाही असं वाटू लागलं. त्यानंतर वेण्णा लेकमध्ये मोटरबोट पळवायला मिळाली. तिचा स्पीड त्या लाकडी नावेच्या वेगापुढे असीम ठरला. मग मुंबई बंदरात मोठमोठी जहाजेही जवळून पाहण्याचा योग आला. त्यांचा अजस्त्रपणा कागदी होडीला फार मोठ्या वाकुल्या दाखवून गेला...&lt;br /&gt;आणि तरीही आजकाल जेव्हा जेव्हा लहान मुले पावसाच्या पाण्यात होड्या सोडतांना दिसतात तेव्हा तेव्हा आपण केलेल्या असंख्य होड्यांच्या आठवणी पर्जन्यधारांसारख्या मनात एकच गर्दी करू लागतात. वाटतं, आपणही पुन्हा एकदा लहानगं मूल होऊन ह्यांच्यात मिसळावं... काटीबोट, आगबोट, साधी बोट, झेंड्याची बोट, शिडाची बोट अशा जमतील तितक्या प्रकारच्या कागदी होड्या ह्या मुलांना निमिषार्धात बनवून द्याव्यात आणि त्यांनी त्या पाण्यात सोडल्यावर केलेला जल्लोष पुन्हा पुन्हा अनुभवावा. शेवटी मग आपणही त्यांच्यासारख्या टाळ्या पिटून त्या चिखलराड्यात उड्या घेत सर्वांग चिखलफेकीने रंगवून घ्यावं... काय हरकत आहे?&lt;br /&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-5739764515193445312?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/5739764515193445312/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/08/blog-post_29.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/5739764515193445312'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/5739764515193445312'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/08/blog-post_29.html' title='होड्या सोडणं...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-3205153737795593750</id><published>2011-08-26T21:31:00.000-07:00</published><updated>2011-08-26T21:35:09.338-07:00</updated><title type='text'>पाऊसगोष्ट तुझी माझी</title><content type='html'>तू मजसोबत येशील अशी शक्यता वाटत नव्हती. पण तू पटकन गाडीवर माझ्यामागे सावरून बसलीस. तेव्हा खरे तर माझ्या मनात कल्लोळ उठला होता. तुझं तसं मजसमीप असणं जगावेगळं वाटत होतं. त्यात मौसम ‘घन उतरू आलं...’ अशा झिम्मड पावसाचा. तुला कुठे सोडायचं हे ठरलं नव्हतं. मी तर थेट तुझ्या घरापर्यंत साथसोबत केली असती पण तुझ्या मनात ते जलतरंग होते कुठे? नव्हतेच. मीच आपला सप्तरंगी स्वप्नायुष्य भन्नाटवेगे पळवत चाललो होतो...&lt;br /&gt;रस्ते म्हणजे खड्डेच की. तू माझ्यावर मागून आदळली नाहीस असं होणार नव्हतं. तरीपण तुझाही तोल सावरीत मी बेताने गाडी घेतली आणि माझं ते संयत वागणं पाहून त्या वरच्या मसीहाला माझी दया आलीच. तो भुरभूर करीत बरसू लागला... पुढे पुढे रपरप... अन् नंतर तर धोधोच! मी पुढील बाजूने दे दणादण धारा झेलीत होतो. तू मात्र माझ्या आडोशाने स्वतःला बचावित होतीस. भिजणे तुझ्या मनी नव्हते. मी तर केव्हाच आतपर्यंत भिजलो होतो, प्रेमातही... पावसातही! वारा असा होता, धारा अशा होत्या की कोरडी राहण्याचा तुझा आटोकाट प्रयत्न त्यांच्या बेभानपणापुढे फसत गेला आणि माझ्यासह तूही अगदी नखशिखांत ओली झालीस...&lt;br /&gt;ते भिजणं तुझं वरवरचं होतं तर मी अंतर्बाह्य ओलेता झालो होतो. प्रीतीवर्षावात मी आतमध्येही नाहलो, बाहेरूनही. तू मात्र तशीच कोरडी राहण्याचा अट्टाहास बाळगून होतीस. बाहेर निसर्ग ओलाचिंब होत होता, पण तू फक्त शरीराने भिजणे अनुभवत होतीस. माझं मीपण विसरून मी सर्वस्वी तुझाच झालो होतो, तर तू कधी एकदा आपला थांबा येतो अशा चिंतेत गुंतल्याने भिजपावसाच्या मौजेला पारखी झाली होतीस. घाट पार करतांना येणारी वळणं झोंबरा वारा घेऊन येत गेली आणि तुझं मला बिलगणं ओघाने आलंच की सखी. होय, मी तुला सखी समजत होतो तर तू मला मित्रत्वाच्या नात्यानेच जोखीत होतीस, तोलीत होतीस...&lt;br /&gt;असो.&lt;br /&gt;‘यही सही’ म्हणालो मनातल्या मनात पण तुला काय ऐकू आलं कोण जाणे तू पटकन अचानक बोलून गेलीस, ‘असं वाटतं, हा प्रवास संपूच नये...’&lt;br /&gt;तुझं ते एकच वाक्य माझ्या मनात इतकं झिरपलं की मी आत खोलवर रुजत गेलो, सजत गेलो. त्या वाक्याने माझ्या काळजावर रेखीव नक्षी अशी रेखली की जशी वळवाची पहिली सर उनलेल्या फुफाट्यावर शितलतेची रांगोळी काढते. तुझं बिलगणं मनतळी असं साचत गेलं की जणू एखादा ओहोळ कोरड्या कपारीतून कोसळून जावा, ओसंडून जावा. तुझा स्पर्श असा चिंब करून गेला की जसा काही एखादा कोमल नभ उंच शीतलशा टेकडीवर अलगद रुतावा, आल्हाद करून जावा.&lt;br /&gt;तुला त्या तुझ्या इच्छित स्थळी सोडलं आणि तू मुग्धपणे स्मित करीत नजरेआड झालीस. मी तिथेच त्याच धुवांधार पावसात कितीतरीवेळ तुझ्या पाठमोऱ्या आकृतीला आठवित राहिलो... मागे फिरलो तेव्हा कडकडीत उन पडल्याने मी खडखडीत वाळून गेलो!&lt;br /&gt;तुझं येणंही असंच अवचित येणाऱ्या मृदुल सरीसारखं असायचं. आणि तुझं जाणं? तुझं जाणं पुन्हा मान्सूनसाठी आतुरलेल्या चातकाच्या मनःस्थितीसारखं. तू पुन्हा येशील, पुन्हा बिलगशील, पुन्हा आतपर्यंत झिरपशील अशी वेडी आशा मनी बाळगून मी आजही त्या मान्सूनच्या प्रतिक्षेत जीवनपथाचे विराण वाळवंट मंदगतीने चालतो आहे... चालतो आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;(लोकमत 'ऑक्सिजन' १९-०८-२०११. उल्लेखनीय लेखन.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-3205153737795593750?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/3205153737795593750/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/08/blog-post_26.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3205153737795593750'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3205153737795593750'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/08/blog-post_26.html' title='पाऊसगोष्ट तुझी माझी'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-3700677241845069216</id><published>2011-08-08T21:44:00.000-07:00</published><updated>2011-08-08T21:49:30.787-07:00</updated><title type='text'>सौंदर्याचा बाजार</title><content type='html'>नटांच्या सिक्स पॅकअॅब्जचे प्रदर्शन असू द्या किंवा नट्यांच्या पुष्ट उरोजांचे अर्धावृत्त दर्शन आजच्या चित्रपटातील हा मसाला भलताच चटकदार बनविला जातोय. याची चटक डोळ्यांना अशी लागते की कुठून कुठून लौल्यस्राव सुरु होतील याचा नेम नाही. सेन्सार मंडळच नेमके आतपर्यंत कोरडे ठणठणीत पडलेय की काय याची शंका येते. अशा उत्तान दृश्याला ते कात्री लावण्याच्या भानगडीत पडत नाहीत की त्यांच्या अनेक भानगडींतून त्यांना वेळ मिळत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आजच्या चित्रपटसृष्टीला अश्लीलतेचे एवढे मोठे खग्रास ग्रहण लागलेय की ते सुटता सुटण्याची शक्यता मावळलीय. नटनट्यांच्या अंगावरचे एकेक वस्त्र मात्र फिटत चाललेय...&lt;br /&gt;कुठे त्या मधुबालेचा सोज्वळ अन् कुठे आजच्या हिरॉईन्सचे स्वीमिंग पुलावरचे देहप्रदर्शन, खोलवरचे किसींग शॉटस्, अन् बेडवरचे नग्न सीन्स. ही त्रयी असल्याशिवाय पिक्चर चालणारच नाही काय? चित्रपटाच्या कथेवर संवादावर मेहनत घेण्यापेक्षा अशा अश्लीलतेवरच भर देण्याचा प्रयत्न निर्माता, दिग्दर्शक व नट नट्यासुद्धा करतात. अभिनयाच्या बाबतीत पूर्णतः शून्य कामगिरी बजावून अंगप्रदर्शनाच्या वेळी मात्र शंभर टक्के योगदान देणाऱ्‍या कैक अभिनेत्री (खरे तर बायाच!) पैशाला पासरी झाल्यात.&lt;br /&gt;एखादी नवी नटी तिच्या अंगभूत अभिनयाऐवजी तिच्या उघड्या अंग'ऊता'नेच जाणली गणली जाते. तिला जर जास्तीच ऊत असेल तर पटकन नको ते पिक्चर्स मिळत जातात आणि ती भाबडी त्या ऊतातच ऊतू जाते. इतकी की भानावर आल्यावर अंगावर तसेच मनावर बरेच परिणाम झालेले असतात. आपली इमेज सुधारण्यात तिची जिंदगी जाते. काही नट्या लवकर सावरतात तर काही वाहतच जातात. आजच्या नंबर वन अभिनेत्रीँचे पहिले चारपाच चित्रपट आठवून पहा. तेव्हा त्यांनी कशी स्वस्तात मदमस्त कामं केली होती ते कळेल. मग तो खिलापमधला किस असो वा परिंदामधला बेडसीन, तालमधली फोटोग्राफी असो वा आजुबामधली आरसेमहालाची न्हाणी किंवा जंगललवमधले मध चाटणे असो वा हममधला चिल्लर काढण्याचा शॉट. कुठलीच नटी या देहप्रदर्शनाला मुकली नाही अन् ते शॉट देतांना एकदाही चुकली नाही हे विशेष!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-3700677241845069216?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/3700677241845069216/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/08/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3700677241845069216'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3700677241845069216'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/08/blog-post.html' title='सौंदर्याचा बाजार'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-8112917458324762394</id><published>2011-07-02T17:27:00.000-07:00</published><updated>2011-07-02T17:30:40.972-07:00</updated><title type='text'>सारं लुगड्यात गमावलं...</title><content type='html'>सारं लुगड्यात गमावलं...&lt;br /&gt;हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे. परंतु होतं काय की गाणं गाणारा काय शब्द वापरतो, कसे उच्चार करतो अन् कोठे पॉज घेत गाण्याचा आशय ‘विषया’कडे नेतो हीच खरी ऐकणाऱ्यांची मौज होय.&lt;br /&gt;गायक सहजच म्हणून जातो- ‘पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं!’ येथे ‘नाद’ आहे तो ‘बाई’ या शब्दाचा. म्हणजे स्त्रीचा. ती अशी तशी स्त्री नसून ‘बाई’ आहे हे ध्यानात ठेवावं लागतं. आणि लुगड्यात ’सारं’काही गमावणे ही खरी चपखल कोटी. मग ‘काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं.’ या मुखड्याचा खोचक आणि बोचक अर्थ उमजतो.&lt;br /&gt;पुढील तीन कडव्यात तर मोक्कार मनोरंजन केलेलं आहे...&lt;br /&gt;१) ‘दिलं उधार काही रोखं, गेलं लुगड्यात बिघडून डोकं, गेली सटकून गिऱ्हाईक लोकं, कुणी दहाचं देईना एक’ म्हणजेच लुगड्याच्या धंद्यात त्या इसमाचं डोकं पार भंजाळून गेलंय.. इतकं की कोणत्या स्त्रियांनी उधार नेलंय, कोणी एकही दमडी दिली नाही, कोणती स्त्री लुगडं घेऊन सटकलीय याचं भान त्याला राहिलेलं नाहीये. ‘दारावर चकरा मारुन नकरा तुम्हांला दमावलं’ म्हणजे उधारी मागायला जाऊनही नकारच मिळत गेले. उधारी मागून मागून दम लागला तरीही त्याने आपला धंदा चालूच ठेवला. कारण  ‘बाईच्या नादानं’ त्याला काहीच सुचत नव्हतं.&lt;br /&gt;२) ‘जे होतं ते सारं गेलं, आता एकच धोतर रहालं, तुमचं तुमीच केल्यात हाल, सारं बाईच्या लुगड्यानं केलं,’ या लुगड्याच्या धंद्यात तो सर्व काही गमावून बसला. त्याचे हाल हाल झाले. पूर्वी त्याचा (धोतराचा) व्यवसाय जोरात असे, कसा तर- ’आल्या-गेल्यांना, भल्याभल्यांना तुम्हीच नामावलं’ तरीही यातून तो काहीही शिकला नाही. ‘बाईच्या नादानं.’ सारा तोटा सहन करीत बसला.&lt;br /&gt;३) ‘असा धंद्याचा त्याचा थाट, होती लोकांची रेटारेट, कुठं घालाया मिळंना बोटं, त्याला खरंच म्हणावं शेठ,’ ही ओळ म्हणणाऱ्या गायकाचं कसब पणाला लागतं. या कडव्यातील प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा केल्यास कोणता अर्थ निघेल, कोणता काढायचा, ऐकणाऱ्यांना कशा गुदगुल्या करता येतील याचा विंचार गायकाने करायचा असतो. पूर्वी त्या इसमाचा धोतराचा धंदा फारच जोरात चालायचा. मोठ्या थाटात तो धोतर विकत असे. त्याच्याकडे इतकी गर्दी होई की कुठेही बोट शिरायला जागा उरत नसे, तो धोतराच्या धंद्यातला शेठ गणला जात होता. पुढच्या ओळीत वेगळाच अर्थ दडवून ठेवलेला आहे...‘झुन्जारानं लै आवडीनं गिऱ्हाईक जमावलं,’ झुंजारपणे वागून त्यानं हे गिऱ्हाईक गोळा केलं होतं..‘पण बाईच्या नादानं..’ इथे या कडव्यासाठी गायक मंडळी हमखास शब्द तोडीत ‘आवडी’ नावाच्या स्त्रीला मध्ये घेऊन भन्नाट अर्थ सांगून जायचे. त्यामुळे अख्ख्या कडव्याचा पुनर्विचार करावा लागे...!&lt;br /&gt;या गाण्याचा ग्रामीण ठेका, ताल, व शब्द असे गारुड करून जात की एखाद्या इरसाल मित्राला सहजच म्हणावेसे वाटे- ‘काय राव तुम्ही..’&lt;br /&gt;*************************&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-8112917458324762394?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/8112917458324762394/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/07/lugadya.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/8112917458324762394'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/8112917458324762394'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/07/lugadya.html' title='सारं लुगड्यात गमावलं...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-1494984560806737002</id><published>2011-06-25T03:10:00.000-07:00</published><updated>2011-06-25T03:13:45.198-07:00</updated><title type='text'>'ब्र' ला एक काना</title><content type='html'>एका नामंकित वृत्तपत्राने स्त्री 'विषया'ला हात घालून काही गोष्टी सार्वजनिक करण्याचा उपक्रम अवलंबिलेला आहे. अशीच एक पुरवणी वाचनात आली. नाजूक विषय साजूक तुपात घोळवून पुढे मांडला की उड्या पडतात हा अनुभव तसा नेहमीचाच. 'मागील' पुरवणी गाजल्यावर या 'पुढील' पुरवणीतून स्त्रियांची आणखी एक गोष्ट सार्वजनिक करण्यात आली आहे. अर्थात त्यातील नमूद केलेली माहिती निश्चितच अनुसरणीय असली तरी हे वृत्तपत्र महिला किंवा तरुणी किती मन लावून वाचतात हा संशोधनाचा विषय ठरावा. कारण हे वर्तमानपत्र असून सर्वाधिक वाचक पुरुष असतात हे लक्षात घेऊन कोणता विषय हाताळावा याचे तारतम्य बाळगायला हवे होते, असे वाटते. यातील लेख अश्लीलतेकडे झुकणारे नसले तरी ते पुरुषांकडून आंबट नजरेने वाचले जातील यात शंका नाही. त्यातील मार्गदर्शक तत्वे अमलात आणण्याचे सुचविण्याऐवजी भलताच समज रूढ होण्याची शक्यता आहे.&lt;br /&gt;हे अंतर्वस्त्र वापरल्याने कर्करोग होतो’च’ असे वेगवेगळ्या लेखांतून सर्वेक्षणाचा हवाला देत तीनदा ठासून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसे पाहिले तर कोणतेही दाटके वस्त्र कोणीही फार काळ लेऊ शकत नाही. चोवीस तास तर त्याहूनही नाही. बरे रोज रोज तेच तेच शिळे कपडे कोण घालील? पण असे घडू शकते व त्याने तसे घडेल... असा 'जर तर' चा मुद्दा चर्विला गेलाय. जी ती स्त्री आपल्या अंतर्वस्त्राबाबत नक्कीच जागरूक असते. ते धुवायचे कसे अन् ल्यायचे कसे हे जाहीररित्या सांगणे जरुरीचे होते असे वाटत नाही. असो.&lt;br /&gt;ज्या गोष्टीबद्दल मुली व स्त्रिया ब्र काढू शकत नाहीत (असे तुम्हीच म्हणता!) तर तुम्ही चार पाच पाने खरडून चारचौघांत (चौघीत नव्हे!) प्रकाशित केलीच कशाला? आपण पुरुष जशा हवापाण्याच्या गप्पा मन लावून मारतो, तशा स्त्रिया आपापसांत या विषयावर विस्तृत चर्चा करीत असतात, कारण कोणतीही गोष्ट शेअर करण्यासाठी पुरुषांपेक्षा स्त्री अगोदर आपली मैत्रीण गाठते, ही त्यांची मानसिकता लक्षात घेता आली नाही का? पुरुष सहसा अशा गोष्टी शेअर करीत नसतो. काय वापरावे, काय वापरू नये, कशाने काय त्रास होतो याबाबत प्रत्येक स्त्री मुदलातच चोखंदळ असते. याचा पदोपदी प्रत्यय येतच असतो. तरीही हा विषय कव्हर करून (कव्हरवर टाकून) आतल्या बाजूने काय साध्य करावयाचे आहे तेच कळत नाही. कदाचित उद्या ही वस्त्रे उत्पादीत करणाऱ्या कंपन्या आम्ही डब्ल्यूएचओ च्या हुकुमाबरहुकूम प्रोडक्ट बनवीत असतो, तेव्हा आमची वस्त्रे वापरल्याने तुम्हांला कॅन्सरच काय अल्सरही होणार नाही अशी ‘दिल’खेचक जाहिरात करायला मागे पुढे पाहणार नाहीत. असो.&lt;br /&gt;या विषयावरचे समग्र लेख वाचून असे वाटू लागते की मग हे वापरावेच कशाला? नाहीतरी अंदमानातील जारवा आदिवासी निसर्गावस्थेतच राहतात की. आपणही एक कपडा आतून घातला नाही तर चालणार नाही का? आजही गावाकडे या वस्त्राची फारशी चलती नाहीये. तरीही त्यांचं सौष्ठव वाखाणण्याजोगं ठसठशीत ठरतं. आजही काही खेड्यातील जमातीत फक्त लुगडे नेसण्याची प्रथा आहे. त्यांना व त्यांच्या बाप्यांना ते अंगवळणी पडलेलं असतं. आपणासारख्या चारभिंतीत कोंडून घेण्याची सवय लागलेल्यांना ते अनावृत्त सौंदर्य पचनी पडत नाही इतकाच मुलभूत फरक. खरे तर अर्धावृतात सौंदर्य रेखाण्याची जी पुरुषी मानसिकता आहे, त्याचाच परिपाक म्हणजे ही वस्त्रे होत. मग तिथे नुसत्या दोऱ्या असल्या काय किंवा फक्त वाट्या, फरक कोणाला पडतो? डायरेक्टर सक्ती करतो म्हणून त्या नट्या तशी त्रोटक वस्त्रे घालतात. त्यांचं अंधानुकरण करणं टाळलं तरी खूप मोठी मजल मारल्यासारखे होईल. पण आजच्या तरुणाईला सांगणार कोण? असो.&lt;br /&gt;तरीही हा खाजगी विषय सार्वजनिक करायला नको होता असे वाटते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-1494984560806737002?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/1494984560806737002/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/06/blog-post_25.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1494984560806737002'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1494984560806737002'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/06/blog-post_25.html' title='&apos;ब्र&apos; ला एक काना'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-1881170533700665579</id><published>2011-06-19T01:33:00.000-07:00</published><updated>2011-06-19T01:34:41.739-07:00</updated><title type='text'>दमलेला बाबा...</title><content type='html'>आज प्रत्येक घराच्या दारात एक दमलेला बाबा आपल्या चिमण्यांची वाट पाहतांना दिसून येतो. घरच्या होममिनिस्टर त्यांच्याच तोऱ्यात असतात. त्या अन् त्यांचं ऑफिस यातच गुरफटलेल्या असतात. त्यांचं करिअर इतकं मोठ्ठं की सर्व भार बाबाच्या खांद्यावर येऊन तो धापाच टाकीत राहतो. वाणसामान, दुधबील, लाईटबील असे किरकोळ खर्च बाईसाहेबांच्या पेमेंट मधून तर फ्लॅटचा हप्ता, गाडीचा इ.एम्.आय. असे आकडे बाबाच्या खात्यातून परस्पर परागंदा होण्याची तरतूद बाबाने स्वीकारलेली असते. आणि मग तरीही त्याला वाढदिवसाची साडी, दिवाळीचा रत्नहार, मकरसंक्रांतीचा नेकलेस अशाची जुळवाजुळव आपल्याच खात्यातून करण्याची गोडगुलाबी सक्ती केली जाते. अशी सक्ती बाबाला नवी नसली तरी टाळता मात्र येत नाही. जणू काही तीही एक जबाबदारीच असल्याच्या अविर्भावात बाईसाहेब ‘तुणतुण’त असतात...&lt;br /&gt;शाळा सुरु व्हायच्या वेळी तर बाबा नामक पात्र इतके मेटाकुटीला येते की खिसा उलथा पालथा करुन स्कूल फी, ट्युशन फी, स्टेशनरीचा खर्च, गणवेश इ. घेऊन देण्याचं कर्तव्य त्याच्याच माथी मारलं जातं. बाबाला लागलेल्या दम्याकडे कोण लक्ष देतो मग? त्याची धाप ऐकू येण्याइतपत बाईसाहेब जाग्या राहत असतील तर ना?&lt;br /&gt;सकाळी उठून कपड्यांच्या घड्या घालणे, केरकचरा काढणे, भांड्यातील खरकटी ओली सुकी अशी वेगवेगळ्या थैल्यांमध्ये भरणे, रिकामी भांडी प्रसंगी घासणे, कपडे वॉशिंग मशीनला लावणे ही कामे करता करता बाईसाहेब काय करणार तर फक्त स्वैपांक! म्हणजे पाच सहा पोळ्या लाटणे, भाजी टाकणे इतकेच! कुकर लावण्याचे काम अर्थात बाबाकडेच वळतं. त्यानंतर पोरांचा डबा भरणे, सॅक भरणे, त्यांना अंघोळी घालून बस येण्यापूर्वीच रेडी ठेवणे, बस मध्ये व्यवस्थित बसवून देणे. ही कामं तर बाबाला अगत्याने करावीच लागतात. मग उरतात बाकीच्या गोष्टी. स्वतःचा टिफिन स्वतःच भरून घेऊन ऑफिस गाठायचं, तिथेही बॉस’मॅडम’चा शब्दनशब्द झेलत मान मोडून काम करायचं.&lt;br /&gt;ऑफिस सुटलं की थेट घरी येण्याशिवाय पर्याय नसतो. कारण आता चिमणीपाखरं येण्याची वेळ झालेली असते. वाळलेले कपडे व्यवस्थित घड्या घालून जिथल्या तिथे ठेवून पुन्हा झाड लोट करायची. पोर बाळांना काहीतरी चॅवमॅव खायला करायचं. कधी उपीट, तर कधी भेळ, तर कधी सामोसे आणायचे. येतांनाच बाबा मंडईतून भाजी घेऊन आला तर बाईसाहेबांचा पारा चढत नसतो.&lt;br /&gt;मुलं आली की त्यांचे कपडे चेंज करून त्यांना खायला प्यायला घालून जरावेळ खेळायला सोडलं की हुश्श करायचं. कुकर लावेपर्यंत गृहमंत्री हजर! मग काय त्यांच्या दिमतीत बाबाचा कसा वेळ जातो कळतच नाही. गिझर चालू करून देणे, चहाला आधण ठेवणे, सकाळचं दुध तापविणे, कुकरच्या शिट्ट्या मोजणे, बाईसाहेबांच्या हातात चहाचा वाफाळता कप ठेऊन अदबीने उभं राहिलं की त्या खेकसणार- ‘असा काय शुंभासारखा उभा राहतोस? माझं सिरीयलमध्ये लक्ष लागत नाहीये तुझ्यामुळे. जा पोळ्यांचं पीठ मळून ठेव. अगदी एकजीव मळ बरं का? नाहीतर मागच्या सारखं पात्तळ रगडा करून ठेवशील. जा. पोरं येतील खेळून. त्यांना हात पाय धुवायला लावून अभ्यासाला बसव. मी तोवर माझं आवरून स्वैपाकाला लागते. तू त्यांचा होमवर्क बघ. अभ्यास घे. मी जेवायला बोलवीन तेव्हाच उठायचं. काय? जा आता...’&lt;br /&gt;मान खाली घालून आज्ञा शिरसावंद्य केली की पुन्हा काम काम आणि काम... पोरं तरी काय गप्प बसणारी असतात का? गडबड गोंधळ घालतात, बाबाचं ऐकत नाहीत.  ते आपल्या बाबाला असं का बरं छळीत असावेत? हे बाबालाही कळत नसतं. अभ्यासाला बसवंलं तरी नीट स्टडी करीत नाहीत. त्यात त्यांचा अभ्यास घेणं म्हणजे दिव्यकर्मच असतं. बाबा ओरडून ओरडून थकून जातो. कधी तर मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतांना त्याचा जीव मेटाकुटीला येतो. रात्रीची जेवणं उरकून ताटं बेसिन मध्ये ठेवली की जरा निवांतपणे सोफ्यावर बसून काय स्कोर झाला ते पहावं म्हणून थांबावं तर आतून गृहमंत्री ओरडणार- ‘आता काय बसालायेस टीव्ही समोर? चल झोपायचं नाहीये का? मला उद्या जरा लवकर ऑफिसला जायचंय.’&lt;br /&gt;हिरमोड करून बेड रूम मध्ये जावं आणि बाईसाहेबांच्या जवळ सरकावं तर तिथेही बाबाचा हक्क चलत नसतो. चल झोप बघू मुकाट्याने, अजिबात हालचाल करायची नाही. मला खूप झोप येतीय, अंगाला झटू नकोस चल हो बाजूला.&lt;br /&gt;आणि बाबा ‘बाजूला’ बसल्यासारखं तोंड घेऊन मानसिकरीत्या दमून जातो... झोपतो कुठला? आज काय काय केलं याची उजळणी करीत उगाच आपलं या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहतो...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-1881170533700665579?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/1881170533700665579/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/06/blog-post_19.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1881170533700665579'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1881170533700665579'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/06/blog-post_19.html' title='दमलेला बाबा...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-6990983742966387818</id><published>2011-06-05T22:34:00.000-07:00</published><updated>2011-06-05T22:41:57.943-07:00</updated><title type='text'>पाचशेची वॉटर बॉटल!</title><content type='html'>मुलगी स्कूलमध्ये जाणार म्हणून आम्ही शालापूर्व शॉपींग करायला गेलो होतो. युनिफॉर्म, सैक वगैरे खरेदी केल्यावर वॉटर बॉटलचं नाव निघालं.&lt;br /&gt;आमच्या सौ. दुकानदाराला ठसक्यात म्हणाल्या- 'एकदम भारीपैकी बॉटल दाखवा बघा, किमान वर्षभर तरी गळायला नको. गेल्यावर्षी आठवड्यातच झाकण ढिल्लं पडलं होतं.'&lt;br /&gt;त्यानं हसून एकदम ठेवणीतली वॉटरबॉटल काढली. म्हणाला- 'बेस्ट अॅटम आहे हा. अशी बॉटल हिच्या वर्गातल्या कुणाकडेच नसेल बघा. चांगली दोन तीन वर्ष जाईल. अहो स्टेफी ग्राफ वापरायची असल्या बॉटल्स. त्याच कंपनीची आहे ही, आणि विशेष म्हणजे गरम पाणी आठ तासापर्यँत गरमच राहतं, थंडपाणी थंडच राहतं. एकदम भारी काम आहे.'&lt;br /&gt;'बघू बघू' सौ.ला चैन पडलीच नाही. मलाही उत्सुकता लागली.&lt;br /&gt;आम्ही खालीवर करुन त्या बॉटलचं परिक्षण केलं. लालभडक मेटैलिक कलरचा तो छोटासा थर्मास फ्लास्कच होता! फक्त त्यात थोडं मॉडीफिकेशन करुन वरच्या टोपणाला सिपरचा आकार दिलेला होता. आम्हां सर्वांना ती बॉटल खूप आवडली. सर्वानुमते घ्यायचीच असे ठरले.&lt;br /&gt;'किती किंमत हीची?'&lt;br /&gt;'अं अं पाचशे रुपये फक्त.' बॉटलच्या तळाला लावलेलं किंमतीचं स्टिकर वाचून त्यानं अगदी सहज उत्तर दिलं तसे आम्ही उडालोच! इतकी महागडी वस्तू तेही फक्त पाणी पिण्यासाठी? असा व्यवहारिक विचार करीत तिची किंमत ऐकून हबकलेला मी शांत बसणेच पसंत करीत बाजूला झालो.&lt;br /&gt;'अहो एक नाही दोन घ्यायच्यात, आमच्या मुलालापण एक घ्यायचीय. किंमत जरा कमी करा.' सौ. ने घासाघिशीचे तंत्र अवलंबण्याचा प्रयत्न केला. पण तो दुकानदार चतुर होता. ह्यांना वस्तू आवडलीय हे त्यानं बरोब्बर हेरलं होतं.&lt;br /&gt;'एक घ्या नाही तर दहा घ्या, फिक्सड् रेट. अशी बॉटल कोणत्याच दुकानात ठेवत नाहीत. आम्ही ठेवतो, तुमच्यासारखे फ्री माइंडेड कस्टमर खरेदी करायला आमच्याकडेच येत असतात.' त्याची मुक्ताफळं ऐकून सौ.नी पटकन बॉटल घेऊन टाकली. पाचशेची नोट देतांना मला कसंसच होत होतं. शे दोनशेचा थर्मासफ्लास्क दुकानदारानं आमच्या गळ्यात मारला होता.&lt;br /&gt;घरी आल्यावर कितीतरी पाहुण्यांना सौ. पाचशेची वॉटर बॉटल कौतुकाने दाखवायची.&lt;br /&gt;मला माझी शाळा आठवली. पिण्याचं पाणी एका काळ्याभोर माठात भरुन ठेवलेलं असायचं. ते काम आम्हांपैकी मोठी दिसणारी, धष्टपुष्ट मुलेच करीत. तेव्हा शाळेला शिपाई असावा लागतो हे माहीतही नव्हते. त्या माठावरील जर्मन धातूच्या ओगराळ्याने प्लॅस्टीकच्या ग्लासात पाणी ओतून प्यायचे अशी पद्धत. कितीतरी मुले सर्रास तोंड लावून पीत. आम्हीही त्याच ग्लासाने प्यायचो. पण त्यामुळे कधी इन्फेक्शन झाल्याचे किंवा आजारी पडल्याचे आठवत नाही.&lt;br /&gt;स्वच्छता पाळावीच, ती चांगली सवय आहे. तिचा असा अतिरेक होता कामा नये. इरीशिरीला पेटून पाचशे रुपये पिण्याच्या बाटलीसाठी देणे मला पटलेच नव्हते. फार फार तर दोनशे ठीक होते. मुळात एक छान दिसणारी शंभराची वॉटरबैग देखील चालली असती.&lt;br /&gt;मग मला प्रश्न पडतो की सगळेच इतक्या महागड्या वस्तूंची खरेदी करीत असतील का? गरजेपुरती माफक दरातील वस्तू चार दुकाने हिंडून घेत असतील का? की अशा हायफाय वस्तू वापरणे हा स्टेटस सिंबॉल झालाय? की हजार रुपयांची स्कूल बैग घ्यायलाच पाहिजे का? इतर पालक हा शालेय खर्च कसा कमी करत असतील? की सर्वच लोक मॉलमधील चकचकाटाला भुलून वाट्टेल त्या किंमतीत हायफाय वाटणारी वस्तू घेत असतील?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-6990983742966387818?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/6990983742966387818/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/06/blog-post_05.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/6990983742966387818'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/6990983742966387818'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/06/blog-post_05.html' title='पाचशेची वॉटर बॉटल!'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-3574154716215292131</id><published>2011-06-04T04:07:00.000-07:00</published><updated>2011-06-04T04:08:48.415-07:00</updated><title type='text'>पाया(त) पडणे...</title><content type='html'>पाया(त) पडणे...&lt;br /&gt;वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे हा एक पूर्वापार चालत आलेला रिवाज, आजही पाळला जातो. विशेषतः नवपरिणत जोडप्याच्या नशिबी हे वारंवार वाकणं येत असतं. त्यातल्या त्यात नववधूला तर अनेकांच्या पायाशी झुकावं लागतं. खाली वाकून वाकून बिचारीचं कंबरडं मोडत असेल का याचा कोणीही विचार करत नाही.&lt;br /&gt;एखादी व्यक्ती पाया पडू लागली की मला तर कसेसेच होते. ती माझ्या पायांत तर पडत नाही ना? तुमच्या शिवाय त्राता नाही, असे तर विनवीत नाही ना? तिची आपल्याकडून काहीतरी अपेक्षा तर नाही ना? किंवा तिला आपला पायांत घोटाळून पाय ओढायचे तर नाहीत ना? अशा अनेक शंकांनी मला पाया पडायला लावलं आहे. मुळात मी काही स्वतःला फार मोठा इसम वगैरे समजत नाही. मी स्वतःला देव तर त्याहूनही मानीत नाही. कोणीतरी पाया पडण्याइतकी माझ्याकडे लायकी आहे असेही मला वाटत नाही. कोणीतरी आपल्या पायांशी लोळण घेतंय ही कल्पनाच मला भयभीत करून सोडते. आपण एखाद्याला पाया(त) पडू दिले तर नक्कीच काही तर हिताचा वर दिलाच पाहिजे, किंवा त्या व्यक्तीसाठी काही ना काही करावेच लागेल ही जबाबदारी वाढल्याची जाणीव होते. आहे त्याच जबाबदाऱ्या सांभाळताना नाकीनऊ येतात तेव्हा आणखी कोणाचे पायांत पडून घेणे नकोच वाटते. कोणी माझ्या पायांत घोटाळू लागला की मी मागे सरतो. ‘मी कोणी मोठा माणूस नाहीये, तेव्हा प्लीज पाया पडू नका’, असे विनवून हात जोडतो. (कोपरापासून म्हटले तरी चालेल.) अर्थात मी कोणी पाया पडण्यालायक व्यक्ती नाही हे माझे मलाच कळून चुकलेले असते. परंतु होते उलटेच. मी पाया पडू देत नाही हा आणखी एक मोठेपणा म्हणून जनमानसांत गणला जातो. अशावेळी काय करावे तेच कळत नाही. मला कोणाकडूनही मोठेपणा घ्यायची सवय नाही. किंवा माझ्यातला मुळात नसलेला मोठेपणा मिरवायची सवय नाही. त्यामुळे शक्यतो मी कोणालाही माझ्या पायांत पाडून घेत नाही. माझे कर्म करायला मी त्यामुळे मोकळा राहतो, कोणाच्या ऋणांत गुंतत नाही, मुक्तपणे जगू शकतो...&lt;br /&gt;एक मात्र खरे, हात जोडायला माझी मुळीच हरकत नसते. त्यातही कोपरापासून हात जोडायला मी नेहमीच तयार असतो. हात हातात घेतले काय किंवा पायांत घेतले काय एकच. त्यामुळे लांबूनच हात जोडून नमस्कार केलेला बरा, यांवर मी ठाम असतो. तसे पाहता मी माणूसघाणा मुळीच नाही, परंतु ही जी पायांत पडण्याची प्रवृत्ती आहे त्याच्याविरुद्ध मात्र मी आहे. पहिल्यांदा वाकायचं अन् नंतर झुकायला लावायचं असा कावा अनेकांच्या मनांत असतोच. आपण एखाद्याला पायांत घेतले की आपणही इतर कोणाच्यातरी पायांत पडायला हवेच असते. आपण इतरांना पाया पडू दिले तर  आपणही कोणाच्यातरी पाया पडायला बांधील असतो. ते करावेच लागते.  म्हणून आपण जर कोणाला आपल्या पायांत घेतले नाही तर आपणही इतरांच्या पायांत घोटाळायचा प्रश्न येतोच कोठे? हा प्रमुख हेतू झाला.&lt;br /&gt;तटस्थ राहण्याचे अनेक फायदे असतात, हे सर्वजण जाणतातच. दुरून डोंगर साजरे मानण्यात जी धन्यता आहे ती खूप मोलाची असते. एखाद्याच्या नजीक जाणे, पायांत पडणे किंवा जवळ जाऊन लाचारपणे उभे राहणे आणि त्या व्यक्तीने मात्र आपल्या लाचारीकडे ताठ मानेने ढुंकूनही न पाहणे हा आपल्या झुकण्याचा अपमानच ठरतो. त्यापेक्षा बाजूला राहून नमस्कार केलेला काय वाईट? त्याने प्रतिसाद देवो व न देवो, आपण अगदी आपल्या मानसन्मानासह सुरक्षित राहतो.&lt;br /&gt;पाया पडणे म्हणजे एक सोपस्कार ठरत असेल तर त्यालाही काही अर्थ उरत नाही. म्हणजे केवळ दिखाव्यासाठी इतरांच्या पुढे पाया पडायचे ढोंग करायचे अन् एकांतात पाया पडलेल्या व्यक्तीला नको नको ती दूषणे देत जायचे, याचा काही उपयोग नाही. किंवा पाया पडलोच आहे तर अमुक तमुक काम करा, अशी अपेक्षा बाळगणे देखील चुकीचे असते. नमस्कार करावा पण अंतर राखूनच. त्यातच एकमेकांना न गुंतवता आदर राखला जातो असे मला तरी वाटते...&lt;br /&gt;***************************&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-3574154716215292131?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/3574154716215292131/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/06/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3574154716215292131'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3574154716215292131'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/06/blog-post.html' title='पाया(त) पडणे...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-1239987781913384213</id><published>2011-05-07T18:14:00.000-07:00</published><updated>2011-05-07T18:16:21.205-07:00</updated><title type='text'>तिची नशा...</title><content type='html'>थंड झुळका अंगावर येत असाव्यात, शहराच्या गजबटापासून दूर एखाद्या शांत तळ्याकाठी तो दिलनशी बार असावा, अगदी आतल्या अंधाऱ्‍या परमिट रुम ऐवजी बाहेरच हिरवळीवर अड्डा जमवण्याची मुक्त मुभा असावी, संध्याकाळची वेळ, पुनवेचा चंद्रप्रकाश, डीश भरुन ओसंडणारा आवडता चटपटीत चकणा अन् निमुळत्या ग्लाससोबत आवडीच्या ब्रँडची 'ती' उभी असावी!&lt;br /&gt;मित्रांनो आलं ना ध्यानात? अशा आल्हादक वातावरणात चंद्रकोरीसारखी शनैःशनैः काळजावर चढणारी तिची मऊ मुलायम नशा शब्दांत पकडता कशी येईल? तिच्या सान्निध्यात लाभणारी ती मोरपिशी तुर्यावस्था, ते आसमानात मंदपणे विहरणं, ती निर्विकार शीतल समाधी, ती मनोवांछित मंजुळ शांतता अन् ते दुनियेच्या क्षितिजापार जाऊन आपल्या कोणे एके काळच्या प्रियेला मिठीत घेऊन हितगुज करायला लावणारी भावुक अवस्था... या गुजगोष्टी कोणाला तरी विसराव्याशा वाटतील का? किँवा कोणाला अशी प्रसन्न भावसमाधी मोडून जावेसे वाटेल?&lt;br /&gt;ती जवळ आल्यावर शांतपणे त्याच त्या समेवर तरंगत रहावेसे वाटतेच ना? तिच्या प्राशनाने उमटणारा मोहक लाटांचा अंगभर गुदगुल्या करणारा स्पर्श हवा असतोच ना? या सर्वाँतच तिचं उन्मादक सौँदर्य लपलेलं असतं. म्हणून तर ती आपल्याला हवीहवीशी वाटत असते.&lt;br /&gt;तिला अंजारत गोंजारत एक एक चुंबन देत घेत हळूहळू अंगभर चढवून घेण्यात जी मौज लाभते, ती एका दमात तिला ढसाढसा ओरबाडण्यात खचितच मिळत नाही.&lt;br /&gt;आमच्या बैठकीतले परमस्नेही म्हणायचे एकदा का तिला उचलून ओठांत दाबली की रिकामी करेपर्यँत सोडायची नाही. आमच्यासह काहीँना हे लॉजिक काडीमात्र पटत नसे. गप्पा रंगतांना एकेका स्पर्शासह ती कशी अलवार रोमरोमात भिनत जाते याचा आगळाला अनुभव घेत आम्ही चार चार तास तरी तिला सोडत नसायचो. त्यावेळी आम्ही काही पक्के बेवडे नव्हतो, आजही नाही. पण कळीचं अलगद पाकळ्या उलगडून हळुवार फुलत जाणं आम्हांला भावायचं, आजही त्याच कृतीचे आम्ही भोक्ते आहोत. कळी अर्धवट फुलतांनाच खुडून टाकायची हे आम्हांस नामंजूर आहे.&lt;br /&gt;आता आता तिचे बरेच आकार प्रकार उपलब्ध असतात. तरीही प्रत्येकाची खास आपली आवडती असतेच की! तिची नावं वेगवेगळी असली तरी जात मात्र एकच- मदिरा!&lt;br /&gt;हरेक ब्रँडप्रमाणे तिचा अंमल कमी अधिक जाणवू शकतो इतकाच काय तो फरक.&lt;br /&gt;स्कॉच कितीही महाग असली तरी फव्वारे उडविण्याच्याच लायकीची आहे. दोन खंबे जरी ओढले तरी तसूभरही फेकीत नाही. त्याउलट पाच रुपयांची खोपडी! एका ग्लासात उचलू उचलू फेकते, मग आपण कोठे धूळखात पडलो होतो याचा तपास रामप्रहरीच लागतो. इतका तिचा जालीम कार्यक्रम असतो.&lt;br /&gt;व्हिस्की ब्रँडी किँवा रमचा सुगंध लपता लपत नाही. आपल्याला त्या सुवासिकतेची ओढ वाटत असली तरी सुवासिनीला आवडतेच असे नाही. अर्थात एकाच मेजावर सिक्टी नाईन्टी करुन रिचवणारी जोडपीदेखील दुनियेत आहेतच की!&lt;br /&gt;परंतु या क्षेत्रात जो खरोखरच एकटा जीव सदाशिव असतो, किँवा ज्याला हे तिचं व्यसन झाकून ठेवायचं असतं त्यानं काही पथ्ये पाळायची असतात- तिला जास्त डोक्यावर चढवून घ्यायची नाही. यदाकदाचित जास्त झालीच तर व्यवस्थितपणे घर शोधता येईल इतकी उतरल्यावरच पाऊल उचलावे. तिच्या अंमलाखाली बेलगाम बोलू तर नयेच तसे वागूही नये. अन्यथा मार खाण्याजोगी परिस्थिती उद्भवून खाडकन् उतरल्याची नामुष्की येईल. काहीँचा अनुभव सांगतो की घरी जाण्यापूर्वी दोन चार क्लोरोमिँट किँवा एकशेवीस तीनशेचा बार धरावा. काही म्हणतात पेग तयार करतांना ढेकरा आणणाऱ्या थम्सअप सारख्या क्लोरीनेटेड कोल्डड्रिँक्स ऐवजी लिमका फायदेशीर ठरतो. ढेकर न आल्याने तिचं अस्तित्व इतरांना कळत नाही. काहीजण लिँबूपाण्याचा दि एन्ड पेग मारतात तर काहीजण पुदीनहरा गोळ्या पाण्यात पिळून सांगता करतात. ज्याच्या त्याच्या क्लृप्त्या ज्यानं त्यानं योजाव्यात.&lt;br /&gt;तरीही शक्यतो व्होडका-जीन सारखी विगंधी सुरा नजिक ठेवावी. या दोघी गंधाच्या बाबतीत जवळ जवळ न्युट्रल असल्याने तिसरीच्या तोंडाला लागले तरी दोघीँचा सहवास उपभोगून आल्याची तिळमात्र शंका मिठीत असलेल्या तिसरीला येत नाही!&lt;br /&gt;तुमची आवडती पट्टराणी कोणतीही असली तरी एक नियम ठेवायचाच, तिला एकेका घोटाने घोटीत जायचं. मग ती वाटीत निजलेली असो वा पाटीत. तिला जरा दमादमाने आत घेतले की अंगावरच्या घामाची चिँता उरत नाही. कामाची अनिवार ओढ मात्र लागते! अशा उत्साहाच्या वेळी नेमक्या 'कोणतीला' धरायचं हे समजण्या इतपत आपलं ध्यान 'ओक्के' असावं लागतं. नाहीतर आपण 'आऊट' झालो की घरवाली सुद्धा गेट दाखवून आऊट म्हणायला कचरणार नाही याचं भान असू द्या, बेभान होऊन जमेल का? तिला जर तुम्ही तिच्या अंगा अंगाने घेतलं तर ती अशी रंगेल की तुमचा रसभंग कदापि करणार नाही! तेव्हा जरा बेताचीच घ्या अन् घरी जाऊन 'सोताचीच' पहा!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-1239987781913384213?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/1239987781913384213/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/05/blog-post_07.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1239987781913384213'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1239987781913384213'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/05/blog-post_07.html' title='तिची नशा...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-3323438202995230034</id><published>2011-05-02T09:23:00.000-07:00</published><updated>2011-05-02T09:27:09.568-07:00</updated><title type='text'>शिट्टी अन् सोडा...</title><content type='html'>उन्हाळा धगधगू लागला की पोटातली भगभग थंड करण्याकामी चौक गाठावा लागायचा. तिथे मन्सूरभाईचा दाढीमय चेहरा आपल्या हातगाडीभोवती जमलेल्या गर्दीतून कधीतरी झळकायचा. तो सतत आपल्या कामात गर्क असलेला दिसायचा. भर उन्हात काहिली कमी करावी म्हणून पावलं आपोआप मन्सूरभाईच्या गाडीकडे वळायची.&lt;br /&gt;त्याची हातगाडी म्हणजे रंगीबेरंगी थंड पेयांचं आगरच होतं. बर्फाचा तुकडा किसून छोट्या ग्लासात काडीसह दाबायचा व अखंड बाहेर काढून त्यावर तिरंगी वेगवेगळ्या बाटल्या उपड्या करुन रंगकाम केले की झाला दिलचाहा बर्फाचा गोळा तयार! तो काडीने आडवा धरुन त्यातील थंड गोड पाणी सुर्रऽऽ करुन पिणे म्हणजे रणरणत्या दुनियेत शितलतेचा अमृतवर्षाव ठरायचा. ती शीतल गोडी चाखायला आबाल वृद्धांबरोबरच तरुण पोरींचीही तिथे झुंबड उडे. प्रत्येकाच्या फर्माईशीनुसार खट्टा मिठा, तिरंगा मिठा, ब्लैक स्टॉबेरी, काला खट्टा, ऑरेंज मिठा अशा हरतऱ्‍हेच्या स्वादात बर्फाचा गोडमिठाळ चवबंदिस्त गोळा मिळे.&lt;br /&gt;त्याच्याकडे अजून एक चमत्कारीक शीतपेय होतं की ज्यासाठी आम्ही आटापिटा करीत मन्सूरभाईच्या गाडीभोवती गराडा टाकायचो. आमची टवाळखोर झुंड लांबूनच दिसली की बाया बापुड्या, तरुण पोरी भरारा बाजूला होऊन गाडी उघडी पाडीत. मग आम्ही आमच्याच गुर्मीत शर्टाची बटने काढून गळ्यातल्या साखळ्या उडवित त्याच्या हातगाडीवर यायचो. मन्सूरभाई तसा गरीब माणूस. आम्हीही काही फार श्रीमंत नव्हतो. परंतु त्याला आमची टोळधाड आलेली पाहून धडकीच भरे! कारण आमच्यासारखं पिपासू गिऱ्‍हाईक म्हणजे त्याचा खासा गल्ला! त्यामुळे आम्ही दिसताच तो दुप्पट वेगाने कामाला लागायचा...&lt;br /&gt;आमचं शिट्टीच्या सोडावॉटरवरचं प्रेम त्याला पूरेपूर ठाऊक होतं. मग तो पलिकडच्या बॉक्समधून भराभरा दहा बारा सोडा वॉटरच्या विशिष्ट आकाराच्या बाटल्या बाहेर काढायचा. हातगाडीच्या मधोमध ठेवलेल्या आडव्या सिलिंडर मधला गैस ऑन करुन मशिनमध्ये दोन बाटल्या आडव्या उभ्या फिक्स करुन उजव्या हाताने हँडल गरागरा फिरवायचा. त्यामुळे सिलिंडरमधील गैस बाटल्यात भरला जाऊन घडाळासारख्या डायलवर बाटल्यांमधील वाढते प्रेशर दिसे. इच्छित आकडा गाठला की बाटल्या सोडवून थंडाव्याला ठेवायचा. अशी बराचवेळ बऱ्‍याच बाटल्यांची उचल पटक करेपर्यँत त्याला अक्षरशः घाम फुटे.&lt;br /&gt;नंतर एक चिल्ड बॉटल बाहेर काढून उभी ठेवायची. तिचा आकार वेगळाच असे. ती बॉटल तिच्या मानेवर चेपवलेली असायची व तिच्या अरुंद गळ्याला एक रबरी टणक गोटी आतील सोडा वॉटरच्या गैसयुक्त दाबाने इतकी फिट्ट बसलेली असे की साध्या बोटाच्या दाबाने आमच्यातील कोणताही पैलवान तिला खाली दाबू शकायचा नाही. त्याकरिता मन्सूरभाईकडे एक खास सागवानी विटी किंवा खुट्टी होती. ती बाटलीच्या तोंडात घालून वरून तळहाताने बुक्की मारायची, फुस्स आवाजाने गैस बाहेर पडू लागल्यावर मन्सूरभाई अशाप्रकारे बेताने खुट्टीवर दाब देई की सुंईऽऽऽ अशी जोराची शिट्टी वाजे. हीच त्याची खासियत. शिट्टीचा आसमंत चिरणारा आवाज कानात साठवून घेत ग्लासात फसफसणारा सोडा घटाघटा पिणे किंवा सरळ ती बाटलीच तोंडाला लावून एका दमात संपविणे ही खरी मर्दानगीची निशाणी वाटायची. घोटघोट रिचविण्यात सोडा पिण्याची मजा नसते. त्यातील गैस असंख्य बुडबुड्यांतून बाहेर पडण्यापूर्वीच उदरात सामावून घ्यावा लागतो, आणि मग नाकतोंडकानातून बाहेर पडणाऱ्‍या ढेकरांच्या वाफा सर्व बाजूंनी अनुभवून सोडणं ही तर खरी मूळ सोडापाण्याची नशा!&lt;br /&gt;अशा चढाओढीनं बाटल्याच बाटल्याच रिचवणे व सुंई सुंई शिट्ट्या ऐकत राहणे असा कडक उन्हाळ्यातील आमचा एक ठरलेला खाक्या असायचा. एवढ्या बाटल्या प्राशून निघतांना पोट पार सपाट झालेलं असायचं अन् खिसाही उताणा पडलेला दिसायचा...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-3323438202995230034?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/3323438202995230034/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/05/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3323438202995230034'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3323438202995230034'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/05/blog-post.html' title='शिट्टी अन् सोडा...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-715340713308067954</id><published>2011-01-07T19:09:00.000-08:00</published><updated>2011-01-07T19:13:53.543-08:00</updated><title type='text'>नाटकवाला</title><content type='html'>तसं म्हणाल तर बालपणापासूनच नाटक अंगात मुरलेलं. हवी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी रडण्याचं नाटक करायचं किंवा एखाद्या किर्तनकाराची हुबेहूब नक्कल करीत वाहवा मिळवायची. शालेय जीवनात अनेक सोंगे करुन उपस्थितांना हसवलं. 'चोरीचा मामला' मधील सदाशिवरावांची व्यक्तिरेखा साकारली. 'वेड्यांच्या इस्पितळा'त पोस्टमन म्हणून वावरलो. कॉलेजच्या पहिल्या वर्षी पु.लं. च्या 'सारं कसं शांत शांत' मधील भटजीची भूमिका करून अनेकांची शाबासकी सुद्धा मिळवली. परंतु नाटक म्हणजे काय चीज असते याचा वास्तव अनुभव कॉलेजच्या अंतिम वर्षात घेतला...&lt;br /&gt;ज्यावेळी आम्ही कॉलेजकुमार होतो तेव्हा नाटकाचा (अन् नृत्याचाही) किडा आम्हांबरोबर सर्वांनाच चावायचा. मग कॉलेजच्या स्नेहसंमेलनात ही हौस भागवून घ्यावी लागायची. परंतु आमचं ध्येय मोठ्या प्लैटफॉर्मवर उतरण्याचं असायचं. अशा गैदरिंगच्या ईडलिंबू-टिडलिंबू स्टेजवर आमचं मन जडायचं नाही. हौशी नाटक मंडळीत ऊठबस कराविशी वाटायची. पूर्णतः व्यावसायिक रंगभूमीवर ठसा उमटवण्याची स्वप्ने रंगवायचो आम्ही..&lt;br /&gt;योगायोगाने माझा मित्र ऋषि सुद्धा असाच नाटकवेडा निघाला. त्यातही आनंदाची गोष्ट म्हणजे त्याचा मोठा भाऊ गिरीश हा पुण्यातीलच एका नाट्यसंस्थेत कार्यरत होता. एकंदर काय तर 'नाटकवाला' बनण्याचा राजमार्गच गवसला म्हणा ना.&lt;br /&gt;'काय रे नाटक करणार का?' असं जेव्हा त्यानेच मला विचारलं तेव्हा मला स्वर्ग फक्त दोनच बोटे उरला होता. त्यावर्षी आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेकरिता आदरणीय नाट्यअभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर यांनी विषय सुचवलेला- 'हरवली होती'.&lt;br /&gt;मग काय&lt;br /&gt;आम्ही तिघेही त्या नाटकाच्या स्वप्नात हरवून गेलो. रात्र कमी सोंगे फार अशी आमची अवस्था झाली. जेमतेम महिन्याभरात नाटक उभं करायचं होतं. ऋषि, मी व गिरीश असा अड्डा जमू लागला. नाटकाचा विषय कळला परंतु मांडायचा कसा? यावर खल चाले. मग मीच आख्खी रात्र जागून 'हरवली होती' नावाचे विनोदी नाटक लिहिले! परंतु त्यात स्त्री पात्र असल्याने अन् प्रत्यक्षात त्याचीच वानवा झाल्याने ते नाटक दिग्दर्शक कम निर्माते गिरीश महोदयांनी निकालात काढले..&lt;br /&gt;आम्ही संहितेचा शोध सुरु ठेवला. अखेर त्या बंधूद्वयांनीच नाटक 'रचले', लिहूनही काढले. आठवड्यातच आमच्या तालमी सुरु झाल्या. नाटक तसं सुटसुटीत होतं. गिरीश पडद्यामागचा कलाकार तर आम्ही दोघे स्टेज गाजवायला उत्सुक होतो. दोन तीन दिवसांतच माझे उच्चार 'शुद्ध गावंढळ' असल्याचा साक्षात्कार डायरेक्टरांना झाला. मग दररोज दोन तीन वेळा फोनिक साऊंडस् ची प्रैक्टीस करण्याचे फर्मान निघाले. दंत्य, तालव्य, कंठ्य, अनुनासिक, प्राणोत्पन्न वर्ण कसे उच्चारायचे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण सुरु झाले. न आणि ण मधला फरक, ब्रह्म म्हणायचं की ब्रम्ह, स्वर आणि व्यंजने कशी बाहेर पडली पाहिजेत इ. इ. सुचनांचे पालन करुन मी जाम वैतागलो. ती शुद्ध बाराखडी उच्चारून उच्चारूनच दमू लागलो. नाटक राहिले बाजूला हे भलतंच काम करण्यात एनर्जी वाया जाऊ लागली. शेवटी तेही जमवलेच. जिद्दच तशी होती ना, मोठं काहीतरी करुन दाखवण्याची!&lt;br /&gt;आमचं द्विपात्री परंतु स्त्री पात्र विरहीत नाटक बऱ्‍यापैकी तयार झालं. अखेर तो स्पर्धेचा दिवस उजाडला...&lt;br /&gt;आम्ही आहे त्या कपड्यांनिशी नाट्यकला अकादमीच्या सभागृहात पोचलो. अन् तेथील इतर स्पर्धकांची जोरदार तयारी पाहून घामच फुटला. त्यांचे ते मोठमोठे सेटस्, भरजरी ड्रेपरी, मेकपमनची नट-नट्यांभोवती चाललेली धावपळ, अनेक पात्रांची रेलचेल असलेली पाच-पंचवीस पानांची नाटके बघून पुरते हबकलो. आमच्याकडे काय होतं? काहीच नाही.. केशभुषा नव्हती, वेशभूषा नव्हती की नेपथ्यही नव्हते!&lt;br /&gt;'इतरांकडे लक्ष देऊ नका, चला.' डायरेक्टरांचा हुकूम मिळाला अन् आम्ही सभागृहाच्या बाहेर पडलो. चौकातील नागपुऱ्‍यांची चविष्ट मिसळ चापीत आलेला ताण घालवू पाहत होतो. परंतु तो जाईल कसा? कारण आम्ही ज्या स्पर्धकांची तयारी पाहिली ते सतीश-सुनिल नावाचे भावी चमकते 'तारे' होते. त्यांच्यापुढे आमच्या अभिनयाची मेणबत्ती लुकलुकणार कशी? इतरांची परिपुर्ण तयारी अनुभवून आमच्याच डोळ्यांपुढे तारे चमकत होते.&lt;br /&gt;'काळजी करु नका, आपली थिमच जबरा आहे.' डायरेक्टर आम्हां दोघांचा होसला वाढवत होते..&lt;br /&gt;आमच्या नावाचा पुकारा झाला. गिरीश महाशय पडद्यामागून प्रेक्षक परिक्षकांपुढे प्रस्तावना करू लागले- 'क्षितिज, पुणे निर्मित द्विपात्री पाच अंकी नाटक- हरवली होती.'&lt;br /&gt;सर्वजण सावरुन बसले. कारण पाच अंक 'सोसायचे' म्हणजे नक्कीच पाच तासांची बैठक मारावी लागणार, असं त्यांना वाटलं असावं.&lt;br /&gt;ऋषि सूत्रधार होता तर मी एक सामान्य नट. कोणती कोणती गोष्ट हरवली होती, ते अभिनयाच्या माध्यमातून दाखवायचं होतं. तो अभिनय माझ्याकडून सूत्रधाराने करवून घ्यायचा, अशी नाटकाची एकंदरीत थिम.&lt;br /&gt;आम्ही मोठ्या जोशात संवाद फेकीला सुरुवात केली. परंतु समोर बसलेल्या तीन परिक्षकांमधील दोघांनी जेव्हा सिगारींची धुम्रवलये आमच्या दिशेने फेकीत तुच्छता दर्शक नापसंतीचा अभिनय केला, तेव्हा आम्ही दोघेही गडबडलो. पुढील संवाद आपोआपच त्यांच्या धुराळ्यामुळे धुरकट झाले. पुढील तीन अंक पंधराच मिनिटांत उरकते घेऊन आम्ही रंगभूमिवरून पायउतार झालो ते कायमचेच!&lt;br /&gt;मोठी स्वप्ने रचित आम्ही नाटकारा रंग द्यायचे ठरवले होते परंतु तशी सकस भूमी लाभली नाही. आम्ही थोडक्यात आवरल्यामुळे आमच्या वाट्यालाही थोडकेच गुण आले. आमच्या चुका आम्हांला कळल्या खऱ्‍या, परंतु पुन्हा नाटकाकडे वळण्याचं धैर्य झालं नाही..&lt;br /&gt;अखेर काय तर हे जीवन, हे आयुष्य म्हणजेच एक फार मोठी रंगभूमी आहे मित्रांनो. घरादाराचं नेपथ्य सांभाळतांना कितीतरी पथ्ये पाळावी लागतात, याचा अनुभव प्रत्येकजण घेतच असतो. घरी किंवा ऑफिसात कितीही चंपी झाली तरी बाहेर इतरांपुढे नथिंग हॅपन्ड चा विग परिधान करावाच लागतो. आतल्याआत काळजात कितीही दुखवटे पाळावे लागत असले तरी इतरांसाठी हसरे मुखवटे धारण करावेच लागतात. बंद दाराआड कितीही शाब्दिक मार झेलावे लागत असले तरी इतरांना सांगतांना आपल्या गळ्यात किती प्रेमळ हार पडतात, याचाही अत्यानंदी अभिनय साकारावाच लागतो. म्हणूनच हे जगणे जगणारा प्रत्येकजण एक नाटकवाला असतो. अन् हे सप्तरंगी आयुष्य म्हणजे हरेकाची कंपनी असते! ती प्रत्येकाने जपली पाहिजे, जोपासली पाहिजे...('&lt;a href="http://www.mimarathi.net/node/4388"&gt;चौफेर&lt;/a&gt;' मधून..)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-715340713308067954?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/715340713308067954/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/01/blog-post_07.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/715340713308067954'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/715340713308067954'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/01/blog-post_07.html' title='नाटकवाला'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-2978248616563807931</id><published>2011-01-07T18:52:00.000-08:00</published><updated>2011-01-07T19:07:29.325-08:00</updated><title type='text'>भाकरी निर्मिती एक कला..</title><content type='html'>लष्कराच्या भाकरी थापणे जितके सोपे तितके भाकरीचे निर्माण नाही. ज्वारी, बाजरी, नाचणी ही एकदल धान्ये आता औषधापुरतीच जगतमान्य झाली आहेत. अन् अशांची भाकरी भाजणे ही एक चैन समजावी अशी परिस्थिती दिसते. मुळात भाकरी थापणे, भाजणे या फार मोठ्या कौशल्याच्या गोष्टी आहेत. गावाकडची एखादी जुनी जाणती कौशल्याबाईच ते करु जाणे.&lt;br /&gt;तर 'भाकरी निर्माण' ही बऱ्‍यापैकी अवघड कला. त्यासाठी धान्य निवडण्यापासून सुरुवात करावी लागेल. दळण्या अगोदर धान्यातली कच, खडे, तुसे बाहेर टाकली नाहीत तर भाकरी खमंग होऊनही चावतांना वादंग उठण्याचीच शक्यता जास्त. तेव्हा डोळ्यांत तेल घालून धान्याची निवडणूक झाली की चांगलं पीठ दळून घ्यावं लागतं. गिरणीवाला गृहिणीच्या फेवरमधला असेल तर तो जरा बेताचीच कळ पिळून खास भाकरीसाठीचं पीठ काढून देईल. गव्हासारखा फार बारीक आटा भाकरीला मानवत नाही. संयुक्तिक पीठ मिळाले की ते पुरेशा पाण्यात व चवीइतक्या मीठात मळावे लागते. बोटातून गळू नये इतके फेटावे लागते. कणकेचा तो पिठाळ गोळा एकजीव होणे फार महत्त्वाचे. आत्ताच्या स्टीलच्या मऊसूत परातीत ते शक्य नाही. त्याकरिता काथवट नावाची वस्तू फार उपयोगी असायची. एकतर ते लाकडाचे असल्याने त्यात पीठ व्यवस्थित मळले जायचे, शिवाय ते स्टीलसारखे गुळगुळीत नसल्याने भाकरीखाली फार पीठ भुरभुरावे लागायचे नाही. परंतु असे हे एकसंध असलेले काष्ठपात्र स्वैँपाकघरातून केव्हाच हद्दपार केले गेले आहे. असो.&lt;br /&gt;एकदा का पीठ योग्यप्रकारे मळले की त्याचा मिटत्या ओंजळी इतका मुटका तोडून घ्यायचा. त्याला दोन्ही हातांनी गोलाकार देऊन परातीत भुरभुरलेल्या पीठावर टाकायचा अन् भाकरी थापायला सुरुवात करायची.&lt;br /&gt;हे थापणं म्हणजे सर्वाँगिण काम असतं. कारण परात इकडे तिकडे सरकून भाकरीचा नकाशा होऊ नये यासाठी पायाच्या अंगठ्यांनी ती जमिनीवर दाबून धरावी लागते. किचन ओट्यावर हे जमणं अशक्यच. कोणतंही कसदार काम करायचं असेल तर जमिनीवरच यावं लागतं याची प्रचिती यावेळी येईल.&lt;br /&gt;नंतर कणकेवर सगळ्या बाजूंनी सारख्या दाबाच्या चक्राकार थपट्या मारीत भाकरी पसरत न्यायची. साधारणतः दोन्ही हातांचे अंगठे चिकटवून व बोटे पसरवून जेवढा पंखा तयार होईल त्या आकाराची भाकरी थापायची. शक्यतो चिरा पडू नयेत या वेगाने थापा द्यायच्या. उजवे असाल तर घड्याळाच्या दिशेने पीठ थोपटणे सोईस्कर जाते, डावखुरे असाल तर त्याउलट. कदाचित चिरा पडल्या तर पाणी व पीठ याचा संमिश्र वापर करून त्या बुजवता येतात. मुळात पीठ योग्य प्रमाणात हाटले असेल तर चिराही पडत नाहीत व भाकरीही उचलतांना तुटत नाही.&lt;br /&gt;भाकरी एका तळव्यावर उचलून गरम तव्यावर वेळेत टाकणे हा अनुभवाने सिद्ध होण्याचा भाग असतो. गरम तव्यावर भाकरी पडली की पातळ पापुद्रा सुटण्यासाठी घोटभर पाण्याने वरची बाजू मऊ करायची. जरावेळाने म्हणजे भाकरी पचल्यावर उलथण्याने तिच्या सर्व कडा मध्यापर्यंत सोडवून ती पटदिशी उलथायची. त्याबाजूनेही पचली की निखाऱ्‍यावर भाजायला टाकायची.&lt;br /&gt;आजकाल चूल व निखारे या दंत कथा झाल्या आहेत. विस्तवावर भाजलेल्या भाकरीची चव 'खरपूस' असते तर गँसवर भाजलेली 'करपूस' लागते! असो.&lt;br /&gt;तेव्हा खरपूस पापुद्रा वर येऊन भाकरी पुरीसारखी टम्म फुगली की भाकरीच्या यशस्वी निर्माणाची पोचपावती मिळाली असं समजून चालायचं... ( '&lt;a href="http://www.mimarathi.net/node/4388"&gt;चौफेर&lt;/a&gt;' मधून..)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-2978248616563807931?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/2978248616563807931/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/01/blog-post.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/2978248616563807931'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/2978248616563807931'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='भाकरी निर्मिती एक कला..'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-5498398208586911920</id><published>2010-12-21T00:51:00.000-08:00</published><updated>2010-12-21T01:08:16.841-08:00</updated><title type='text'>नायकिणीचा नाच</title><content type='html'>आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची.&lt;br /&gt;परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्‍या नायकिणी आल्यात. त्यांचा नाच पहायला तरुण पोरांची झुंबड उडू लागलीय...&lt;br /&gt;तो रस्त्यावरचा तमाशा बहुतेकांना आवडणारा. रात्र कशी सरते ते जाणवू न देणारा तो जलसा अनुभवणं म्हणजे तरुणांसाठी वर्षातून एकदाच लाभणारी पर्वणी. उडत्या चालीच्या गावरान गाण्यांच्या ठेक्यावर पदर उडवीत नाचणाऱ्‍या त्या कोवळ्या कमनीय तरुणी जवळून पाहण्यासारखा दुर्मिळ योग पुन्हा बारा महिने नसतो. म्हणून मिसरुड फुटलेल्यांचं नायकिणींच्या भोवती दाट कोँडाळं. वर्षानुवर्षे बायांची संख्या वाढतेच आहे, अन् त्यांना न्याहाळणाऱ्‍यांचीसुद्धा.&lt;br /&gt;संध्याकाळी नाचणाऱ्‍या युवतीँची 'डान्सिँगपार्टी' आपल्या लवाजम्यासह गावातल्या दलालाच्या घरी उतरली की त्यांना पहायला तरुण पोरांची हीऽऽ झुंबड! त्या बोलतात कशा, चालतात कशा, खातात-पितात कशा हे पाहणं म्हणजे वेगळीच मौज. 'दलालाची लै मज्जा आसंल नै?' अशी खालच्या आवाजात एकमेकांना टीपण्णी दिली की दलालाच्या अहोभाग्यावर जळणं व्हायचं. दलालानं दारातून डोकावणारी पोरं हाकलली की समजायचं पोरी आता नटायला बसल्यात. मग तासभर इकडं तिकडं घुटमळून कोणाला कोणती आवडली याची सकारण चर्चा ठरलेली. दीडेक तासाने दार उघडलं जायचं अन् त्या चिरतरुण नृत्यांगना स्वर्गीय शृंगार करुन बाहेर यायच्या.&lt;br /&gt;त्यांचं ते नटणं म्हणजे 'भडक' सदरात मोडणारं. गर्द दाट रंगाची काठापदराची साडी चोपून चापून नऊवारासारखी नेसलेली, पदर थेट पोटरीपर्यँत सोडलेला, चांदीचा गच्च कंबरपट्टा, केस चोपून अंबाडा केलेला, त्यावर काळा फिट्ट बो, अंगभर चमचमणारे दागिने, चेहरा उजळवलेला, चंद्रकोरी टिकली, अन् ओठांना लालचुटुक लाली. तंग ब्लाऊज, अन् नजरेत भरणारी ती दोन टोकदार टोकं!&lt;br /&gt;'ओऽय होये!' प्रत्येक तरुण रसिकाच्या नजरेतून सौंदर्यास्वाद बोलून जायचा. तशा आस्वादक नजरांची त्या नर्तिकांना नेहमीची सवय. त्यादेखील त्या चौकस नेत्रशरांचा सस्मित स्विकार करीत मोहकपणे लाजल्या की तरुणांचा कलेजा खल्लास! असा समोरासमोरचा 'प्रेमानुभव' खेडेगावात कोठून मिळायला? दिवसा उजेडी तर शक्यच नाही. आणि रात्रीच्या काळोखात बायकोचं असं मोहक लाजणं अनुभवणार कसं? त्यामुळेच नायकिणीँच्या नाचाला तरुण आशिक पोरांबरोबरच अनेक विवाहित बाप्येसुद्धा लाभत असतात. 'ती' आपल्याला आवडली असून तिने आपल्याकडे पाहून गोग्गोड स्मित करावं अशा आशेने बहुतेकजण रुंजी घालतात...&lt;br /&gt;मग एकदाची मिरवणूक सुरु झाली की शिट्यांच्या सलामीत नाचकाम सुरु. नामांकित ब्रासबँडचा यावेळी कस लागे. एकसे बढकर एक अशा ठेकेबाज गाण्यावर कमनीय कंबर लचकतांना पाहून अधाशी डोळ्यांना पंख न फुटते तरच नवल! मनमोहक पदन्यासाची ती दिलखेचक अदा नखशिखांत प्राशून घेण्यासाठी एकच धडपड उडू लागते. हळूहळू नाचगाणे गर्दीचा ताल धरू लागते. गोलाकार उभारलेल्या रसिकांना चुचकारत पोरींचे नृत्य चालू होते...&lt;br /&gt;त्या डान्सपार्टीचा एक हस्तक अगोदरच गर्दीत मिसळून शिट्ट्या फुंकीत दहाची नोट उंचावित असतो. ती नोट कोणी घ्यावी हे दुसऱ्‍या हाताने निर्देशित केल्यावर ती तरुणी ठुमकत त्याच्याजवळ येते व त्याच्या डोक्यावर लाडीक टपली मारून नोट हस्तगत करते. त्याचंच अनुकरण करीत अनेक पोरं मग आपल्या आवडत्या नर्तिकेच्या कोमल बोटांची नाजुक टपली खातात...&lt;br /&gt;थोड्यावेळाने तोच हस्तक त्याच्या मित्राच्या गालावर वीसची नोट धरतो. यावेळी त्या मित्राला आवडलेली पोरगी कंबर हलवित येऊन त्या गालाचा आपल्या मऊ बोटांना गालगुच्चा घेऊन ती विसाची नोट आपल्या कंचुकीत दडवून पुन्हा मध्यभागी चाललेल्या नृत्यात सहभागी होते. हे पाहून तशीच नाजूक मऊ बोटे अनेक आसुसलेल्या मित्रांच्या गालावर वीस वीस रुपयांत रुतू लागतात..&lt;br /&gt;रात्र चढत जाते, नृत्य रंगत जाते. चौकाचौकात मिरवणूक अधिकाधिक थबकू पाहते.&lt;br /&gt;एका मोठ्या चौकात पुन्हा तोच हस्तक पन्नासाची नोट उंचावून आपल्या आवडतीला बोलावतो. यावेळी ती पदराचा आडोसा धरून केवळ त्याच्याचकडे पाहत येत असते. ती आडपडदा ठेऊन नेमके करते काय? ही उत्सुकता शमविण्यासाठी एकजण पन्नासाची नोट उंचावित आपल्या आवडतीला खुणावतो. ती हसते, डोईवर पदर घेऊन आडोसा धरते अन् त्याच्याजवळ येतांना दोन तीनवेळा चक्क डोळा मारते, हे दिसतं फक्त त्या नोटधारकालाच!&lt;br /&gt;मग अनेक रसिकलोक आपल्या आवडत्या पाखराकडून डोळे मारून घेतात. चारचौघात मिळणारा डाव्या डोळ्याच्या कौलाने धन्यधन्य होऊन जातात. गर्दीच्या खिशातील नोटांना नायकिणींचा ऊर जवळ करावासा वाटू लागतो. मिळतील तितक्या नोटांच्या भाराने पोरीँचा उभार आणखीनच उभारी घेतो. आता रात्र बरीच चढलेली असते. काही शौकिनांच्या डोक्यापर्यंत मदिरा चढलेली दिसते. ते नायकिणीँच्या अंगचटीला जाऊ पाहतात, पण तिथे उधारीचा धंदा अजिबात चालत नसतो. नोट दाखवून 'दौलतजादा' करणाऱ्‍या जहागिरदारालाच त्या हसून -लाजून भाव देत असतात अन् फुकटात घसट वाढवणाऱ्‍या पेताडांना दलालाचे पंटर व डान्सपार्टीचे बॉडीगार्ड यथेच्छ चोप देत रिंगणाबाहेर घालवून देत असतात...&lt;br /&gt;अनेकांचे खिसे रिकामे पडतात. मात्र पोरीँची छाती दबून गेलेली असते, नाचूनही, नोटा साठवूनही! &lt;br /&gt;( "&lt;a href="http://www.mimarathi.net/node/4388"&gt;चौफेर&lt;/a&gt;" मधून..)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-5498398208586911920?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/5498398208586911920/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/12/blog-post_2892.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/5498398208586911920'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/5498398208586911920'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/12/blog-post_2892.html' title='नायकिणीचा नाच'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-8111612463549975496</id><published>2010-12-21T00:47:00.000-08:00</published><updated>2010-12-21T00:50:42.483-08:00</updated><title type='text'>मसल्स दिखाऊ संस्कृती</title><content type='html'>आमच्या बालपणी आम्ही एकमेकांना दंडाच्या बेडक्या दाखवित शक्तिप्रदर्शन करीत फिरायचो. ज्याची दंडुकळी उंटाच्या पाठीसारखी टम्म फुगणार तोच खरा शक्तिमान!&lt;br /&gt;आमच्या वरल्या आळीची पोरं 'तालिमगीर' होती. छाती पुढे काढून, बाह्या दुमडून किँवा बनियनवर फिरायची. त्यांचा तो दणकट देह पाहून आम्हांलाही व्यायामाची खुमखुमी यायची. मग पहाटे उठून नदीकाठच्या गवतात डबडं लपवायचं, अन् रस्त्याने धावत सुटायचं. ही आमची पद्धत. हिवाळ्याची चाहूल लागली की आम्हांला व्यायामाचा किडा चावायचाच.&lt;br /&gt;व्हायचं काय की पहिल्याच दिवशी दोन चार मैल पळून आल्याने दुसरा दिवस अंथरुणातच उगवायचा. पोटऱ्‍या सुजून यायच्या, फटपट बोलू लागायच्या. पुन्हा व्यायाम बंद. दरवेळी हाच 'वर्षक्रम' चालू राहिल्याने आम्ही मैदान मारणारे पैलवान झालो नसलो, घरातली कामे करणारे 'बैलवान' मात्र झालो!&lt;br /&gt;मूळ म्हणजे आम्हांला योग्य मार्गदर्शनाची साथ न मिळाल्याने आमचे हात बायकीच राहिले..&lt;br /&gt;पुढे कॉलेजला गेल्यावर रबड्या नावाचा सौष्ठवपटू मित्र म्हणून लाभला. पुन्हा आमच्या मनातल्या बेँडकुळ्या डराँव डराँव करू लागल्यावर आम्ही त्याच्यासोबत 'जिम' नामे गुहेत प्रवेश केला. तेथली यंत्रे आम्ही फिरवणं शक्यच नव्हतं, तसा प्रयत्न केल्यास तेच आम्हांस फिरवित. नेटाने दोन महिने रबड्याचं तटतटतं अंग पाहून सोसेल तशी मेहनत केली. तेव्हा कोठे आमच्या बेडकांची पिलावळ दिसू लागली. ते पाहून काही मित्र विचारायचे- ' जोरावर जोर काढतोयेस की रे, पोरगी पटवायचा विचार आहे की काय?' परंतु तसं काही नव्हतं. पोरी काय नुसत्या बॉडीवरच भाळतात? त्यांना सर्वांगिण गोडीची आस असते. असो.&lt;br /&gt;एकूण काय तर त्या जिममध्ये वेट लिफ्टींग करणारे आम्ही एकमेव काडी पैलवान असू. ते सर्वांगावरचे गोळे उडवणं आम्हांला काही जमलं नाही. आमचा पिंड त्यासाठी नव्हताच, शब्दांची खिँड लढवण्यासाठी होता, हे ज्यावेळी एक मैत्रिण आमची कविता वाचून गोग्गोड हसत जवळ आली तेव्हा कळले! त्या आमच्या कवितेचं शीर्षक होतं- तुझे डोळे.&lt;br /&gt;कोठे ते तिचे टपोरे डोळे अन् कोठे आमच्या दंडाचे सपाट गोळे! केवढा विरोधाभास होता.&lt;br /&gt;एवढं आठवायचं कारण म्हणजे आमच्या परिसरात एक जिम मोठा गाजावाजा करीत सुरु झालीय. तेथे हा-हू करणारी पोरं कधी येऊन आम्हांला विचारतात, 'मेगामासने मास वाढेल काहो?' किँवा 'बॉडीप्लसचा साईड इफेक्ट नाही ना?' किँवा 'मी अमूक तमूक खान सारखा 'बॉडीवान' होऊ शकेल का?'&lt;br /&gt;आता आम्ही त्यातले लेखीवाचितज्ञ असलो तरी प्रँक्टिकली अज्ञ आहोत. त्यांना सांगावसं वाटतं की, 'हा मसल्सचा दिखाऊपणा कशासाठी? तसेही तुम्ही फिट आहात. बनियन-पँटी आणखी फिट्ट करण्याचा अट्टाहास का म्हणून? असे तट्ट शिरांचे गलेलठ्ठ मांसल गोळे घाम गाळून कमावताच कशाला? त्यापेक्षा पुरेसा आरोग्यदायी व्यायाम करुन उरलेली तुमची एनर्जी इतर विधायक कामांसाठी उपयोगात आणता येणार नाही का? शरीर सौष्ठवत्व आयुष्यभर पुरणार की शरीराची तंदुरुस्ती? प्रोटीनेटेड खाद्य कंपन्यांची माल खपवण्याची ही छुपी जाहिरातबाजी नाही कशावरुन? आज तुम्ही बॉडी बिल्डीँग करीत बसाल, म्हातारपणाच्या तरतुदीचं काय? अरे बाबांना खान बांधवांनी अंडी खावून खावून बॉडी कमावली ती प्रदर्शनासाठी, पैसे कमावण्यासाठी. तुम्ही मात्र त्यांच्या सिक्स पँक अँब्ज वर लट्टू होऊन आपल्या खिशाला खट्टू करताहात. या मसल्स दिखाऊ संस्कृतीला अल्पायुष्य असतं, आपली योगा संस्कृतीच चिरतरुण आहे, शाश्वत आधारावर बेतलेली आहे, अनेकांनी त्यायोगे समृद्ध जिंदगी गुजारली आहे. याउलट त्या बॉडीबिल्डींगचे साईड इफेक्टच जास्ती. उतारवयात तेच मसल्स असे काही ठणकू लागतात की आई बाप आठवतील. सांधेदुखी मागे लागते. हा व्यायाम प्रकार हट्टाला पेटून करण्याच्या पठडीतला असल्याने त्याचे शरीरावर दूरगामी परिणाम नक्कीच होतांना दिसतात.'&lt;br /&gt;परंतु जाहिरातबाजीला भुललेल्या त्या पोरांना हे पटलंच नाही. त्यातल्या एकदोघांनी याहूँ करीत लेफ्ट चेस्ट पोझ घेतली व आम्हांकडे तुच्छ नजर टाकून त्या कंपूने जिमकडे मार्चपास केले!&lt;br /&gt;( "&lt;a href="www.mimarathi.net/node/4388"&gt;चौफेर&lt;/a&gt;" मधून)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-8111612463549975496?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/8111612463549975496/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/12/blog-post_21.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/8111612463549975496'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/8111612463549975496'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/12/blog-post_21.html' title='मसल्स दिखाऊ संस्कृती'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-1811882179684848473</id><published>2010-12-16T19:15:00.000-08:00</published><updated>2010-12-16T19:17:54.553-08:00</updated><title type='text'>'चौफेर' ई-बुक प्रकाशित...</title><content type='html'>चहूबाजूंनी एखादा विषय कोँडीत पकडला की तो शब्दांचा फेर धरुन नाचू लागतो. अनेक शब्द हा रासगरबा खेळायला येतात. चपखल शब्दांच्या जोड्या तयार झाल्या की मग दांडियाला रंग चढतो. त्या शब्दांच्या पदन्यासाची दर्शकांना, लेखकांना, वाचकांना बेमालूम नशा चढते. त्या नशेची धुंदी काही औरच!&lt;br /&gt;चौफेर टोलेबाजी केल्याशिवाय शतक गाठता येत नाही. अकारणापासून राजकारणापर्यंत, बालकापासून पालकापर्यंत अन् आशयापासून विषयापर्यंत सर्व ठिकाणी शब्दांचे चौकार षटकार उडाले की वाङमयाच्या प्रांगणात आत्मिक सुखाचा खेळ मस्तपैकी रंगतो...&lt;br /&gt;चला तर मग त्या चौफेर उधळणाऱ्‍या शाब्दिक खेळात देहभान विसरुयात... &lt;br /&gt;www.mimarathi.net/node/4388&lt;br /&gt;&lt;br /&gt;-डॉ.श्रीराम दिवटे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-1811882179684848473?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/1811882179684848473/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/12/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1811882179684848473'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1811882179684848473'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='&apos;चौफेर&apos; ई-बुक प्रकाशित...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-8936391007328271082</id><published>2010-11-07T01:10:00.000-07:00</published><updated>2010-11-07T01:17:09.782-07:00</updated><title type='text'>दिवाळी अंकांतील फराळ..</title><content type='html'>यंदाच्या दिवाळीसाठी आम्ही कंबर कसून कामाला लागलो होतो. त्या लेखनकष्टाचं फळ पदरात पडलं आहे. एकूण डझनभर दिवाळी अंकांमधून आमच्या घरगुती फराळाची चव रसिक वाचकांना चाखायला मिळणार आहे. सदरहू अंक आपणाला नक्कीच रुचकर वाटतील आणि त्यात समाविष्ट झालेल्या आमच्या कुरकुरीत साहित्याचा आपण चौकसतेने आस्वाद घेऊन आम्हांला जरुर पोचपावती द्यावी ही विनंती.&lt;br /&gt;आमच्या हातचा हा मामुली फराळ कसा काय झालाय? तिखट मीठ व्यवस्थित घोळले गेलेय ना? आंबट लागतोय की गोड? तुरट झालाय की कडू वाटला? अशा सूचक व चोखंदळ सूचनांचे आमच्या '&lt;a href="http://sdivate.blogspot.com"&gt;घरी&lt;/a&gt;' स्वागत आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमचा छोटेखानी फराळ आपणापर्यंत पोहचवणारे दिवाळी अंक पुढील प्रमाणे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. फिरकी&lt;br /&gt;संपादक- विनोद कुलकर्णी. पुणे.&lt;br /&gt;विनोदी कथा- स्वामी काव्यानंद आणि मी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२. पुरुष उवाच्&lt;br /&gt;संपादक द्वय- मुकुंद-गिताली. पुणे.&lt;br /&gt;विनोदी लेख- प्रिय पत्नीस अनावृत्त पत्र.&lt;br /&gt;&lt;br /&gt;३. चपराक&lt;br /&gt;संपादक- घनश्याम पाटील. पुणे.&lt;br /&gt;विनोदी लेख- संपादकांच्या फुलक्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;४. माझी वहिनी&lt;br /&gt;संपादक द्वय- श्री व सौ पटवर्धन. पुणे.&lt;br /&gt;स्फूट लेख- दिपावली आणि तुम्ही आम्ही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;५. झुंज&lt;br /&gt;संपादक- अनिल वडघुले. पुणे.&lt;br /&gt;विनोदी कथा- पांडूचा रंग.&lt;br /&gt;&lt;br /&gt;६. स्वयंभू&lt;br /&gt;संपादक- डॉ. नीलेश लोणकर. पुणे.&lt;br /&gt;विनोदी लेख- डॉक्टरांच्या तऱ्‍हा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;७. भन्नाट&lt;br /&gt;संपादिका- वर्षा ढवळीकर. पुणे.&lt;br /&gt;विनोदी कथा- ठेंगूरामची गोष्ट.&lt;br /&gt;&lt;br /&gt;८. हाऽहाऽहाऽ&lt;br /&gt;संपादक- जितेंद्र औंधकर. सातारा.&lt;br /&gt;विनोदी कथा- पेपराचं फेफरं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;९. धमाल धमाका&lt;br /&gt;संपादक- नसीर शेख. अहमदनगर.&lt;br /&gt;विनोदी कथा- शंकऱ्‍याची युक्ती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०. महाराष्ट्राची जत्रा&lt;br /&gt;संपादक- अशोक श्रीराम. शिरपूर, धुळे.&lt;br /&gt;विनोदी कथा- मी स्वामी सत्यानंद.&lt;br /&gt;&lt;br /&gt;११. हास्यजत्रा&lt;br /&gt;संपादक- रवी पुणेकर. अकलूज, सोलापूर.&lt;br /&gt;विनोदी कथा- मोबाईल वेडा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१२. रत्नभूमि&lt;br /&gt;संपादिका- धनश्री पालांडे. रत्नागिरी.&lt;br /&gt;विनोदी ललित लेख- माझं वाचनवेड.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्व संपादक, लेखक, वाचक, रसिकांना दिपावलीच्या व नवीन संवत्सराच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!&lt;br /&gt;ता.क. &lt;a href="http://www.manogat.com/diwali/2010/gadya.html"&gt;मनोगत दिवाळी अंक २०१०-&lt;/a&gt;&lt;br /&gt;विनोदी कथा- म्हशीची खोड.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझी विनामूल्य ई-पुस्तके (लेखसंग्रह)-- &lt;a href="http://www.mimarathi.net/node/2961"&gt;मिश्किली&lt;/a&gt;, &lt;a href="http://www.mimarathi.net/node/3872"&gt;पुणेरी आजोळ&lt;/a&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपला स्नेहांकित,&lt;br /&gt;डॉ.श्रीराम दिवटे.&lt;br /&gt;पुणे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;*******&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-8936391007328271082?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/8936391007328271082/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/11/blog-post_07.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/8936391007328271082'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/8936391007328271082'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/11/blog-post_07.html' title='दिवाळी अंकांतील फराळ..'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-4317099315341342154</id><published>2010-10-14T22:11:00.000-07:00</published><updated>2010-10-14T22:14:17.926-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='14.10.2010.'/><title type='text'>प्रेमाचा चौकोन</title><content type='html'>एक हिन्दी शेर आहे. कदाचित तुला माहीत असेल. -&lt;br /&gt;&lt;br /&gt;मोहब्बत का सफर है, पता मंझिलसे पुछो..&lt;br /&gt;उनकी बात छोडो, तुम अपने दिलसे पुछो।&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणजे तुझ्या प्रेमाखातर कोणीही उठून काहीही म्हणेल, तुझ्या मनात कोणती मंझिल दडलेली आहे ते महत्वाचे. अन् तेच तू जाणून घ्यायला हवं. हे प्रेमज्ञान पाजळण्याचं कारण हेच की तुझ्या प्रेमासाठी तुझ्याभोवती प्रेमाचा त्रिकोण नाही तर चौकोन झाला आहे!&lt;br /&gt;वरील डाव्या बाजूच्या कोनात तुझे स्थान गृहीत धरले तर इतर तीन कोन म्हणजे गणेश, सचिन व सुशील हे होत. मुळात प्रेमाचा हा चौकोन असल्याने कोणीतरी एकच फार नजिक येणारा आहे. जर चौरस कल्पिला असता तर तिघेही तुजपासून समसमान अंतरावर राहिले असते. परंतु चौकोनाकृतीत फक्त एखादाच कोन जवळचा असतो, उरलेले जरा लांबचेच. तरीही ते मूळ आकृतीचाच एक भाग असतात, हे विसरुन कसं चालेल? आता खरी कसोटी तुझीच आहे, आपल्या निकटचा कोन कोणता ते शोधण्याची..&lt;br /&gt;प्रत्येक कोनाला तुझ्या आसपास नव्हे तर अगदी नजिक येण्याची आस आहे. पण ते भाग्य केवळ एकाच कोनाला लाभणार हे नक्की.&lt;br /&gt;सुशील विषयी तुझ्या मनात मैत्री व्यतिरिक्त दुसरी भावना नसावी असे मला वाटते. तो तुझ्याशीच नव्हे तर मम्मी पप्पांशी मुद्दाम संवाद साधू पाहतो, हा त्याचा आगाऊपणा असून तुझ्या मन मोकळ्या बोलण्याचा तो गैर अर्थ लावून भलत्याच भ्रमात वावरतो आहे. त्याला वाटतं तू त्याच्यापुढे इतरांचं नांव घेतेस म्हणजे 'मजाक' करते आहेस! म्हणजे सुशील हा निश्चितच दूरवरचा कोन आहे, हे लक्षात घे.&lt;br /&gt;गणेश म्हणजे तुझा बालपणापासूनचा सवंगडी. तुझ्याच नात्यातला. तुम्हांला एकमेकांचे स्वभाव पक्के माहीत होते, आहेतही. म्हणूनच तुमचा वाङनिश्चय अगदी सहजगत्या पार पडला. तुम्ही एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या, तसे वागलात देखील. परंतु कोठेतरी माशी शिंकली अन् तुमच्या नात्याची निरगाठ बसण्यापूर्वीच दृष्ट लागली. तुमचं ठरलेलं लग्न क्षणात मोडलं. कारण त्यानं तुझ्या दादाचा केलेला अवमान तुला सहन झाला नाही. तुझा स्वाभिमान तेव्हा जागृत झाला. जो तुझ्या माणसांची कोणतीही भीडभाड न ठेवता, त्यांना रिस्पेक्ट न देता पाणउतारा करण्याची इच्छा बाळगतो. शिवाय तुझ्याकडून मात्र स्वतःला अहो-जाहो संबोधण्याची अपेक्षा ठेवतो, त्याला कितीही चांगल्या आचरणाचा असला तरी जवळ घ्यावा का? हा खरा तुझ्यापुढील प्रश्न आहे..&lt;br /&gt;तू गणेशशिवाय जगू शकतेस. कारण तुम्ही दोघांनीही तुमच्या ब्रेक अप नंतर येणारी कमिटमेंट स्विकारलेली आहे. तुमचे तुटलेले नाते पुन्हा जुळवण्याकामी तुझ्या घरच्यांचा हातभार लागणार नाही, नव्हे तुझीच तशी घरच्यांविरुद्ध बगावत करण्याची इच्छा नाही, असे तू कैकदा बोलून दाखवले आहेसच. तू त्याला सचिन विषयी सांगितल्यानंतर 'तू कोणाची जरी झालीस तरी तुझ्या मनात कोण आहे, हे मला माहितंय' असं त्याचं म्हणणं ही ठरलेली ब्रेकअप नंतरची कमिटमेंट नसून इमोशनली डिस्टर्ब करण्याचा प्रकार असू शकतो. किँवा खरेचच तो तुझ्या व्यतिरिक्त कोणाला चाहत नसणार. असे असले तरी मुळात तुलाच तुझ्या घरच्यांना दुखवायचे नाहीये, आणि ते म्हणतील त्याच्याशी तू विवाह करणार आहेस. हा तुझा निश्चयसुद्धा तू अनेकदा उधृक्त केला आहेच. तेव्हा गणेश नावाचा कोन कितीही जवळचा वाटत असला तरी दूर ठेवलेलाच बरा. नाही का?&lt;br /&gt;राहता राहिली सचिनची गोष्ट. तुझं लग्न मोडलेलं असल्याचं कळूनही त्यानं तुला स्विकारण्याची तयारी दाखवली, हा त्याच्या मनाचा मोठेपणा तर आहेच, शिवाय कोसळू पाहणाऱ्‍या व्यक्तिला सावरण्याचा एक चांगला गुणही आहे.&lt;br /&gt;तुझ्याबाबत भलंबुरं जाणल्यानंतरही त्यानं तुला रितसर मागणी घातलीच. दुसरा कोणी असता तर दूर पळाला असता..&lt;br /&gt;तुझ्या घरच्यांनाही ते स्थळ व तो मुलगा पसंत आहे आणि तुलाही. तू त्याला भेटल्यानंतर तुझी भावनिक स्थिती किती आनंददायी होती, हे सांगायलाच हवं का? त्याच्याविषयी नव्हे 'त्यांच्या'विषयी तू कितीतरी भरभरुन बोलत राहिलीस, एखाद्या अखंडीत झऱ्‍यासारखी. तुला सचिनला मनापासून रिस्पेक्ट द्यावासा वाटला यातच सर्वकाही आलं.&lt;br /&gt;मग आता सांग बघू तुझा जवळचा कोन कोणता?&lt;br /&gt;मला वाटतं तुला उत्तर मिळालंय...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-4317099315341342154?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/4317099315341342154/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/10/blog-post_14.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4317099315341342154'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4317099315341342154'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/10/blog-post_14.html' title='प्रेमाचा चौकोन'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-4018870563700051795</id><published>2010-10-06T01:35:00.000-07:00</published><updated>2010-10-06T01:38:32.401-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नवरात्रोत्सव'/><title type='text'>तुझ्या उंबऱ्याची माती</title><content type='html'>तसं पाहिलं तर सत्शील व्यक्तिंनी उंबरा ओलांडू नये असे म्हणतात. त्यामानाने तुझा उंबरा फारच मोलाचा. जणू एखादी लक्ष्मणरेखाच. ती ओलांडली की माणसाने सद्गुणांना सोडले असे मानतात. वर्षअखेरीस तुझ्या उंबऱ्‍याच्या अलिकडे अगणित सद्गुणांची भली मोठी रास साठलेली असते. ती आम्हां 'अ'शीलवंतांना खुणावते. त्या राशीने भारीत झालेली मूठभर माती जरी मिळाली तरी उंबऱ्‍या पलिकडे जाऊन केलेल्या कुकर्मांचे प्रायश्चित्त मिळाल्यासारखे वाटते. ती दिव्य मृत्तिका आम्ही ढोल ताशे बडवित वाजत गाजत तुझ्याच वस्तीतून आमच्या ग्रीनलाईटच्या दुनियेत आणतो. अन् त्या सद्गुणांच्या मातीची भावना आमच्या गाऱ्‍याला देऊन माँ दुर्गेची भव्य मूर्ति साकारतो...&lt;br /&gt;अशा सद्गुणरुपी देवतेची पुजाअर्चा मोठ्या धुमधडाक्यात होते. कारण आम्ही आमचे दुर्गुण तुझ्या उंबऱ्‍यापलिकडेच तुझ्या शेजेवर उतरवून आलेलो असतो. आणि आता आमच्या जोडलेल्या हातांपुढे उभी असते ती उत्तमाची सगुण देवता.&lt;br /&gt;काय ही शुद्धतेसाठीची परंपरा अन् काय ही कुकृत्य झाकण्यासाठी योजिलेली रूढी!&lt;br /&gt;तू मात्र आयुष्यभर आमचे दुर्गुण झेलतेस, आमच्याच दुष्कृत्यांसवे जगू पाहतेस, आमच्या पापांना अंगावर अन् अंगातही मिरवतेस. आम्ही मात्र सर्व काही करुन नामानिराळे राहण्याकरिता तुझा उंबरा खणतो. परंतु गेले वर्षभर रात्री अपरात्री, या ना त्या कारणाने, कधी कधी दिवसाढवळ्यासुद्धा चारपाच टाळक्यांसह झिजवलेला तुझा उंबरा आम्हांला तेव्हा कणभरही आठवत नाही.&lt;br /&gt;तू आम्हांला खडसावशील देखील. 'आताच का बरे वाजत गाजत येता?' असेही विचारशील. 'आमच्या नरकयातना दूर करण्याच्या कोणत्या योजना तुम्ही आणल्यात?' असाही तुझा रास्त सवाल असेल. 'आम्हांला वर्षभर तुच्छ लेखून वापर करुन घेता, आम्ही का म्हणून तुमचा मनमानी अन्याय सोसावा?' असेही तू विचारशील व उंबऱ्‍याची मृत्तिका देण्यास विरोध करशील.&lt;br /&gt;थातूर मातूर उत्तरे अन् आश्वासने देण्यात तर आम्ही माहीरच असतो. काहीतरी गोड गुळचट हवाला देऊन आम्ही तुझा उंबरा खणण्यात यशस्वी होतो. कारण तूही हतबल असतेस, अन् आम्हीही अगतिक! आम्हांला हवी असते आमच्याच सद्गुणांनी रंगलेली तुझ्या उंबऱ्‍याची मूठभर माती..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-4018870563700051795?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/4018870563700051795/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/10/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4018870563700051795'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4018870563700051795'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/10/blog-post.html' title='तुझ्या उंबऱ्याची माती'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-2642765553040264034</id><published>2010-09-30T22:02:00.000-07:00</published><updated>2010-09-30T22:04:21.913-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='१ ऑक्टोबर'/><title type='text'>म्हतारबॉंचा दिवस..</title><content type='html'>आजकाल आमचे म्हातारबॉ भलतेच खुश असतात. कारण त्यांचे दिवटे चिरंजीव म्हणजे आम्ही आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेलो असून आम्हांमुळे म्हातारबाँच्या कितीतरी आगंतुकांना बांडगुळासारखे हक्काचे शोषण करुन घेण्याची नामी संधी त्यायोगे मिळालीय. खायचं, प्यायचं अन् ह्याचं जुळव, त्याचं मोड अशी लावालावी करीत गावोगाव उंडारायचं. हेच त्यांचं ज्येष्ठ काम उरलंय. त्यांची साठी उलटली तेव्हा आम्हांला वाटलं त्यांच्या हाती काठी येईल पण छे! म्हातारबाँनी अनेक सवलतीच्या पासांची ताटीच बांधली...&lt;br /&gt;यष्टी, रिल्वे यांचे तर अर्ध्या तिकिटाचे पास आहेतच. शिवाय अमूक राज्यातल्या तमूक ठिकाणच्या विश्रामगृहांची मोफत रहिवास कुपने देखील आहेत. जन्मभर त्यांच्या पायांना भिंगरी होती. आता या ज्येष्ठांसाठीच्या पासेसमुळे त्यांचे पाय घरात दिसतच नाहीत! एकंदर काय तर आमचे म्हातारबॉ या वयातही चुस्त तंदुरुस्त असल्याने आपली पर्यटनाची जन्मजात हौस पुरवून घेत आहेत...&lt;br /&gt;असे हिंडण्या फिरण्याचे दिवस फार थोड्या ज्येष्ठांच्या नशिबी येत असतील. त्याबाबतीत आमचे म्हातारबॉ फारच नशीबवान निघाले म्हणायचे. तरीही आमचा त्यांना कसलाच त्रास नसतो, जाच नसतो, काचही नसतो. 'आलात? या, चाललात? जा.' असा आमचा मनमोकळा स्वभाव. कारण आम्हांला माहितीये की एकदा का त्यांचे पाय थकले की त्यांची भ्रमंती संपणार आहे. त्यावेळी त्यांना आपली अत्यंतिक गरज लागेल, सद्या नाही. म्हणून ते आज जे हलते फिरते वावरताहेत, त्यात आपली आडकाठी कशाला? त्यांच्या सांजसंध्येचे उरलेले काही दिवस त्यांनी त्यांना आवडतील त्या पद्धतीने व्यतित करावेत अशी आमची सदिच्छा असते.&lt;br /&gt;एक ऑक्टोबरला जागतिक वृद्धत्व दिन साजरा करतात. खरे तर वय झाल्याने मुक्तिचे वेध लागलेले असतांना ते ज्येष्ठपद उत्सवणे फारसे उचित ठरत नाही. परंतु यामागील उद्देश हा की आज याघडीला निवृत्त झालेले अनेक ज्येष्ठ लोक या जगात एकलकोंडे वावरतात, अस्थिरपणात, असहाय अवस्थेत जगतात. याला कारण घटलेला मृत्युदर व विभक्त कुटुंब पद्धती. अनेक आजारांवर प्रभावी व संयुक्तिक उपचार उपलब्ध असल्याने तडकाफडकी सहसा कोणी वयोवृद्ध जगाला त्यागू शकलेला नाही. म्हणून ज्येष्ठांची वृद्धसंख्या वाढलीय. असो.&lt;br /&gt;अशा पिकल्या पानांना घरात मानाचं स्थान मिळण्याऐवजी त्यांच्या तोंडालाच पाने पुसली गेल्याची अनेक उदाहरणे वृद्धाश्रमांतून आसवे गाळतांना आढळतील. या ज्येष्ठांनी अनेक उन्हाळे सोसलेले असतात. परंतु त्यांच्या अनुभवांच्या पाऊस धारांत चिंब भिजून अनोखा प्रवास जाणून घेण्याऐवजी आपण त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवून पुन्हा टळटळीत उन्हात ढकलून देतो आहोत. अरेरे!&lt;br /&gt;अशा जुन्या जाणत्या खोडांना बिलगून राहिले तरच कोवळ्या धुमाऱ्‍यांना कोंब फुटत असतात. त्यांच्या या उतार वयात आपल्या सारख्या यंग जनरेशनची त्यांना साथ मिळाली तर त्यांच्या आयुष्याचे उत्तररंग आपल्याला जवळून अनुभवता तर येतीलच शिवाय ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहू शकलो त्यांच्याप्रति सद्भावना देखील दाटून येतील. ज्यांनी आपल्याला अंगावर खेळवलं, वाढवलं, जगण्यालायक बनवलं त्यांना त्यांच्या पडत्या काळात आपणच सांभाळून घ्यायचं नाही तर कुणी?&lt;br /&gt;तेव्हा अशा ज्येष्ठ चिऱ्‍यांची तटबंदी ढासळू न देता त्या बुरजांच्या छायेत राहून त्यांच्या उंचच उंच अन् भव्यदिव्य बांधकामाला नेहमीच कुर्निसात करीत गेलो, तरच समस्त ज्येष्ठांप्रति कृतज्ञता, आदरभाव, शुभेच्छा-सदिच्छा व्यक्त केल्याचे समाधान आपल्याला लाभेल..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-2642765553040264034?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/2642765553040264034/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_30.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/2642765553040264034'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/2642765553040264034'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_30.html' title='म्हतारबॉंचा दिवस..'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-3901669096117592344</id><published>2010-09-27T02:28:00.000-07:00</published><updated>2010-09-27T02:33:49.259-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='२७ सप्टेंबर.'/><title type='text'>फिरायला चला..</title><content type='html'>पूर्वी दोन पायांच्या गाडीने मानवाचा प्रवास व्हायचा. त्याला जमेल तितके प्रांत त्यानं ओलांडले. चिनी प्रवासी ह्युआन ए त्सांग आपल्या पाठीवरील अवजड ओझे सांभाळीत आशियाभर फिरला, तेव्हा कोठे भारताचं नालंदा साऱ्‍या जगाला कळून चुकलं. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावून अख्ख्या जगावर सत्ता गाजवू शकेल अशा अपरिचित भूमीचा परिचय जुन्या दुनियेला करुन दिला. वास्को द गामा चुकून भारतात टपकला व इथल्या मसाल्याचं वेड जगभर पोचवून गेला. परिणामी आपल्याच मस्तीत जगणं सुंदर करीत जाणाऱ्‍या तमाम भारतीयांना पारतंत्र्याची चव चाखावी लागली ...&lt;br /&gt;पूर्वी मर्यादित स्वरुपाच्या दळणवळणांच्या साधनांमुळे अनेक प्रवासी पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत. किंवा अपुऱ्‍या सुविधांमुळे अनेक नामांकित सौदागर देखील भलतीकडेच भरकटले गेले. सिंदबादच्या सफरी या त्यांपैकीच एक उदाहरण...&lt;br /&gt;तर आता बस, मोटारी, रेल्वे, जहाजे, विमाने (अंतरिक्ष यान सुद्धा) अशी अनेक प्रवासी साधने उपलब्ध झाल्याने पर्यटन क्षेत्राला जगाचा कोना कोपरा ओळखीचा झालाय.&lt;br /&gt;सद्यस्थितीत कितीतरी कंपन्या टुरिझमच्या क्षेत्रात उतरल्यात. प्रवाशांना दैवत मानून यथायोग्य व उत्तमोत्तम सेवा पुरवण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. त्यात ते यशस्वी होतातही. त्यांच्या पानभर येणाऱ्‍या जाहिराती प्रवाशाला स्वस्थ बसू देतील तर शपथ!&lt;br /&gt;मुळात मानव प्राण्याला नविन्याचे जन्मजात आकर्षण. नव्या प्रदेशाला पाहणे, जाणून घेणे, अचंबित होऊन जाणे ही तर खरी प्रवासामागील प्रेरणा. काही वेळा नेहमीच्या रहाटगाड्यातून निवांतपणा, हवापाणी बदल किँवा कुटुंबियांशी अधिक मोकळेपणाची जवळीक साधण्याच्या हेतूने देखील पर्यटनाकडे आपण वळतो.&lt;br /&gt;जरा फेरफटका मारला की शरिरासोबतच मनही ताजेतवाने होत असते. हा अनुभव सर्वांच्याच परिचयाचा असावा. शिवाय एखाद्या रम्य स्थळाला भेट देऊन आल्यावर तेथे काय काय गमती जमती पाहिल्या, कशाप्रकारे ट्रीप एँजॉय केली हे इतरांना 'सचित्र' कथन करण्यात जी मौज आहे ती कोणत्याच कथाकथनात नाही. या अनुभवांच्या आदान प्रदानात एखादा महिना देखील त्याच मूड मध्ये फिरायला जातो. म्हणूनच प्रत्येकाने जरासा वेळ (व पैसाही) बाजूला काढून वर्षातून एकदा तरी आठेक दिवसांचे पर्यटन केलेच पाहिजे...&lt;br /&gt;नुसते फिरतच बसायचे नाही तर प्रत्येक ठिकाणची वैशिष्ट्य पूर्ण छायाचित्रे देखील अवश्य घ्यायचीच. पुढील वेळी कधीही तो अल्बम चाळू लागता आपण त्याच त्या पर्यटन स्थळांना फुकटची भेट देऊन येऊ शकतो. हा अनुभवसुद्धा हमखास चेतनादायी ठरतो.&lt;br /&gt;म्हणूनच म्हणतो, फिरायला चला.. फिरायला चला.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-3901669096117592344?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/3901669096117592344/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_27.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3901669096117592344'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3901669096117592344'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_27.html' title='फिरायला चला..'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-1094080601874226131</id><published>2010-09-25T20:24:00.000-07:00</published><updated>2010-09-25T20:27:00.977-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सप्टेंबरचा अंतिम रविवार.'/><title type='text'>धक धक करने लगा...</title><content type='html'>कधी कधी आमच्या काळजात कळ निघाली की आमचे दिल धकधक करु लागते. हा अनुभव प्रत्येकाने एक दोनदा तरी घेतलेला असावा. छातीत धडधड वाढली की कोठेतरी काहीतरी पडझड झालीय याचा अंदाज बांधता येतो. कधी ती कौटुंबिक कलहाची खडखड असते तर कधी मनोभावे पाहिलेल्या नजरतीराने उडालेली गडबड असू शकते. फाटलेले शिवण्याची धडपडदेखील कट्यार काळजात रोवून जाते. एकूणच ही काळजातली धडधड काळजी करायला लावणारी. कधी कधी तर चांगल्या हसत्या खेळत्या छातीतले हृदय अचानक बडबड करु लागते, इतके की तो प्रलाप सहन न झाल्याने अंग घामाने डबडबून कायमचे थंड पडण्याचा धोका उद्भवतो.&lt;br /&gt;म्हणूनच ऊरातली ती धडधड नियमित ठेवण्या संबंधी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा उदात्त हेतू घेऊन वर्ल्ड हार्ट ऑर्गनायझेशन आणि हू यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबरचा शेवटचा रविवार जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो.&lt;br /&gt;ते चिमुकले मूठभर हृदय पन्नास साठ किलोच्या देहाला २४ तास ३६५ दिवस चैतन्य पुरविते... अथकपणे, अविश्रांतपणे. अशा छोट्या बटूचे मोठे काम दुर्लक्षिण्याजोगे नसतेच. हे हृदय कायम आपल्या कामात गुंतलेले असते. परंतु व्यक्तिच्या चुकीच्या आहार विहारांमुळेच गुंतागुंत निर्माण होऊन हृदयाला संप पुकारावा लागतो. त्याच्या अचानक येणाऱ्‍या संपामुळे कारखाना कायमचा दिवाळखोरीत निघणार हे उघड सत्य आहे. म्हणूनच शरीरातील या मुख्य पंपाला आपल्या कार्यात कसलाच अडथळा उत्पन्न होऊ नये याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते बिचारं धडधडणारच काळजी कशाला? असा दुर्लक्षित मनोवृत्तीचा विचार करुन चालणार नाही. पंपाची निगा म्हणजे जीवनज्योतीचं जपणं होय. हा मुख्य पंप चालला तरच मळा फुलणार. अन्यथा वाफे कायमचे सुकणार हे एक त्रिवार सत्य.&lt;br /&gt;अशा या अविरत धकधक करणाऱ्‍या चेतनामयी हृदयाची धकाधकीच्या जीवनात काळजी घ्यावी तरी कशी? हा खरा प्रश्न आहे.&lt;br /&gt;हृदयातील बिघाडाला अनुवांशिकता, धमनी काठीण्य, अतिरिक्त चरबीच्या गुठळ्या, धमनीचा आतील व्यास कमी होणे हे कारणीभूत असते. जसे वय वाढते तसे धमन्यांची लवचिकता, आकुंचन-प्रसरणातील सहजता लोप पावत जाते. परिणामी शरीराच्या अंतिम ऊतिपर्यंत पोषकांश पोहचविण्यासाठी हृदयाला अधिक दाबाने काम करावे लागते. मग उच्च रक्तदाबाचा विकार जडतो. अतिरक्तदाबामुळे मस्तिष्कातील नाजूक रक्तवाहिन्या फुटण्याचा प्रसंग येऊ शकतो. हे टाळण्यासाठी अँटीहायपरटेन्सिव मेडिसीन घ्यावे लागते. या रक्तदाब उतरवणाऱ्‍या औषधांचा अदृश्य विपरित असर वृक्क, मस्तिष्क, फुप्फुसे व हातापायांना अपुरे रक्त पोचविण्यात होतो. पंपिंग तर योग्य दाबाने व्हावे शिवाय वरील मुख्य इंद्रियांना पुरेसे पोषकांशही पोचावेत अशा कात्रीतून वाट काढीत उच्च रक्तदाबावरील औषधोपचार करण्याचे अग्निदिव्य हृदयविकार तज्ञांना पार पाडावे लागते.&lt;br /&gt;धमनीकाठीण्य, रोहिण्यांचा कमी झालेला व्यास यांमुळे रक्तदाब वाढतोच. तो कमी करण्यासाठी औषधे खावीत तर सर्व ठिकाणी पोषकांश पोचतीलच याची खात्री नाही. त्यामुळे पूर्वीसारखे पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही. अशी दोन्ही बाजूंनी व्यक्तिची कोंडी होत जाते. त्यामुळेच धमन्या लवचिक रहाव्यात, अतिरिक्त चरबी साठू नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे हृदय विकारापासून दूर राहणे होय.&lt;br /&gt;१) धमन्या कठीण होऊ नयेत यासाठी सर्वांगिण व्यायाम, योगासने यांचा निश्चित फायदा अनुभवास येतो.&lt;br /&gt;जॉगिंग, रनिंग, स्किपिंग, सायकलिंग, स्विमिंग इ. चल पद्धतीचे व्यायाम हप्त्यातून किमान चार दिवस अर्धा तास केलेच पाहिजेत. रक्ताभिसरण संस्था यांमुळे अधिक कार्यक्षम राहते. धमनी काठीण्य सहसा उद्भवत नाही.&lt;br /&gt;अचल पद्धतीच्या व्यायामप्रकारात योगासनांना फार महत्त्व आहे. जे कोणी घराबाहेर पडून व्यायाम करु शकत नाहीत, उदा. वयस्कर व्यक्ति, महिला इ. अशांसाठी घरच्या घरी कमी जागेत करता येणारा व्यायाम प्रकार म्हणजे योगासने.&lt;br /&gt;प्रत्येक आसनाचे स्वतःचे असे विशेष फायदे आहेत. पद्मासन, अर्धमत्सेंद्रासन, पश्चिमोत्तानासन, ध्यानासन, बिडालासन, श्वानासन, शलभासन, मयुरासन, शिर्षासन, पवनमुक्तासन, कोनासन, सर्वांगासन इ. आसनांचा नियमित अभ्यास करावा.&lt;br /&gt;सूर्यनमस्कार व एरोबिक्स, वार्मअप्स सुद्धा सर्वांगिण व्यायाम प्रकार आहेत.&lt;br /&gt;२) अतिरिक्त चरबी साठू नये यासाठी अतिउष्मांक असलेले पदार्थ वर्ज्य करावेत.&lt;br /&gt;नियमित व्यायामामुळे चरबी साठत नाहीच, तरीही तेलकट, तूपकट पदार्थ जरा बेतानेच हादडलेले बरे.&lt;br /&gt;सॅच्युरेटेड फॅटस् मुळे अधिक कोलेस्टेरॉल शरीरात शोषले जाते. हेच पुढे धमन्यांच्या अरुंदीकरणास कारणीभूत ठरते किंवा कोलेस्टेरॉलची छोटीशी गुठळी देखील अगडबंब व्यक्तिला क्षणात आडवा करण्याची क्षमता बाळगून असते.&lt;br /&gt;अंडी व अंड्यातील द्रव, मांसामध्ये- प्राण्यांची वसा, मज्जा, हृदय, लिव्हर, शैलीय प्राणी- ऑएस्टर, खेकडे, प्रॉन्स, श्रिंप्स, लॉबस्टर, दुग्धजन्य पदार्थ- क्रिम, बटर, जादा फॅटस् चे दूध, प्राणीज तेले इ. मध्ये कोलेस्टेरॉल अधिक असते.&lt;br /&gt;अतिरिक्त फॅट टाळण्यासाठी पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटस् चा वापर करावा. यामध्ये वनस्पतीजन्य तेल तूप यांचा समावेश होतो. उदा.- सूर्यफूल तेल, कॉर्न ऑईल, शिसम तेल, सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल, सफोला ऑईल. हे रिफाईन्ड तेलांचे प्रकार होत. परंतु हायड्रोजेनेटेड ऑईल्स, नारिकेल तेल, पाल्म तेल हे जास्त फॅटस् देऊन जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;योग्य आहार नियोजन, नियमित व्यायाम व तणावरहित जीवनशैली ही निरोगी हृदयासाठीची त्रिसूत्री आहे.&lt;br /&gt;या त्रिसूत्रीचा सर्वांनी अंगिकार करुन आपले दिल कायम धकधक करीत राहील याकडे लक्ष द्यावे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-1094080601874226131?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/1094080601874226131/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_25.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1094080601874226131'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1094080601874226131'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_25.html' title='धक धक करने लगा...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-4057368587815251690</id><published>2010-09-24T01:14:00.000-07:00</published><updated>2010-09-24T01:55:03.893-07:00</updated><title type='text'>जीवन एक महामार्ग..</title><content type='html'>जीवनमार्ग असो वा वाहतूकमार्ग चढ आणि उतार ठरलेलेच. कधी कधी इतकी धोकादायक वळणे येतात की मनाला उत्तम ब्रेक असेल तरच कवटी शाबूत राहते. अन्यथा वाहनही बेकाबू होऊन सर्व सर्व ब्रेक अप होण्याचा संभव असतो.&lt;br /&gt;अंधारी बोगदे पार केल्याशिवाय सुखाचा प्रकाश संभवत नाही.&lt;br /&gt;कधी कधी तर इतका गुळमुळीत अन् मोकळा ढाकळा महामार्ग गवसतो की स्पीडचं थ्रिल अनुभवावंसं वाटतं. परंतु मध्येच येणाऱ्‍या ब्रेकरमुळे मनाला, तनाला अन् वाहनालाही वेसण बसल्याने थ्रिलचं किल मध्ये रुपांतर होत नाही. काही मार्ग निसरडे व ओलसर लागतात. अशाठिकाणी कोणताही सैलसरपणा अंगावर चमडी ठेवत नसतो. वळणदार घाटरस्त्याने झोकदार वळण घ्यायचे मनात घाटत असते. अशा अनाकलनीय घाटमाथ्यावर जात्याच भुलैय्या निर्माण झालेला असतो. त्या वळणभूलीचा अंमल आपल्या चालनावर न झाला म्हणजे मिळवली. नाहीतर त्या भूलीमुळे काळझूल पांघरणारी दरी पुढे खुणावत असतेच. तरी बरे महामार्गावर जागोजागी मार्गदर्शक खुणा दिशादर्शन करीत असतात. त्यायोगे रस्त्याचं सहज सुंदर दर्शन होत राहतं. नियम मोडले की रस्त्यानं हातपाय तोडलेच म्हणून समजा. आणि ज्यावेळी वेगवान प्रेमालापाची बात वेग घेते तेव्हा घाताचं सावट अपघात करून जातं. चढाओढीची संगत नेहमीच रंगत नाही, कोणाला तरी माघार घेऊन काळवेळेचं गणित साधावं लागतं. भरधाव येणाऱ्‍याला साईडनेच जाऊ द्यावं लागतं. हरक्षणी मृत्युचे सापळे दबा धरून असतात. तेव्हा घरून चिंतलेलं सुयश पाठीशी पुरतं. धोपट मार्गाने गेलात तर इच्छित खोपटही आढळत नाही. मग मळलेल्या रस्त्यालासुद्धा पांथस्ताची किंमत वाटत नाही.&lt;br /&gt;कधी कधी राजमार्ग भेटला तरी तो खाचखळग्यांचा साक्षीदार असतो. राजेपद विभूषित करण्यासाठी एक तर काटेरी मुकूट तरी परिधान करावा लागतो किंवा काट्यांवरून मार्गक्रमणा करावी लागते. जीवनमार्गातील अडथळे पार करुन जे राजेपद प्राप्त होते ते महामार्गावरचे विलोभनीय शहर असते. अन् अशा शहराच्या शोधार्थ प्रत्येकाला चालायचे असते. तेव्हाच जीवन एक महामार्ग बनतो...&lt;br /&gt;&lt;br /&gt;('&lt;a href="www.mimarathi.net/node/2961"&gt;मिश्किली&lt;/a&gt;' मधून..)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-4057368587815251690?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/4057368587815251690/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_24.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4057368587815251690'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4057368587815251690'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_24.html' title='जीवन एक महामार्ग..'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-4881355915145171908</id><published>2010-09-05T03:06:00.000-07:00</published><updated>2010-09-05T03:18:00.701-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='५ सप्टें.'/><title type='text'>शिक्षकांची परवड</title><content type='html'>'मास्तर उंद्या तुमच्या नावानं बैलपोळा हाय म्हंत्यात नव्हं?' असं आम्ही आमच्या गुरुजींना बेधडक विचारु शकत होतो. आता काळ बदलला. शाळा हायटेक झाल्या. चुरगाळलेल्या पायजम्यातले मास्तर कडक इस्त्रीचे सर झाले. पोरंही बदलली. ओबिडिएन्ट झाली. टीचर्स डे मोठ्या दिमाखात साजरा होऊ लागला. ती हक्काची सुट्टीदेखील कार्यक्रमांच्या रेलचेलीत लुप्त होऊ लागली. मुले आपापल्या आवडत्या सरांना मॅडमना फुले देत जातात. ते हसून स्विकारण्यापलिकडे ते काय करु शकतात? एका डोळ्यात हसू दुसऱ्‍यात आसू घेऊन बिचारे गुरुजन आला दिन ढकलतांना आढळतात.&lt;br /&gt;पेपरवरच्या फुल्यांची जागा स्टार्सनी घेतली. तरी नवीन येणाऱ्‍या गुरुजींचे स्टार्स काही बदलणार नाहीतसे दिसते.&lt;br /&gt;नाहीतरी आमच्या बालपणी अशीच परिस्थिती होती. मधला काही सुवर्णकाळ सोडला तर आजचा शिक्षकही तितकाच पिचलेला आढळेल. पूर्वी आम्हांला शिकवणारा एकुलता एक शिक्षक इतका दीन होता की आपलाही दिन साजरा करण्याइतकी त्याची दिन दिन दिवाळी होत नसायची. तो दिवाळखोरीतच मातीचे खोरे ओढतांना दिसायचा. शिडशिडीत अंगाच्या त्या मास्तराला महिना सरून गेल्यावर कडकडीत पगार भेटायचा, अन् तो उधारीची बिले चुकती करण्यातच संपायचा. त्यामुळे कायम खिशात कडकी.&lt;br /&gt;त्यानंतर मास्तरलोक लोकसंख्येच्या प्रमाणात वाढले. त्यांची कॉलेजेस ठिकठिकाणी उगवू लागली. त्यांच्याही जोरदार संघटना जमल्या. तुटपुंज्या वेतनाचा जगजाहीर निषेध झाल्यावर राज्यकर्त्यांना गुरुवर्यांच्या शक्तिची कल्पना येऊन सूत्रे फिरली. राजकारण मास्तरांनाही कळले अन् त्यांचे नशीबसुद्धा फळफळले. इतके की मास्तरकी सारखा दुसरा समृद्ध जोडधंदा त्याकाळी उरलेला नव्हता, एवढी पगारवाढ प्रत्येक वेतन आयोगाने देऊन टाकली. तो आतबट्याचा व्यवहार आजही राज्याच्या तिजोरीवर एवढा परिणाम करतो की गेली आठ वर्षे शासनाने अनेक रिक्त जागा तोट्याच्या भयास्तव भरल्याच नाहीत. तरीही गुरुजी तयार करणारी टाकसाळ दरवर्षी कित्येक गुरुजींना जन्माला घालतेच आहे...&lt;br /&gt;जागा कमी उमेद्वार जास्त. असं व्यस्त प्रमाण झाल्यावर शासनाने पुन्हा तोकड्या पगाराच्या कुबड्या मास्तरांहाती दिल्यात. त्यांना शिक्षणाचा 'सेवक' म्हणून गौरविले. चपराशा इतकी आमदनी त्यांना देऊ केली. फक्त दीड ते तीन हजारांत ह्या नव्या सरांनी भागवायचं कसं?&lt;br /&gt;या शिक्षक दिनानिमित्त हा कळीचा प्रश्न चर्चिला जावा.&lt;br /&gt;एवढी फाटकी जिंदगी सोसूनही हे गुरुवर्य प्रत्येक पोराची जिंदगी शिवून देण्याचं कार्य इमाने इतबारे करताहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे.&lt;br /&gt;म्हणूनच सर्व शिक्षक बंधूभगिनींना शिक्षकदिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-4881355915145171908?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/4881355915145171908/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_05.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4881355915145171908'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4881355915145171908'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_05.html' title='शिक्षकांची परवड'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-2736151809987985589</id><published>2010-09-04T18:09:00.000-07:00</published><updated>2010-09-04T18:11:33.914-07:00</updated><title type='text'>अलविदा त्या रूम मालकांना..</title><content type='html'>कॉलेजलाईफच्या धसमुसळ्या वयात बारा महिन्यांत बारा घरे बदलून झाली असतील. बारा घरची बाराप्रकारची मालक मंडळी तेव्हा भेटली. ते भाड्याचं घर असल्याने कधीही खाली करावं लागेल, अशा धारधार तलवारीची नेहमीच डोक्यावर दहीहंडी असायची. ऍडव्हान्स भाडं दिलं की रूम आपली, म्हणायला आपली. आमच्या रूमवर आमच्यापेक्षा मालकाचाच बारीक डोळा असायचा.&lt;br /&gt;पंखा कमी स्पीडवर ठेवत जा, रात्री दहानंतर लाईट वापरू नका, झोपतांना सगळे दिवे बंद करा, पाण्याचा नळ चालूच ठेऊ नका, भिंतींना नवे खिळे ठोकलेले चालणार नाहीत, रुम आठवड्यातून एकदा पुसावीच लागेल, टॉयलेटला हप्त्यातून एकदा ब्रश मारावाच लागेल, खिडक्यांना दोरे बांधून कपडे वाळत घालता येणार नाहीत, रुमवर ऐऱ्‍यागैऱ्‍या मित्रांना आणायचं नाही, रात्र रात्र जागून गप्पा हाणायच्या नाहीत, दिवसादेखील जोरजोरात हसत खिदळत बसायचं नाही, अपेयपान केल्याचे निदर्शनास येताच त्याचक्षणी सामान बाहेर फेकून दिले जाईल... अशा अनेक अटी व नियम सांगणारे मालकलोक आम्हांला भेटले. त्यांच्या त्या कंडिशन्स आम्ही बाडबिस्ताऱ्‍यात गुंडाळून ठेवत कित्येक रुमा बदलल्या !&lt;br /&gt;नवीन रुम घेतली की आमचा संसार सुरु... इन मिन वस्तू तीन. कपड्या-पुस्तकांची सूटकेस, एक बादली अन् अंथराय-पांघरायची वळकटी. बस्स. सगळाच सुटसुटीत मामला ! एकाच खेपेत आपलं बिऱ्‍हाड पाठीवर लादून आम्ही रातोरात अनेक रुमा बदलल्या आहेत...&lt;br /&gt;पहिले काही दिवस नव्या मालकमजकुराच्या अटींच्या फैरी झेलाव्या लागत. त्यांच्या शोधक नजरांच्या हेरगिरीचे बाण घायाळ करीत. 'हे करू नका, ते करू नका, अमूक चालणार नाही, तमूक चालणार नाही' अशा नन्नाच्या पाढ्याखाली दबून राहावं लागे. एकदा का भीड चेपली की आम्हां भाडेकरुंना मालकाच्या नियमावलीची चीड आलीच म्हणून समजा! ते नियम कशाप्रकारे तोडता येतील? यावरच आमची गुप्त खलबते चालत. मालक विरुद्ध भाडेकरू असा तो सूप्त संघर्ष उडे. आपण फुकट राहतो की काय इथे? हे आमचं तत्वज्ञान आम्हांला स्वस्थ बसू देईल तर शपथ ! त्यामुळे महिनाभराचं आधीच दिलेलं भाडं पूर्णपणे वसूल करण्यासाठी आमची धडपड चालायची. म्हणूनच की काय आमचं कोणत्याच मालकमहाशयाबरोबर सूत जुळलं नाही...&lt;br /&gt;तशी आम्ही संडी पोरं. रोज अंडी खाणारी, कॉलेजला कधीमधी दांडी मारणारी. त्या सुट्टीच्या दिवशी दिवसभर रुमवर लोळत पडायचं अन् रात्रभर रुमच्या पुढील चौकात ढांगटींग करीत जागायचं. हे आमचं रुटीन. मग दुसऱ्‍या दिवशी नळाचं पाणी गेल्यावरच जाग यायची. तेव्हा रिकामी बादली हलवित, ब्रश अन् पेस्टचा फेस दोन्हीही सांभाळून 'बादलीभर पाणी देता काहो काका,' अशी निर्लज्ज भीक मालकमहोदयाकडे मागावी लागे. ते 'बेणं' शानं असेल तर मुकाट्याने 'पिँपातून पाणी काढून घे' म्हणायचं अन् येडं असेल तर आमच्या नाकावर धाडकन दार आपटून आतमध्ये नाष्टा झोडीत बसायचं. त्या दिवशी पारोशा अंगाने प्रत्येक क्लासमेटला, आज मी कशी बिनपाण्याची अंघोळ केली हे सांगून गंडवतांना मोठी मौज वाटायची !&lt;br /&gt;एक तारीख जवळ आली की आमची खिसे चाचपणी सुरु व्हायची. कारण महिन्याच्या पहिल्याच दिवशी मालक रुमपुढे हजर. जोरात 'अलख निरंजन' करणार. त्यांचं दान त्यांच्या हातात पडलं नाही तर रामप्रहरी जुंपायची. हे टाळण्यासाठी म्हणून मग आदल्या दिवसापर्यँत काँट्री करुन भाड्याचा आकडा कसाबसा गाठला की हुश्शऽ करायचं. कारण मन्थएण्डला बहुतेकांचे खिसे उताणे पडलेले असायचे. भाड्याची रक्कम गोळा व्हावी याकरिता 'एक कट दोन हाफ' किँवा 'वन बाय टू' अशी चहाची तडजोड करण्यातही वेगळ्याच शेअरिंगचा अनुभव मिळायचा...&lt;br /&gt;काही मालक मात्र फार कनवाळू अन् भल्या मनाचे भेटले. आम्ही कितीही दंगामस्ती केली तरी ते निमूटपणे ऐकत बसायचे. एकदा आम्ही रात्रभर गोंधळ घातला. तरीही ते डाराडूर झोपलेले! आम्हांला वाटलं म्हातारा म्हातारी झोपेच्या गोळ्या खाऊन कायमचे निजले की काय? परंतु छट्! त्यांचे डोळे जरी गच्च बंद होते तरी कान टक्क उघडे असल्याचं सकाळच्या त्यांच्या टीपण्णीवरुन लक्षात आलं आणि आम्ही रात्रीच्या गप्पा आठवून नको इतके ओशाळलो! त्यांचीही वेगळीच करुण कहाणी होती. त्यांना अपत्यच नव्हतं म्हणून ते आमचा धिंगाणा एँजॉय करायचे. हे कळल्यावर आम्हांला गलबलल्यासारखं झालं. आम्ही शहाण्या पोरांसारखे वागू लागलो. शांत शांत राहू लागलो. एकदा त्यांनी विचारलं, 'रुममध्ये कुणी नसतं का हल्ली? नाही, म्हटलं पूर्वीसारखा गोंगाट नसतो आता म्हणून विचारलं.' त्यानंतर आम्ही आणखीनच गप्प झालो. काहीच विरोध नसल्यामुळे आमच्या आरडाओरड्याला काहीच महत्व नसायचं. अशा मवाळ मालकापुढे आमचं जहालपण अक्षरशः गळून पडलं. अखेर त्यांनाच ही शांतता सहन न झाल्याने त्यांनी रुम खाली करण्याचे फर्मान सोडले. पडत्या फळाची आज्ञा घेत आम्ही आमचं बिऱ्‍हाड हलवलं. आमची रुम 'चांगला गोँधळ' घालणाऱ्‍या ग्रुपला मिळाली!&lt;br /&gt;अनायासे त्या ग्रुपची रिकामी रुम आम्ही घेतली. त्या रुमचा मालक महाकजाग अन् भांडकुदळ होता म्हणे. आम्हांलाही तेच हवं होतं. दोन्हीकडून ढाल-तलवारींचा खणखणाट होत राहिला तरच लढाईला रंग चढत असतो. त्यामुळेच ती रुम आम्ही खूपदा गाजवली. तो मालक आमचा भरवसा नसल्याने सहसा कधीच घर सोडून कोठे जायचा नाही. मात्र एकदा सुट्टीत सहकुटुंब मूळगावी गेला. जातांना 'घराकडे लक्ष द्या रे पोरांनो' म्हणून गेला. मग आम्ही डोळ्यांत तेल घालून कसं कसं 'लक्ष्य' साध्य केलं हे काय सांगायलाच पाहिजे?&lt;br /&gt;मालकसाहेब गावाहून परतले अन् पाहतात तो काय? गेटवरच्या झाडावर एकही नारळ नाही, कंपाऊंडच्या आतील चिकुच्या झाडाखाली अर्ध्याकच्च्या चिकुंचा सडाच पडलेला. अंगणभर पालापाचोळा.. आणि घर? घराचं दार नुसतंच लोटलेलं, कुलूप तुटलेलं! घरातील प्रत्येक सामानासुमानावर ते मनसोक्त वापरल्याच्या खाणाखुणा उमटलेल्या. पोलिसांत तक्रार करायला ते निघालेच होते, आम्हीच थोपवलं. म्हणालो, 'तुम्ही घातलेल्या जाचक अटी आम्ही तोडल्या. काय म्हणणंय तुमचं?' मालकाला अशा कोंडीत पकडून खिंड लढवायला भाग पाडल्यावर सुमारे दोन तास शाब्दिक धुमश्चक्री चालू राहिली. त्यावेळी वादविवाद स्पर्धेसारखा आमचा कस लागला होता. आमच्यासारख्या इरसालकार्ट्याँना त्याचवेळी रूम खाली करावी लागली हे सांगायला नकोच...&lt;br /&gt;नवी रूम मिळेपर्यंत इतरांच्या रुममध्ये चोरीछिपे राहावं लागे. (आमचा एक मित्र तर असाच याच्या त्याच्या रुममध्ये राहून आख्खी कॉलेज लाईफ पास आऊट झाला होता !)&lt;br /&gt;परंतु खरं सांगायचं म्हणजे असे भांडकुदळ मालकच खूप काही शिकवून गेले. 'अरे तुम्ही अजून अंड्यातले संडे आहात.जगाचे दंडे अजून तुम्हांला माहीत नाहीत. अरे पोरांनो, घर बांधतांना किती यातायात करावी लागते हे तुम्हांला माहीत नाही रे अजून..' असा त्यांचा समजावणीचा सूर असे...&lt;br /&gt;आणि आज जेव्हा स्वतःच्या घराचा पाया खोडून घेतांना, पिलर भरतांना, स्लॅब टाकतांना आकड्यांची जी जुळवाजुळव करावी लागते तेव्हा तीच कजाग मंडळी डोळ्यांपुढे तरळून जातात. त्यांनी त्यावेळी सांगितलेलं काही खोटं नव्हतं, हे पटायला लागतं. खोल्या बदलणं सोप्पंय पण बांधणं अवघड हे कळून चुकतं. मग वाटू लागतं की च्यायला आपण इतक्या खोल्या बदलून मालकलोकांना उगाचच उचकावलं बरं का. आपण त्यावेळी चुकलोच. नाहीतर काय?&lt;br /&gt;( पूर्वप्रसिद्धी- "ऑक्सिजन"-लोकमत ०३-०९-२०१०.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-2736151809987985589?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/2736151809987985589/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_04.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/2736151809987985589'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/2736151809987985589'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post_04.html' title='अलविदा त्या रूम मालकांना..'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-1925362872759728720</id><published>2010-09-01T06:12:00.000-07:00</published><updated>2010-09-01T06:13:48.154-07:00</updated><title type='text'>बालकांचा चिम्मणचारा</title><content type='html'>बालकेच ती, खेळणारच. जन्मजात स्वभावच त्यांचा, इकडे तिकडे हुंदडण्याचा. त्यामुळे त्यांनी पोटभर खाल्ले नाही की आईच्या पोटात कालवाकालव होते. मुळात बालकांचे वयच खाण्यापेक्षा खेळण्याकडे ओढा असणारे. त्यांनी पुरेसे म्हणजे एक चपाती, थोडी भाजी, वाटीभर वरणभात वगैरे खाल्लं नाही म्हणजे ती मुलं अर्धपोटी खेळत आहेत हा समजच चुकीचा!&lt;br /&gt;खरे तर तासाभराने घासभर 'चरण्याची' बालकांची मूळ वृत्ती असते. परंतु आपण मोठी माणसं उगाचच त्यांचे खाणे वेळेत अन् वजनमापात तोलत बसतो. त्यांना वेळेनुसार खायला देण्याऐवजी वेळोवेळी द्यावे लागते तरच ते पचते, अंगी लागते. कारण त्यांच्या जठराचा आकार एकाच वेळी एक पोळी अन् वरणभात इतकं अन्न साठवून घुसळण करण्या इतका सक्षम नसतो. जसजशी वाढ होईल तशी पचन संस्थेची वृद्धी होत जाते. तरीही बालकांच्या अशा वाढीच्या वयात योग्य ते पोषकांश शरीराला प्राप्त करुन देणं हेच खरं पालकांचं काम.&lt;br /&gt;काही बालकांना भूक लागल्याची जाणीव होते, कळते. मग ते खाऊ खाऊ करतात. तर काहींना भूक लागलीय याची नीटशी जाणीव न समजल्यामुळे ते रडतात, चिडचिड करतात. अशा वेळी पालकांचाच कस लागतो की बालकाला भूक लागलीय की झोप? भुकेच्यावेळी त्यांना आवडणारा, भावणारा पदार्थ लगेच असेल तर मुलं पोटभर जेवतात. ही त्यांची मानसिकता सवयीनं अन् अनुभवानं शिकण्याची गोष्ट आहे. फार थोडी मुलं 'मला खूप भूक लागलीय, जेवायला दे.' असं ओरडून सांगू शकतात. हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. काही बालकांना मोठे झाले तरी 'हा घास चिऊचा, हा घास काऊचा' असं करीत भरवावं लागतं. तर काहींना काहीही चारण्यासाठी मारावं लागतं. जितक्या बाललीला तितक्या खाऊ घालण्याच्या कला अंगिकाराव्या लागतात.&lt;br /&gt;या वयातील (२ ते ५) बालकांना अधिक कॅलरीजची आवश्यकता भासते. कारण ते खेळकर असतात. त्यांचे शरी जादा ऊर्जेची मागणी करीत असते. शारीर क्रियांतील चयापचयाचा वेगही इतरांपेक्षा अधिकच असतो. अशामुळे योग्य तितके पोषकांश शरीराला मिळाले नाहीत तर कुपोषण होते. साधारणतः बालकांना पुढीलप्रमाणे कॅलरीजची आवश्यकता असते-&lt;br /&gt;1) वय- १ ते ३ वर्षे&lt;br /&gt;वजन- १२ कि.ग्रँ. (आसपास)&lt;br /&gt;उष्मांक- १२२० किलोकॅलरीज.&lt;br /&gt;2) वय- ४ ते ६&lt;br /&gt;वजन- १९ कि.ग्रँ. (आसपास)&lt;br /&gt;उष्मांक- १७२० किलोकॅलरीज.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढील वेळापत्रकानुसार बालकांचा आहार तक्ता आखावा-&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी ६.३० दूध&lt;br /&gt;७.३० नाष्टा- रवा, उप्पीट, गोड चपाती.&lt;br /&gt;९.०० प्रोटीनेटेड मिल्क&lt;br /&gt;११.०० गोड बिस्किटे&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुपारी १२.३० जेवण- पोळीभाजी, वरणभात, कोशिंबीर किंवा लस्सी&lt;br /&gt;३.०० फ्रुट ज्युस किंवा मिल्क शेक&lt;br /&gt;४.०० हॉर्लिक्स, कॉम्प्लँन, बूस्ट इ. एनर्जायझर द्यावे.&lt;br /&gt;७.०० जेवण- मऊ चपाती, हेल्दी वेफर्स, इडली, डोसा, उत्तप्पा इ.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रात्री ९.०० दूध.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही सारणी आदर्श आहारपद्धत म्हणून सुचविली जाते. यामध्ये बालकांच्या सवयीनुसार वेळांमध्ये बदल केला जाऊ शकतो. तसेच चवीनुसार विविध पाकसिद्धी देखील बदलता येऊ शकतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पूर्वी आमची आजी वा पणजी आमच्या खिशात सुकामेवा (बदाम, काजू, बेदाणे, खारीक खोबरे इ.) किंवा रानमेवा (फळे, शेंगा) यांचा 'चिम्मणचारा' भरायची. येता जाता आम्ही तो हादडत असू. त्यामुळेच बहुदा आम्ही धट्टेकट्टे निपजलोत!&lt;br /&gt;आजच्या इन्स्टंट जमान्यात हा चिम्मणचारा कालबाह्य झालाय. तरीही बदलत्या काळानुसार सवयी बदलाव्याच लागतात. म्हणून बालकांच्या पुढ्यात कुरकुरे, वडापाव, भेळ असला निकृष्ट चिम्मणचारा न ठेवता त्यांना आवडणारे ड्रायफ्रूट्स (अक्रोड, प्रेस्ड अंजीर, आंबावड्या, चारोळ्या, पिस्ते इ.) किंवा सिजनल फळे, कंदमुळे (गाजर, रताळे, बीट इ.) हे द्यावे. बालकांच्या कलाकलाने त्यांना व्यवस्थित खाऊ घातल्यास ते किलोकिलोने वाढतील यात शंका नाही...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-1925362872759728720?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/1925362872759728720/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1925362872759728720'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1925362872759728720'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/09/blog-post.html' title='बालकांचा चिम्मणचारा'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-6394785000742776030</id><published>2010-08-27T19:26:00.001-07:00</published><updated>2010-08-27T19:28:30.748-07:00</updated><title type='text'>संपादकांच्या फुलक्या</title><content type='html'>संपादकांच्या फुलक्या भाजायचे ठरले तर टोपलंभरुन तरी हमखास जमतील. त्या टम्म फुगलेल्या फुलक्या मार्मिक टिचकी मारून फोडल्या की पचायला हलक्या होतील व त्या खाल्ल्यानंतर मस्त मेजवानीच्या डुलक्याही लागतील...&lt;br /&gt;त्यावेळी आम्ही लेखन क्षेत्रातले उमेद्वार होतो. अजूनही आहोतच, परंतु तेव्हा फारच नवखे होतो. पेपर चाळायचे, 'निवेदने' कॉलम भरारा वाचायचा, पटतील ते विषय पत्त्यांसह उतरवून घ्यायचे. अन् कागद पेन घेऊन लेखनसमाधी लावून घ्यायची. एकेका लेखासाठी चार पाच खर्डे होत. शेवटी हे लिहू की ते करता करता सगळेच उतरुन पाठवून द्यायचो. काय जे लागेल ते त्यांनीच वेचावे असा हवाला टाकून लेख प्रकाशित होण्याची वाट पहात रहायचं. संबंधित विशेषांक किँवा मासिक प्रकाशनाची तारीख जवळ येऊनही आपल्याला निरोप तो कसा नाही म्हणून आम्हीच फोन लावायचो.&lt;br /&gt;'अच्छा, तो लेख होय? अहो त्यातील बरेच लिखाण गाळले असते तर बरं झालं असतं. गाळू का?' अर्थात ती कापाकापी अगोदरच झालेली असायची. लेखकाला फोन करुन आणखी फोनबील का वाढवा? असा व्यवहारिक विचार करुन संपादकमजकूर आम्ही संपर्क साधल्यावरच कोणता मजकूर कापला (त्यांच्या शब्दांत ठेवून घेतला) ते सांगत. अशाप्रकारे चार पाच पुस्तके अभ्यासून चार पाच दिवस खपून तयार केलेला अभ्यासपूर्ण लेख अपूर्ण वाटावा असा छापला जाई.&lt;br /&gt;षोडशवर्षीय भासणारे भर'टंच' लिखाण संपादक महोदय पंचवार्षिक मुलीत बदलून टाकीत.&lt;br /&gt;लिहायला मिळतेय म्हटल्यावर आम्ही शंभरच्या स्पीडने सुटायचो. कागदांचे डब्यावर डबे जोडायचो, आणि त्यातील एकेकाला रेल्वे फाट्यावर गाठून काडी लावायचं काम संपा.महाशय करायचे. धारधार तळपती तलवार उपसून आम्ही शब्दांसह लढू पहायचो तर सं.महोदय ती तलवार तासून तासून इतकी थोकटी करीत की जणू बारीक सुरीच!&lt;br /&gt;आमचा एकही लेख त्यांच्या संपादकीय सदरा सारखा भरजरी सदरा लेवून बसल्याचं आठवत नाही. आमच्या लेखाचं मुंडण हमेशा व्हायचंच. एकूण काय तर आमच्या लेखाची मेखच उडवली जायची. आमच्या लेखनातलं माखन चोरलं जातंय की काय असं वाटत रहायचं. अर्थात संपादकांच्या दृष्टीने जबरा, फंटूश, ढीशँव, लढ बाप्पू अशा शब्दांना अर्थ नसायचा. परंतु असे शब्द आमच्या चिरतरुण लिखाणाचे आत्मे असत. त्यांनाच केराची टोपली दाखवली तर काय उरणार? नुसता कचरा!&lt;br /&gt;नाही म्हणायला एका कौटुंबिक मासिकाचे संपादक आम्हांला कौटुंबिक वातावरणात वाढीस लावायचे. आमचे लिखाण आशयासह जसेच्या तसे छापायचे. परंतु त्याला कौटुंबिक वाचकांकडून कितीसा प्रतिसाद मिळणार? म्हणून आम्ही खट्टू असायचो.&lt;br /&gt;आणखी एक संपादक तर चिडून ओरडत, 'अरे तुम्हां पोट्ट्यांना व्याकरण व शुद्धलेखन पुन्हा शिकायला हवंय रे. त्याशिवाय तुमची आर्टिकल्स घेता येणार नाहीत रे. किमान शुद्ध शब्दांचं तूप तरी तुमच्या या आकर्षक व्यंजनावर येऊ देत.'&lt;br /&gt;हं. हे मात्र खरं होतं बरं का. आम्ही जरा भेसळीचंच तूप सर्रास वाढत जायचो. जाहीर, माहीत असे शब्द बरोबर लिहायचो मात्र जाहीरात, माहीती अशा चुका आपोआप व्हायच्या. एक मात्र शेवटपर्यंत कळायचं नाही की 'पुण्यात' हा शब्द पापपुण्याशी संबंधित लिहितांना 'पुण्ण्यात' असा उच्चारानुरुप का लिहू नये, किँवा 'लावण्यामुळे' हा शब्द सौंदर्यवाचक विशेषण याअर्थी वापरतांना 'लावण्ण्यामुळे' अशा योग्य रुपात का नसावा? असे अनेक प्रश्न त्यांच्याशी वादविवाद करतांना आम्ही उपस्थित करायचो. 'ते तसेच लिहायचे असतात' असा निर्णय देऊन ते गप्प बसत. अखेर ते आमचे गॉडफादर असल्याने आम्हांला चाकोरी सोडून चालता आलेच नाही.&lt;br /&gt;एक मात्र खरं हे संपादकीय काम भलतंच किचकट व कटकट वाढवणारं असायचं. एखाद्या नामांकित लेखकाचं लिखाण जसंच्या तसं छापावं लागायचं. त्यातील शुद्धलेखनाच्या चुका काढल्या तर त्यांना राग येऊन ते लेखक म्हणत, 'आहे तेच छापा. ती कथेची गरज आहे.' मग आमच्यावर ओरडणाऱ्‍या संपादकांचं तोँड पाहण्यालायक होई. कारण अंक वाचून अनेक चोखंदळ वाचकांची (बहुदा पुणेरी) पत्रे येत- 'कथेतील 'नुपूर' हा शब्द चुकीचा छापला गेलाय. जरा शुद्धिचिकित्सकाला झापा.' ते पत्र वाचून आम्ही हसत असू. कारण त्या काळी खिळे निवडण्यापासून बसविणे, चेक प्रिँट काढणे, पुन्हा बदलणे ही कामे खुद्द संपादकांना किँवा आम्हांसारख्या उमेद्वारांनाच करावी लागत!&lt;br /&gt;आम्हांला भेटलेल्या संपादकांमुळेच आम्ही घडलो, बिघडलो नाहीत. आमच्या गुरुवर्याँनी डुलक्या न मारता आमच्यासाठी छानशा फुलक्या भाजल्या हे मात्र नक्की...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-6394785000742776030?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/6394785000742776030/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/08/blog-post_27.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/6394785000742776030'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/6394785000742776030'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/08/blog-post_27.html' title='संपादकांच्या फुलक्या'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-6562443461147093373</id><published>2010-08-26T22:44:00.001-07:00</published><updated>2010-08-26T22:47:27.086-07:00</updated><title type='text'>निद्रेची चिरफाड</title><content type='html'>निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात. एकीनं व्यक्ति झोपवली की दुसरी त्या व्यक्तिला उठवण्याचा, जागते ठेवण्याचा प्रयत्न करते.&lt;br /&gt;एकीचं नाव शांता. ती नावाप्रमाणेच शांत झोपेचं वरदान देते. तिला शास्त्रीय परिभाषेत नॉनरैपीड आय मूव्हमेंट स्लीप (नॉनरेम) म्हणायचं.&lt;br /&gt;तर दुसरीला रैपीड आय मूव्हमेंट स्लीप (रेम) अर्थात परखड भाषेत 'चळमुंगळी' म्हणायचं. ही बयाच फार त्रासदायक असते. हीच व्यक्तिला 'जागते रहो'ची साद घालीत सतावते.&lt;br /&gt;नॉनरेम निद्रेच्या १, २, ३, ४ अशा उत्तरोत्तर गडद होणाऱ्‍या प्रत्येकी ९० मिनिटांच्या पायऱ्‍या असतात. म्हणजे शांतेची चौथी स्टेज ही प्रगाढ वा साखरझोप असते. वाढत्या टप्प्याप्रमाणे चौथ्या स्टेजला एकदम परब्रह्म समाधीच लागते, इतकी की काही कोवळ्या नवजात बालकांना किंवा मृत्युशय्येवरील वयस्कांना याचवेळी स्वर्गाची द्वारे खुली होतात! हू नाही की चू नाही, डायरेक्ट मुक्तीच. अशा 'शांते'चं गुणवर्णन करावं तितकं कमीच.&lt;br /&gt;असो.&lt;br /&gt;तर या नॉनरेमच्या चारही स्टेजमध्ये हटकून व्यत्यय आणते ती रेमनिद्रा. ती साधारणतः ५ ते ३० मिनिटे (व्यक्तिपरत्वे) प्रत्येकाला सतावते. याच काळात डोळे गरागरा फिरुन व्यक्ति चाळवली जाते. रेम मध्ये पडलेली वाईट स्वप्ने दिवसाही आठवून भिववतात. हीच चळमुंगळी बया उत्तेजित करुन पुरुषांचे कपडे ओले करण्याचं धारिष्ट्य दाखवते. हिच्यामुळेच व्यक्ति झोपेत बावचळतात. एकंदर हिचं वर्तनच हानिकारक. आणि म्हणूनच जेव्हा या बयेचा ताल बेताल होतो (३० मिनिटांपेक्षा अधिक) तेव्हा आपल्याला नीटशी झोप लागत नसते, आपण अनिद्रेची तक्रार करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता वाचकांच्या लक्षात आलंच असेल की कसेही करुन या 'चळमुंगळी'चा बंदोबस्त केला की 'शांता' नक्की भेटणार.&lt;br /&gt;तेव्हा रेमचा कार्यकाल कमी करणं हेच शांतेला प्राप्त करण्याचं प्रभावी सूत्र ठरतं. याकामी पुढील औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घेतल्यास फायदा होतो-&lt;br /&gt;१) बार्बीच्युरेट्स- फिनोबार्बीटोन, अमायलोबार्बीटोन इ.&lt;br /&gt;२) बेंझोडायझेपाईन्स- डायझेपाम, फ्लूराझेपाम, लोराझेपाम, अल्प्राझोलँम इ. (हेच जास्त वापरले जातात व फायदेशीर ठरतात.)&lt;br /&gt;३) अल्कोहोल- सर्व प्रकार! (पण योग्य प्रमाणात.)&lt;br /&gt;४) अल्डीहाईडस्- पँराल्डीहाईड इ.&lt;br /&gt;५) इथिनामेट&lt;br /&gt;६) इतर- अँटीहिस्टामिन्स (कोडीन- कोरेक्स, सायपॉन इ.),स्कोपोलँमाईन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नवीन आलेले औषध- झोपीक्लोन (नावपण काय भारी बघा- झोपेचा क्लोन!) सर्वात प्रभावी व सवय लागणार नाही असे आहे.&lt;br /&gt;मात्र यातील कोणतेही औषध तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस घेऊ नये.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता 'निद्रानाश' चर्चेला घेऊयात...&lt;br /&gt;निद्रानाश अर्थात निद्रादेवीची अवकृपा म्हणजे व्यवस्थित झोप न लागणे, जागता पहारा सुरु राहणे, रात्रभर स्वप्नेच पडणे, मांजर-कुत्र्यासारखी क्षणिक डुलक्यांची माळ लागणे, डोळे उघडे असल्याप्रमाणे टक्क दिसत राहणे इ. लक्षणे ही निद्रानाशाची- इन्सोम्नियाची असतात.&lt;br /&gt;हा दोन प्रकारचा-&lt;br /&gt;(१)साधा निद्रानाश-&lt;br /&gt;(३ दिवस ते ३ आठवड्यांपेक्षा कमी)-&lt;br /&gt;यामध्ये झोपेची वेळ घटणे, भयंकर स्वप्नांची रात्र असणे, सकाळी ताजेतवाने न वाटणे अशी लक्षणे आढळतात.&lt;br /&gt;याची संभाव्य कारणे पुढीलप्रमाणे-&lt;br /&gt;१.जीवनमानातील बदलामुळे (नोकरी, व्यवसाय, हवापाणी, प्रदेश बदलणे) आलेले ताण, तणाव.&lt;br /&gt;२.जीवनातील आर्थिक, सामाजिक अस्थिरता, बेरोजगारी.&lt;br /&gt;३.पूर्वेकडून पश्चिमेकडे किँवा उलट जगप्रवास करणे, उदा. पर्यटक, वैमानिक इ.&lt;br /&gt;४.शारीरिक कारणे- वेदना, अस्थमा, ज्वर किँवा आजाराचे औदासिन्य.&lt;br /&gt;५.मानसिक कारणे- विरह, वियोग यांमुळे आलेली उदासिनता.&lt;br /&gt;६.औषधांमुळे निद्रानाश- १)उत्तेजके- एफेड्रीन, कॅफीन (कॉफी)&lt;br /&gt;२)भुकेसाठीची औषधे- व्हायट्यझाईम्स, एन्झाईम्स&lt;br /&gt;३)नाक चोंदणे कमी करणारी औषधे- फेनिलेफ्रीन, फेनिलप्रोपीलॅमाईन&lt;br /&gt;४)मनोविकारावरील काही औषधे&lt;br /&gt;५)क्लोरोक्विन, मेट्रोनिडॅझोल, फ्लुरोक्युनोलोन्स.&lt;br /&gt;म्हणून वरील सर्व कारणे टाळली असता शांतेचे धनी होता येते.&lt;br /&gt;या साध्या निद्रानाशाचेच आणखी दोन उपप्रकार देता येतील-&lt;br /&gt;१.प्राथमिक निद्रानाश-&lt;br /&gt;हा बहुतेक वेळा खूपच तात्पुरत्या कालावधीचा असतो. पुढील पथ्ये व नियम आचरणात आणले तर नक्कीच निद्रादेवी प्रसन्न होईल-&lt;br /&gt;1.दिवसाची झोप टाळावी.&lt;br /&gt;2.झोपण्यापूर्वी काही तास घाम येईपर्यँत व्यायाम करावा.&lt;br /&gt;3.झोप लागलेली असतांनाच लवंडावे, उगाच आढे मोजीत निजू नये.&lt;br /&gt;4.शयनमंच फक्त त्याच 'कामा'साठी वापरावा, तिथेच जेवणे, टीव्ही पाहणे टाळावे.&lt;br /&gt;5.तंबाखूजन्य पदार्थ, कॉफी वर्ज्य.&lt;br /&gt;6.मानसिक ताण देणाऱ्‍या गोष्टी झोपेच्या वेळी करुच नयेत.&lt;br /&gt;२.वयोमानानुरुप येणारा निद्रानाश-&lt;br /&gt;याचा त्रास बहुतांश वृद्धांना हमखास होतो. जसे आपले वय वाढते तशी चळमुंगळी (रेम) झोपही वयात येऊन छळू लागते. तिचा कार्यकाल बऱ्‍यापैकी वाढत जातो. यावर थोडी बहुत मात करण्यासाठी पुढील उपाय योजावेत-&lt;br /&gt;1.संध्याकाळनंतर पाणीच पिऊ नये म्हणजे वारंवार उठावे लागणार नाही.&lt;br /&gt;2.कोणाला वाटते ग्लासभर दूधाने झोप येईल. परंतु दूधातील ट्रिप्टोफॅन मुळे झोप लवकर येत नसते.&lt;br /&gt;3.स्नायूशैथिल्याचा प्रयोग उपयुक्त.&lt;br /&gt;4.योगोपचार फायदेशीर ठरतात, उदा. शवासन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(२) तीव्र निद्रानाश-&lt;br /&gt;३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ झोप आली नसेल तर ट्रीटमेंटची नितांत गरज असते. या प्रकारात निद्रेचा नाश करण्याकामी कोणत्यातरी चिँतेचा पाश कारणीभूत ठरतो हे नक्की जरी असले तरी पुढील काही गोष्टीँमुळेही तीव्र निद्रानाश संभवतो- अतिऔदासिन्य, मनोविकार, तीव्र मानसिक ताण तणाव इ.&lt;br /&gt;या प्रकारचा निद्रानाश मात्र तज्ञांकडूनच सोडवून घ्यावा लागतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वांना 'शांता' लाभो...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-6562443461147093373?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/6562443461147093373/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/08/blog-post_2602.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/6562443461147093373'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/6562443461147093373'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/08/blog-post_2602.html' title='निद्रेची चिरफाड'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-3504287059829683493</id><published>2010-08-23T20:15:00.000-07:00</published><updated>2010-08-23T20:17:13.272-07:00</updated><title type='text'>रक्षा हेच बंधन</title><content type='html'>एखाद्या व्यक्तिचं रक्षण करायचं म्हटलं की रक्षणकर्त्याला चांगलं चुंगलं अन्न भक्षण करुन बॉडी कमवावी लागते. परंतु आजच्या सुप्परफास्ट युगात बहुतेक तरुण बंधूराजांचं फास्टीँगच होत असतं. तरीही येनकन प्रकारे जगातील सगळेच बांधव जर बॉडी बिल्डर झाले तर सर्वांचा भगिनीवर्ग सुरक्षित राहील अन् आरक्षितही!&lt;br /&gt;एखाद्या बहिणीकडून औक्षण करवून घेतले की तिचे रक्षण करणे भावाचे कर्तव्यच असते. आजकाल बहुतेक कुटुंबे ही त्रिकोणी राहण्यातच समाधान मानतात. अशा कुटुंबातील एकल भावांना बहिणीँचा हट्ट, मस्करी, रुसवे फुगवे काय डीव्हीडी लावून दाखवायचे? येत्या काही दशकात हेही करावे लागेल की काय कोण जाणे? 'एक या दो बस्स' या हिँदी घोषवाक्याचा हा मराठी परिणाम आहे. लोकसंख्येला लगाम घालण्याच्या नादामुळेच ही परिस्थिती उद्भवलीय.&lt;br /&gt;एकंदर काय तर भावाला बहिणीचं प्रेम अन् बहिणीला भावाची माया समजावून सांगावी लागणार आहे. चिमणीच्या दाताने गोळ्या बिस्किटांचे तुकडे कसे शेअर करायचे, कमीअधिक वाटणी झाल्यावर कसा आरडाओरडा करायचा याचे शास्त्रोक्त शिक्षण देणारी पाळणाघरे निघाली तर नवल वाटण्याचं कारण नाही.&lt;br /&gt;त्यातही भरीस भर म्हणून की काय एका प्रश्नाकडे काणाडोळा करून चालणार नाही. तो ज्वलंत प्रश्न म्हणजे घसरत गेलेला मुलीँचा आकडा. लिँगपरीक्षण करुन काही महाभागांनी फक्त भावांनाच जन्माला घातले असून त्यांच्या बहिणींना पोटात असतांनाच मूठमाती दिलीय. म्हणजे भावा बहिणींची गाठभेट व्हावी हे समाजाच्याच मनात नाहीये तर आपण इकडे काथ्याकूट करून काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा राखी बांधून घेणारे हात असंख्य आहेत परंतु राखी बांधणाऱ्‍या भगिनीँचा तुटवडा येत्या पाचपन्नास वर्षांत नक्कीच जाणवेल हे आजच्या बंधूराजांनी मनावर घेण्याची गरज आहे...&lt;br /&gt;असो.&lt;br /&gt;भावाबहिणींच्या या पवित्र बंधनाचा उत्सव सर्वांना लखलाभ असो हीच सदिच्छा...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-3504287059829683493?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/3504287059829683493/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/08/blog-post_23.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3504287059829683493'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3504287059829683493'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/08/blog-post_23.html' title='रक्षा हेच बंधन'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-7104111253546658365</id><published>2010-08-14T17:13:00.000-07:00</published><updated>2010-08-14T17:15:34.942-07:00</updated><title type='text'>स्वातंत्र्यदिनाचा...</title><content type='html'>स्वतःच्या तंत्राचा अवलंब करुन इतरांना पारतंत्र्याची हवा खाऊ देण्याची सोय म्हणजे स्वातंत्र्य!&lt;br /&gt;देश स्वतंत्र झाला. साठीच्या घरात पोचला. परंतु लोकांचं राज्य अजूनतरी स्वप्नच ठरलंय. लोकशाही अस्तित्वात आली म्हणजे स्वतंत्रता नव्हे.&lt;br /&gt;लोकशाहीच्या तंबूलाच भ्रष्टाचाराचा बांबू आधार देऊन दिमाखात उभाय. एकेका मताला कितीतरी महत्त्व आलंय, आणि त्यामुळेच लालची मतदारराजा एका क्षणिक मोहापायी आपले मतदानाचे स्वातंत्र्य विकून टाकतो. मताच्या प्रत्येक बटनाला नेता अमूक तमूक रक्कम अदा करीत असतो. हे सर्वश्रुत उघड गुपित आहे. अशी ठराविक संख्येची बटने विकत घेतली की खुर्ची फिक्स! मग अशा विकतच्या खुर्चीवरचे नेते साधा सरळ पारदर्शी व्यवहार करतील? मुळीच नाही. कोणत्याही क्षुल्लक कामाला रेटून पैसा मागितला जातो. नेत्याच्या कारकिर्दीची पहिली दोन वर्षे झालेला खर्च वसूल करण्यात जातात, त्यानंतरची दोन वर्षे आगामी खर्चाची तजवीज करण्यात जातात आणि राहिलेले एक वर्ष मंजूर निधीतून लोकोपयोगी (दिखाऊ) कामे अर्धवट ठेवण्यात जाते. पुन्हा नव्या दमाने मते मागायला, पैसे वाटायला हा मोकळा. एकंदर काय तर ज्यांच्याकडे पोत्यांनी पैसा साठलेला आहे त्यांनीच निवडणूक लढवावी. आपल्या सारख्या गोरगरिबांचं ते काम नव्हे...&lt;br /&gt;त्याची तरी काय चूक आहे म्हणा. त्याला पक्षाच्या उमेद्वारीचे तिकीटही 'पेटी' सरकावूनच मिळवावे लागते. त्यानंतरही मतांच्या राजकारणासाठी लाखोँची रास पालथी घालावी लागते. तेव्हाच खुर्ची आवाक्यात येते. म्हणूनच त्याला त्या पाच वर्षाँत पाहिजे तसे यथेच्छ वागायला मिळते. अशाप्रकारे लोकशाहीच्या रक्षकांनीच प्रत्येकाच्या स्वातंत्र्याला सुरूंग लावलाय...&lt;br /&gt;डोनेशन भरल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. लाचेचे पुडके फेकल्याशिवाय नोकरी लागत नाही. एकूणच सगळीकडे भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनलाय.&lt;br /&gt;स्वतंत्र भारताचा नागरिक खरोखर स्वतंत्र आहे? पक्षाचा कितीही सच्चा कार्यकर्ता असला तरी हायकमांडच्या परवानगी शिवाय किँवा पक्षश्रेष्ठीच्या चमच्यांची मर्जी सांभाळल्याशिवाय कोणतेच काम होत नसते. लाचखोरीची ही कीड सर्वच क्षेत्रात फोफावलीय. स्वतंत्र भारताची हीच एक मोठी शोकांतिका आहे.&lt;br /&gt;समाजजीवन तरी कोठे स्वतंत्रपणे जगता येतेय? गल्लीतल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी&lt;br /&gt;सहन करून ते म्हणतील ती वर्गणी द्यावी लागतेच ना? गावगुंडांच्या तावडीतून प्रत्येकजण एकदा तरी गेला आहेच ना? बॉसची बॉसगिरी कर्मचाऱ्‍यांना सोसावी लागतेच ना? कोणीतरी मुक्त आहे का? हरेकाला कशा ना कशाचा जाच असतोच. जाताजाता हळूच जात जाणून घेतली जातेच ना? मतांच्या राजकारणात जातीचा पाश नरडीभोवती आवळला जातोच ना? आणि यातील एकाही कस्टडीची हवा खाल्ली नसली तरी घरातले साखळदंड कोणाला चुकलेत? कोणती स्त्री पुरुषाच्या कचाट्यातून मुक्त होऊन मोकळा श्वास घेतांना दिसते? किँवा कोणता नवरा बायकोची नजरकैद भेदून स्वच्छंदपणे शीळ घालतोय? कोणीच नाही! म्हणजे प्रत्येकजण पारतंत्र्यात आहे...&lt;br /&gt;आणि तरीसुद्धा पंधरा ऑगस्टची ऑफिशीयल सुट्टी मौजमजेत जावी यासाठी चौकातल्या तिरंग्याला सलाम ठोकून तुम्ही आम्ही स्वतंत्र असलेल्या बेंबीच्या देठापासून ओरडून घेतो-&lt;br /&gt;'स्वातंत्र्यदिनाचा विजय असो.'&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-7104111253546658365?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/7104111253546658365/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/08/blog-post.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/7104111253546658365'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/7104111253546658365'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/08/blog-post.html' title='स्वातंत्र्यदिनाचा...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-4328119353874007160</id><published>2010-07-30T19:10:00.001-07:00</published><updated>2010-07-30T19:10:45.762-07:00</updated><title type='text'>एक दिवस मैत्रीचा...</title><content type='html'>ऑगस्टचा पहिला रविवार असो किंवा कॉलेजचा पहिला दिवस, पावसाळ्यात नव्या मैत्रीचे नवे दिवस सुरु होतात. कारण ते दिवस नवे असतात, ते वर्ष नवे असते अन् तो अभ्यासक्रमही नवाच असतो. कॉलेज कँपस नवनव्या मैतरांनी फुलून येते. तिथूनच मग मैत्रीचे नवे जग सुरू होते. नव्याने मनांची चाचपणी केली जाते. काही लगेचच जुळतात, काही वेळ घेतात तर काही मने नुसतीच छळतात, प्रसंगी जळतातसुद्धा!&lt;br /&gt;एकंदर आठवणीत राहते ती कॉलेजचीच मैत्री. त्या वयात जाण आलेली असते. भल्याबुऱ्‍यांची समज कळत जाते. अपने-पराये देखील ओळखता येत असतात. हीच मैत्री जीवनभर सोबतीला येते. या आठवणी आयुष्यभर पुरतात, वेळी अवेळी स्मरतात अन् कधी कधी त्या मैत्रीसाठी छानशा ओळीही स्फुरतात. तर अशी ही मैत्री अवीट गोडीची, अजोड जोडीची अन् अनिवार ओढीची..&lt;br /&gt;या मैत्रीने आम्हांस काय दिलं? मित्रत्वाचं मोठ्ठं सर्कल दिलं, मित्रप्रेम चिरकाल दिलं अन् शाश्वताचं भान हरकाल दिलं. मित्रांनी जशा चांगल्या गोष्टी दिल्या तशा वाईट वाटाही दाखवल्या. काही मित्र सोवळे होते तर काही फार निराळे होते. काही 'असे' होते, काही 'तसे'. 'अशां'च्या जवळ जातांना बिकट वहिवाट दिसायची तर 'तशां'च्या सान्निध्यात धोपट मार्गाने जाऊन चुकणं व्हायचं, तरीही पुन्हा धडपडत वाटेवर यायचं, यात कमालीचा रोमांच होता. जीवनपथाचा प्रत्येक मैल असल्या अविस्मरणीय दगडांनी पूर्ण झालाय...&lt;br /&gt;मैत्रिणीही होत्या! खळाळून हसणाऱ्‍या, मुळुमुळू रडणाऱ्‍या, कोणाच्यातरी आठवणींत कुढणाऱ्‍या. त्यातील काही अकालीच विखुरल्या, काही अज्ञातवासात शिरल्या तर काही आजपर्यँत पुरून उरल्या! त्या आजही फोन करतात, आयुष्याची उजळणी मांडतात, 'ते दिवस मजेचे होते' असेही अश्रू त्या कधीकधी सांडतात. त्यांना धीर देणं हे एकच काम आता उरतं. हे आयुष्य असंच बेफिकीरपणे पुढे संपत जातं याची जाणीव करून द्यावी लागते. परंतु तरीही त्या सर्वांची उणीव प्रकर्षाने जाणवत रहाते. वाटतं, ही मैत्रीही खूपच परिक्षा पाहते...&lt;br /&gt;आणि त्या सर्व परिक्षार्थींना मैत्रदिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा द्याव्याशा वाटतात! देऊ यात...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-4328119353874007160?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/4328119353874007160/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_30.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4328119353874007160'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/4328119353874007160'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_30.html' title='एक दिवस मैत्रीचा...'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-3465320778746710341</id><published>2010-07-28T00:26:00.000-07:00</published><updated>2010-07-28T00:28:20.781-07:00</updated><title type='text'>सौंदर्यास्वाद</title><content type='html'>सौंदर्य कशात नसतं? सगळ्यांत असतं, अगदी दगडाधोंड्यातही. परंतु त्यासाठी हवी सौंदर्यास्वादक दृष्टी. कलाकारी भावली की अदाकारी सुचते. त्यातूनच मग सौंदर्य मन लावून आस्वादण्याची नजर लाभते.&lt;br /&gt;अशा सौंदर्यदृष्टीमुळेच कधी वेड्यावाकड्या काष्ठातून सौष्ठवाचे शिल्प वेड्यासारखे अवतीर्ण होते तर कधी फटकाऱ्‍यांच्या शिंतोड्यातून बिनतोड असे चित्र कँनव्हासवर आकार घेते. कोणाला शब्दांचे सौंदर्य वाचावेसे वाटते तर कोणाला भावलेली सुंदरता शब्दांसह वेचाविशी वाटते. असे सौंदर्यपूर्ण वेचे वाचकांना भुलवतात, झुलवतात अन् खुलवतातही. कोणाला झाडाच्या खोडाची गोडी तर कोणाला खुणावते फांद्यांवरची जोडी. लावण्यमयीच्या लावण्यातल्या खोडी कोणाला वेड लावतात. तर नट नट्यांची अभिनय बेडी कोणाला विळखा घालते. जितक्या प्रकारच्या व्यक्ती तितक्या सौंदर्यासक्ती...&lt;br /&gt;सृष्टीसौंदर्याची तर बातच निराळी. तिथे दृष्टी समोर सृष्टी असते. कोणताही आडपडदा न ठेवता निसर्ग सौंदर्याचा बिनबोभाटपणे आनंद लुटता येतो. परंतु लुटालुटीची भाषा येणाऱ्‍या नजरा भलत्याच रंगात येऊन जातात. त्यांना वाचन लेखन मनन अशा त्रांगड्यात गुंतण्याची गरज वाटत नाही. अशा&lt;br /&gt;सौंदर्यासक्त नजरा सरळ एखाद्या कट्ट्यावर बसून मृगजळीय आकृत्यांना कुरवाळण्यात धन्यता मानतात. ही मान्यता त्या कमनीय बांध्याकडून खोचक नेत्रांना मिळत नसली तरी त्या नजरतिराची गुण्यता हमखास होते. अमुक इतक्या नजरांनी आज आपल्याला न्याहाळलं. असा गुणाकार करीत ती सुंदरा मनोमन सुखावते.&lt;br /&gt;घरी या सुंदरतेची माफक तारीफ झाली नाही की सौंदर्यवतीचा पारा चढतो.&lt;br /&gt;'तुमचं आजकाल माझ्याकडे लक्षच नाही मुळी' या वाक्यातून ती बाहेरच्या शोधक नजरांचं सूचन करीत असते. तिच्या मनीचे सौंदर्यप्रशंसक भाव वेळीच ओळखून 'आज तू खूपच छान दिसतेयेस गं राणी!' अशा पठडीतले उद्गार तोंडातून बाहेर काढले नाहीत तर पाखरू बाहेरच्या दुनियेतच फडफडणार हे ओघाने आलंच. म्हणूनच प्रत्येकाकडे सौंदर्यदृष्टी असणं महत्त्वाचं.&lt;br /&gt;सुंदरतेचे अवलोकन करतांना डोळ्यांत आश्चर्यमिश्रित भाव अन् ओठांत स्तुतिसुमनांचा वर्षाव साठलेला असावा. दाटलेल्या अचंब्याच्या शब्दांना मुखातून वाट करून दिली की कलाकारी किंवा अदाकारीचा थाट अफाटपणे आस्वादता येतो. तेव्हा कोणत्याही दिलखेचक सौंदर्याचा भाट असणे केव्हाही चांगलेच...&lt;br /&gt;('&lt;a href="http://www.mimarathi.net/node/2961"&gt;मिश्किली&lt;/a&gt;' मधून)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-3465320778746710341?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/3465320778746710341/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_4492.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3465320778746710341'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/3465320778746710341'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_4492.html' title='सौंदर्यास्वाद'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-7791270815422575308</id><published>2010-07-28T00:24:00.000-07:00</published><updated>2010-07-28T00:26:18.855-07:00</updated><title type='text'>स्त्रियांचे वर्चस्व</title><content type='html'>आमच्या नदीकाठाला लागून एक झोपडपट्टी आहे. आडवी तिडवी वाढलेली, कोणाची भीडभाड न ठेवणारी, आपल्याच मस्तीत जगणारी. याच वस्तीत एक 'अफलातून' जमात राहते. ह्या जमातीत पूर्णपणे स्त्रियांचं राज्य आहे, त्यांचीच हुकूमत चालते, त्या म्हणतील ती पूर्वदिशा मानली जाते. पुरुषाला दुय्यम लेखलं जातं. त्याच्यावर अधिकार गाजवला जातो!&lt;br /&gt;घरातली म्हणजे झोपडीतली छोटी मोठी कामे तोच करतो. पोरं सांभाळणे, धान्य निवडणे, दळून आणणे, धुणी धुणे, भांडी घासणे, पोरांचं आवरणे (त्यात शी शू आलेच.) इ. इ. (स्वयंपाक तेवढाच काय तो स्त्रिया करतात.)&lt;br /&gt;बाहेरचे आर्थिक व्यवहार स्त्रियांकडेच. त्या जर मध्यमवयीन किंवा वयस्कर असतील तर त्यांच्या कमरेला पैशांची हातभर लांबीची चंची असते. जर तरुण स्त्रिया असतील तर त्यांच्या कंचुकीत नोटांची तिजोरी असते. बिडीकाडीचं व्यसन सहसा पुरुषांना नसतं. चुकून असेल तर लाचारासारखे बायलीकडे व्यसनपूर्तिसाठी पैसे मागावे लागतात. त्याची बायको त्याला दुसऱ्‍या दिवसापर्यंत तंगवते. ज्यावेळी तो तिला हवं तसं वागेल, तिला पाहिजे ते पूर्ण करील तेव्हाच तो बक्षिसीचा हकदार बनू शकतो. त्या अक्षरशः नवऱ्‍याला राबवून घेतात. मटण मच्छीचा स्वयंपाक करायला लावतात. ते सामिषान्न पोटभर खाऊन आत्मा थंड झाला की त्या त्यांच्या तिजोरीतून नोटांची बंडले बाहेर काढतात. त्यातील दहा वीसची नोट नवऱ्‍याच्या अंगावर भिरकावतात.&lt;br /&gt;इतकेच काय त्यांच्या हुकूमाची तामिली वेळेत झाली नाही तर प्रसंगी त्याला एखाद्या जाडसर सोट्याने यथेच्छ बदडून काढतात!&lt;br /&gt;तुम्ही म्हणाल हे काय भलतंच सांगताय? परंतु हे सत्य आहे. कित्येक नवरोबांच्या डोक्यातील फाटलेल्या जखमा मी स्वतः रात्री उठून शिवलेल्या आहेत. असे पेशंट 'रात्रीच' का येतात या बद्दल माझी जिज्ञासा चाळवली. अनेक पेशंट्सकडून, जाणकारांकडून मोठ्या 'खुबीने' कारणांचा शोध घेतला असता वेगळेच विश्व समोर उभे ठाकले...&lt;br /&gt;या जमातीच्या बायका विलक्षण बेफिकीर वृत्तीच्या, हुकूमशाही गाजवणाऱ्‍या, तितक्याच धष्टपुष्ट अशा. गुंड मवाली ज्याप्रमाणे वागतात अगदी तश्शाच या स्त्रियांच्या चालीरिती. ह्यांचा धंदाच दोन नंबरचा. म्हणजे गावठी दारू, गांजा, ताडी विकणे वगैरे. त्यामुळे गुंडाड लोकांचा झोपडीत सदासर्वकाळ वावर, नशेबाजांचा अविरत राबता. कधी कधी पोलिसांची अचानक रेड पडते तेव्हा माल लपविण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागते. खूपच अंगावर बेतू लागलं की बायका पोरासोरांना घेऊन पळून जातात, पोलिसांच्या हाती लागतो तिचा बिचारा नवरा. महिना पंधरा दिवसांनी तो सुटतोही. परंतु बाईला त्याचं काही सोयरसूतक नसतं. एकूण काय तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी नवऱ्‍याला केवळ शय्यासोबतीसाठी जवळ ठेवलेलं असतं. हे फार भयानक वाटणार वास्तव आहे. नवऱ्‍याच्या बायकोवरील अत्याचाराच्या अनेक बातम्या राकानेच्या रकाने भरून येत असतात. परंतु येथील पुरुष कोणाकडे दाद मागणार?&lt;br /&gt;आपल्या भोवतीचे मवाली जसे शर्टची बटणे खुल्ली ठेऊन मग्रुरीत चालतात, त्याप्रमाणे ह्या बायकांचे पदर कधीच छाती झाकण्याकामी उपयोगी येत नाहीत. पदराची गुंडाळी करून ती टंच उरोजांच्या घळईतून खांद्यावर टाकण्यातच त्या धन्यता मानतात. अशी छाती पुढे काढून चालणे त्यांना कसे पटते कोणास ठाऊक?&lt;br /&gt;काही बायका इतक्या व्यसनी की पहिल्या धारेचा माल चाखल्याशिवाय त्यांना गल्ल्यावर बसता येत नाही. काही बायका ताडीही पितात, काही अफू चरस गांजा यांच्या आहारी गेलेल्या आहेत. गांजाची सिगार ओढणे ही तर सर्रास आढळणारे व्यसन. सिगारीतली निम्मी अधिक तंबाखू काढून घेऊन त्यात गांजा भरून ओढला जातो. त्या धूराच्या दाट दमट दर्पानेच तो गांजा असल्याचे लक्षात येते. अशी नशा बायकांच्या डोक्याबाहेर गेली की त्यांचं टाळकं सरकतं अन् नवऱ्‍याचं रक्ताळतं. जणू काय ते त्यांचे गुलाम आहेत, अशी वागणूक नवरोबांना मिळत असते.&lt;br /&gt;काही बाया जितक्या नखरेल तितक्याच चवचालही असतात. दारावर अनेक प्रकारची गिऱ्‍हाईकं 'रुंजी' घालत राहतात. त्यातील एखाद्याशी तिची यारी होते. दिवसाढवळ्या त्यांचे जमत जाते आणि त्यावेळी त्यांचे चाललेले ते खेळ उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं दुर्भाग्य नवरा नामक प्राण्याच्या भाळी लिहिलेलं असतं...&lt;br /&gt;( '&lt;a href="http://www.mimarathi.net/node/2961"&gt;मिश्किली&lt;/a&gt;' मधून)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-7791270815422575308?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/7791270815422575308/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_2552.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/7791270815422575308'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/7791270815422575308'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_2552.html' title='स्त्रियांचे वर्चस्व'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-5183253218060143290</id><published>2010-07-28T00:20:00.000-07:00</published><updated>2010-07-28T00:23:45.155-07:00</updated><title type='text'>हायब्रिड जमाना</title><content type='html'>साऱ्‍या दुनियेचं हायब्रिडिंग झालंय. नवनव्या संकरित बियाण्यांपासून उपजलेली निसत्व पिके खाऊन शरीर पोकळ बनलेय. धान्यांच्या बिजापासून ते स्त्री-पुरुष बिजापर्यँत सर्वच ठिकाणी संकरित जग विस्तारलंय.&lt;br /&gt;पूर्वीची माणसं ऐटीत जगायची, हसता हसता गचकायची, कळायचंसुद्धा नाही. आता मरणाचंही हायब्रिडिंग होत असतं! आजकाल सहज, सुखनैव मृत्यु येतच नाही. किमान दोन दिवस तरी कृत्रिम श्वासावर मेलेल्या म्हाताऱ्‍यांना ताटकळत ठेवतात. (पुरेसं बिल वसूल झाले की मगच डेथ डिक्लिअर करतात!)&lt;br /&gt;जगणेसुद्धा संकरितच म्हणायचे. कारण गर्भ रहावा म्हणून गोळ्या, तो टिकावा म्हणून इंजेक्शने, सुखरूप प्रसूतिसाठी अनेक उपचार सुरू असतात. (अखेर सिझेरियनच होते हा भाग सोडून द्या.) बाळाच्या जन्मापासूनच रोगप्रतिबंधक लशींचा मारा जो सुरू होतो, तो थेट म्हातारपणापर्यँत गोळ्या इंजक्शने चालूच...&lt;br /&gt;पूर्वीच्या धडधाकट बायका आदल्या दिवशी कणाकणा काम करून दुसऱ्‍या दिवशी दणादणा कळा देत मोकळ्या व्हायच्या. अंधाऱ्‍या रात्री, ऊसाच्या फडात, बैलगाडीतच बाळंत झालेल्या अनेक म्हाताऱ्‍या कोताऱ्‍या आजही त्यांच्या सोशिकतेचा गौरव सांगतांना हरखून गेलेल्या आढळतील. ही झाली महिलांची गोष्ट.&lt;br /&gt;हायब्रिड पुरुषांबाबत तर बोलायलाच नको. त्यांचे शरीर म्हणजे चव ना चोथा झाले आहे. केवळ हँडसम दिसणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे. पूर्वीचे तरूण बलोपासक असत. चारशे पाचशे जोरबैठका मारत, दोन चार लिटर दूध पित. आत्ताची पोरं पाच पंचविस जोरातच बेजार होतात, अंथरूण धरतात, पावशेर दूधही ह्यांना पचत नाही. पचणार तरी कसे म्हणा? कारण तेही संकरित जनावरांचेच असते किंवा म्हशीला/गाईला ऑक्सिटोसीन इंजेक्शन टोचून ओरबाडलेले असते. तापवलेलं दूधच जिथे आपल्याला पचवता येत नाही तिथे निरसं दूध काय सोसणार?&lt;br /&gt;हायब्रिडच्या धान्यातून फक्त भरघोस उत्पन्न मिळतं, सकसता नाही. संकरित बियाण्यांमध्ये अधिक उत्पादनासाठी जनुकिय बदल केलेले असतात. त्यामुळे त्यातून फार काही उत्कृष्ट मूल्ये प्राप्त होतील ही अपेक्षा न ठेवलेलीच बरी. मूळ बियाणे आता अस्तित्वातच नाहीत. त्यामुळे मूळासारखी दणकट शक्ति असलेली मूळ माणसंही दुरापास्त झालीत. नेहमी नेहमी हे हायब्रिड धान्य खाऊन बहुतेकांचा शक्तिपात होतोय. हायब्रिड धान्य बियाणे म्हणून वापरता येत नाही. कारण ती शक्तीच त्यामध्ये नसते. असे वांझोटे अन्न खावून मानवातील नपुंसकत्व वाढलं आहे, हे पेपरातील पानभरून येणाऱ्‍या यौनशक्तिवर्धक औषधांच्या जाहिरातींमुळे लक्षात येईलच.&lt;br /&gt;आणखीही खूप काही सांगता येईल. हायब्रिड जमान्यातील लोक जास्त वर्षे जगत असली तरी त्या रडत खडत जगण्याला अर्थ उरला नाहीये. दणकून खाल्लं तर पचत नाही. कणकून काम केलं तर सोसत नाही. गादीवरच जिथे झोप येत नाही, तिथे दगड उशाला घेऊन आकाश पांघरण्याची कृती म्हणजे कादंबरीय स्वप्नेच ठरतात.&lt;br /&gt;जगण्यातला, वागण्यातला अन् बोलण्यातलाही अस्सलपणा गायब होऊन उरलाय केवळ हायब्रिडपणा!&lt;br /&gt;इतकेच काय तर लेखन क्षेत्रातसुद्धा संकरित भाषा, वाक्ये, शब्द घुसडले गेले आहेत. कुठे ती आठशे पानी कादंबरी लिहिणारी मुरब्बी लेखक मंडळी? अन् कुठे आजकालची चार पाच पानांतच का कू करणारी संकरित रब्बी हंगामाची लेखकू मंडळी!&lt;br /&gt;एकूण काय तर सगळाच हायब्रिड जमाना आलाय बघा...&lt;br /&gt;( '&lt;a href="http://www.mimarathi.net/node/2961"&gt;मिश्किली&lt;/a&gt;' मधून.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-5183253218060143290?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/5183253218060143290/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_28.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/5183253218060143290'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/5183253218060143290'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_28.html' title='हायब्रिड जमाना'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-1669606856098451626</id><published>2010-07-20T21:19:00.001-07:00</published><updated>2010-07-20T21:19:11.201-07:00</updated><title type='text'>भोचकभाऊ होणे नाहीत..</title><content type='html'>अत्यंत क्लेशकारक घटना म्हणजे भोचकभाऊंचे अकाली सोडून जाणे. जालावर मुशाफिरी करीत असतांना अनेक मित्र, स्नेही जमा करणारे हे उमदे व्यक्तिमत्त्व आता हरपले आहे यावर विश्वासच बसत नाहीये.&lt;br /&gt;मी आंतरजालावर नवखा होतो, तेव्हा माझी त्यांच्याशी नेटवर ओळख झाली. त्यांच्या लिखाणाचा मी चाहता बनलो. नव्हे त्यांनीच मला ब्लॉग लिहिण्याची उर्मी दिली. जालावरील मराठी साहित्याचा पुरस्कार करणारा लेख मंथन पुरवणीत प्रकाशीत झाला. आणि मराठी साहित्यविश्वात दखल घ्यावी असे वातावरण त्यांनी निर्माण केले. त्यांच्या लेखणीची धारच अशी तळपत होती की त्यामुळे लिखित साहित्यविश्वाला या लेखाची नक्कीत नोंद घ्यावी लागली.&lt;br /&gt;त्यांची पत्रकारितादेखील वाखाणण्याजोगी होती. त्यांचे लेख, त्यांचा भोचक नामे ब्लॉग, त्यांचे 'इंदूर आख्यान' मी हमेशा वाचत जाई. त्यांतील ओघवती रसाळ शब्दरचना लगेच मनाचा ठाव घेणारी आहे.&lt;br /&gt;असा सर्वांगिण विकसलेला मित्र-गुरु आपल्यात नाही ही सल मनाला सुन्न करुन गेलीय..&lt;br /&gt;त्यांच्या कुटुंबियांच्या अपार दुःखात मीही सहभागी आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-1669606856098451626?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/1669606856098451626/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_20.html#comment-form' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1669606856098451626'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/1669606856098451626'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_20.html' title='भोचकभाऊ होणे नाहीत..'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-6262190141814800277</id><published>2010-07-16T20:34:00.000-07:00</published><updated>2010-07-16T20:37:19.008-07:00</updated><title type='text'>निगरगट्टआठवांचा चिखल..</title><content type='html'>पाऊस आला की मन आठवांनी ओलंचिंब होतं. तसं पाहिलं तर हरेकाच्या मनामध्ये आठवांचा पाऊस हमेशा बरसत असतोच... &lt;br /&gt;अवकाळी बरसणाऱ्या काही आठवणी असतात तर काही भुरभुरत्या सरींसारख्या अंगावर सुखद शिडकावा करणाऱ्या. झिम्मड पावसागत काही फेर धरणाऱ्या तर काही झडीच्या धारांप्रमाणे नकोनकोशा. काही स्मृती श्रावण सरींसारख्या ऊन पाऊस खेळणाऱ्या तर काही उगाचच मनाच्या शिखरावर रेंगाळणाऱ्या. काही आठवांची इंद्रधनुष्ये असतात तर काही स्मृती काळ्याशार ढगांमधून दाटून येत असतात.&lt;br /&gt;जितके पावसाचे प्रकार तितकी स्मृतिंची ही वलये... शांत जलाशयाच्या पृष्ठभागी थेंबाथेंबाने उमटणाऱ्‍या अगणित तरंगांसारखी... झाडाला वेढणाऱ्या वेलींसारखी... चिवट अन वटोळ्यांचा भुलभुलैय्या निर्माण करणारी.&lt;br /&gt;वळवाच्या अचानक येणाऱ्‍या सरी बेभानपणे कोसळतात, तशाच काही कटू स्मृती अवचित मनावर बेफिकीर आघात करू पाहतात. त्या वळवाच्या पावसांत तोंड लपवायला जागा सापडत नाही. भेगाळलेल्या धरतीसारख्या त्या कोरड्या जखमा भरून येण्याऐवजी अधिकच चिघळू लागतात, रुंदावतात. कुठे कुठे ढेकळासारख्या उजाड झालेल्या काही निगरगट्ट आठवांचा पार भुगा होऊन चिखल होतो. आवरू म्हणता तो राडा हाती लागत नाही की वेचतादेखील येत नाही. त्यात रुतले की सुटका ती कसली नाहीच.&lt;br /&gt;काही स्मृती अशा की जोरदार वारं वादळ घेऊन कडाडत अंगावर बरसणाऱ्‍या. लखलखत्या विजेचा आसूड ओढीत एकही कोपरा अंधारात न ठेवणाऱ्‍या, प्रत्येक कृष्णकृत्याचा ढळढळीत पुरावा हजर करणाऱ्‍या. त्या लखलखीत सत्याने डोळे दीपून जातात, तशा आठवांचा तो जळजळीत प्रकाश कधीच सहन होणार नाही इतका प्रखर अन् तेजस्वीसुद्धा.&lt;br /&gt;काही पराभवाचे अन् नामुष्कीचे क्षण असेच पानोपानी ठिबकणाऱ्‍या पर्जन्यजलासारखे, शेवाळाला धरून ओघळणारे, झडीच्या सरींसारखे नकोनकोसे वाटणारे, सांदीकोपऱ्‍यातून स्फुंदत ठिबकणारे.&lt;br /&gt;परंतु काही स्मृती इतक्या सुगंधी अन् प्रेमळ की पहिल्या पावसाच्या शिडकाव्यासरशी हवाहवासा मृद्गंध पसरविणाऱ्‍या. त्या गंधाची नुसती चाहूलही मनाला उभारी देणारी, सुखावणारी, भावविभोर करणारी. पावशाला जशी पहिल्या थेंबाची आस, तशीच ह्या मधुगंधी आठवणींची ओढ प्रत्येकाला लागून राहते. अशाच काही प्रेमळ सुसंवादाच्या प्रीतगंधी आठवणी म्हणजे एखाद्या एकांती गिरीशिखरावर विहरणाऱ्‍या जलदूताप्रमाणे आल्हादी... तिथे रेंगाळणाऱ्या नभातील अगणित सूक्ष्म तुषारांचा मोहक स्पर्श अंगावर शहारे उमटवणारा, शिर्शिरी आणणारा, रोमांच फुलवणारा इतक्या मधुर, सुरम्य स्मृती असतात त्या... ज्यांमध्ये तुम्ही आम्ही देहभान हरपून बसतो, येणाऱ्या प्रत्येक पावसांत भिजत राहतो. जसा आपण पाहू तसा पाऊस भेटतो, मनात दाटतो...&lt;br /&gt;                                                               ( पूर्व प्रसिद्धी--"ऑक्सिजन"- लोकमत-  १६ जुलै १०.)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/421031060709302085-6262190141814800277?l=sdivate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sdivate.blogspot.com/feeds/6262190141814800277/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_16.html#comment-form' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/6262190141814800277'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/421031060709302085/posts/default/6262190141814800277'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sdivate.blogspot.com/2010/07/blog-post_16.html' title='निगरगट्टआठवांचा चिखल..'/><author><name>डॉ.श्रीराम दिवटे</name><uri>http://www.blogger.com/profile/00901118195273236129</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='24' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_YMp0HFEO6G8/SzIPlSR3btI/AAAAAAAAAAM/NWxf5meA5lU/S220/Image0067.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-421031060709302085.post-6617609243631214146</id><published>2010-07-11T16:08:00.000-07:00</published><updated>2010-07-11T16:15:52.336-07:00</updated><title type='text'>'मिश्किली' ई-बुक प्रकाशित</title><content type='html'>&lt;span style="font-weight:bold;"&gt;प्रस्तावना...&lt;/span&gt;&lt;br /&gt;भावनिक प्रस्ताव मांडला की तिची प्रस्तावना होत असते. शब्दांना छेडायचं, शब्दांनाच वेढायचं अन् निकालातही काढायचं एकंदर असाच काहिसा हा मामला. मामला रंगात आला की कामला होत असते. म्हणून काही श्यामलेचे महत्व कमी होत नाही. श्यामलतेतच श्याम व लता वेलीँचा संकर घडून येत असतो...&lt;br /&gt;अशा प्रकारच्या शाब्दिक कोट्यांची कोट्यावधी उड्डाणे घेण्याचा मोह आंतरजालावर कळा दाबतांना होत आलाय. कळा दिल्या तरच पुढे कुणाला तरी लळा लावता येत असतो. म्हणून जास्त कुथत किँवा थुंकत न बसता मी मूळ मुद्द्यावरच येतो...&lt;br /&gt;पडद्यावर लिहिणे ही एक कलाच. ते वाचून प्रतिसाद देणे ही तर महाकला. कलेकलेने घेत गेल्याने किलोकिलोचे माप पदरात पडते. अशाच काही मिश्किल विषयांना स्पर्श करीत गेलेली ही 'मिश्किली' आपणासारख्या पडदे(स्क्रिन) व तावदाने(विँडोज) वाचणाऱ्‍या/ लिहिणाऱ्‍यांना जरूर पसंत पडेल अशी आशा आहे...&lt;br /&gt;तसं पाहिलं तर मुद्रित क्षेत्रात आम्ही उणीपुरी दहा वर्षे वेचली तरी म्हणावी तशी मुद्रा उठली नसतांना जालावरच्या शब्दकुसुमांना आपल्या हवाली करणं हे एक धाडसच. परंतु 'राजे' बोलले अन् दिल हालले. 'मीम'कारांनी मनावर घेतलं अन हे शब्दचित्र पानावर ओतलं. माझं पहिलं ई-पुस्तक सादर करण्याचा पहिला मान त्यांनाच आहे असे मी मानतो. मिश्किल लेखांच्या लिंका आपणापुढे प्रकाशित झाल्याचा डंक
